पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी !

राज्यातील पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्याची पद्धत आता थांबवली जाणार आहे. परीक्षा योग्य पद्धतीने पार पडली आहे का, उत्तरपत्रिका आणि गुणांकन बरोबर आहे का, याची तपासणी आता शिक्षण मंडळ आणि शिक्षणाधिकारी करतील. यासाठी सर्व शाळांना विद्यार्थ्यांच्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका जतन करून ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शालेय शिक्षणात नवीन बदल राज्य शैक्षणिक संशोधन … Read more

अहिल्यानगर-पुणे महामार्गाबद्दल आमदार संग्राम जगताप आक्रमक ! म्हणाले १५ वर्षांपासून…

अहिल्यानगर-पुणे महामार्गाची सध्याची परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या बाजू पट्ट्यांचे खचणे, अपूर्ण रस्ता मार्किंग, धोकादायक वळणांवर दिशादर्शक फलकांचा अभाव आणि ठिकठिकाणी पडलेले खड्डे यामुळे मोठ्या प्रमाणावर अपघात होत आहेत. या अपघातांमध्ये अनेक नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष होत असल्यामुळे महामार्गाच्या मजबुतीकरणाची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. रस्त्याची दुरवस्था … Read more

पुणे-नाशिक महामार्गावरील खेड घाट दुरुस्तीला गती ! दरड कोसळण्याचा धोका दूर करण्यासाठी उपाययोजना सुरू

पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील खेड घाट रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याचा निर्णय महामार्ग प्रशासनाने घेतला आहे. या भागातील डोंगराळ भागामुळे सतत दरडी कोसळण्याचा धोका निर्माण झाला असून, वाहनचालक आणि प्रवाशांसाठी हा मार्ग अधिक धोकादायक बनला आहे. यामुळे महामार्ग प्राधिकरणाने आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी पाहणी सुरू केली आहे. खेड घाट हा पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा मार्ग … Read more

जलसंपदा विभागाचा मोठा निर्णय ! अतिक्रमण हटवले जाणार प्रशासनाची मोठी कारवाई सुरू

राज्यात सध्या अतिक्रमण विरोधी मोहीम जोरात सुरू आहे. याअंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यांचे अतिक्रमण हटवले होते. आता जलसंपदा विभागाने मुळा धरणाच्या मुख्य आणि शाखा कालव्यांवरील अवैध अतिक्रमण हटवण्याची मोहीम हाती घेतली आहे. यामुळे सुमारे 150 किमी लांबीच्या कालव्यांभोवतीचे अतिक्रमण हटवले जाईल, ज्यामुळे कालव्यांच्या व्यवस्थापनात सुधारणा होईल आणि पाणीपुरवठा अधिक सुरळीत होईल. कालव्यालगतच्या अतिक्रमणांवर कारवाई मुळा … Read more

अहिल्यानगर ब्रेकिंग : कानिफनाथ मंदिराच्या खोदकामात आढळली गणपती मूर्ती

३ मार्च २०२५ पाथर्डी : तालुक्यातील मिरी येथील चैतन्य कानिफनाथ मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सध्या वेगाने सुरू आहे. या ठिकाणी मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याचे काम सुरू आहे. मंदिरासमोर सभामंडप उभारण्याच्या हेतूने रविवारी सकाळी देवस्थान कमिटीच्या वतीने खोदकाम सुरू करण्यात आले. खोदकाम करताना गणपतीची आकर्षक अशी पुरातन काळातील दगडात कोरीव असलेली मूर्ती ग्रामस्थांच्या नजरेस पडली. त्यानंतर बांधकाम थांबवण्यात … Read more

सरपंच पतींची सत्ता संपली ! पतिराजांची’ दादागिरी संपवण्यासाठी मोठा निर्णय !

राज्य शासनाने महिलांच्या सक्षमीकरणासाठी ‘क्रांतिज्योती’ योजना सुरू केली असून, यामुळे ग्रामपंचायत प्रशासनातील ‘सरपंच पती’ संस्कृतीला आळा बसेल. महिलांना 50% आरक्षण मिळाले असले तरी, प्रत्यक्षात अनेक गावांमध्ये सरपंच पतीच संपूर्ण सत्ता हाताळताना दिसतात. ही परिस्थिती बदलण्यासाठी महिलांना सक्षम करण्यावर भर दिला जात आहे. महिला सरपंचांसाठी विशेष प्रशिक्षण पुण्यातील यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधिनी (यशदा) ही प्रशासकीय अधिकाऱ्यांना … Read more

४५ वर्षे सत्तेत असूनही तालुका तहानलेला का? आमदार खताळांचा थोरातांवर थेट सवाल !

राजकारणात आरोप-प्रत्यारोप नवीन नाहीत, पण संगमनेरमध्ये पाणी प्रश्नावरून खडाजंगी सुरु झाली आहे. आमदार अमोल खताळ यांनी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत “स्वतःला जलनायक म्हणवता, मग तालुका तहानलेला का?” असा थेट सवाल केला. पराभवानंतर खरे बोलण्याची वेळ आली – खताळ माजी आमदार बाळासाहेब थोरात यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत पाणी आणि वीजेच्या प्रश्नावरून सरकारवर टीका … Read more

राज्यात उन्हाचा कहर ! पुणे, जळगाव, सोलापूर, नागपूरसह अनेक शहरांत तापमान ३६°C पार, राज्यभर उष्णतेची लाट

राज्यात उन्हाचा तडाखा वाढत असून तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. हवामान विभागाच्या नोंदीनुसार, २ मार्च रोजी विदर्भातील ब्रह्मपुरी येथे 38.6 अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवले गेले, जे राज्यातील सर्वात जास्त तापमान आहे. उष्ण वारे आणि हवामानातील बदलांमुळे पुढील काही दिवस उन्हाचा चटका अधिक जाणवण्याची शक्यता आहे. राज्यातील तापमानवाढीचे कारण हवामान तज्ज्ञांच्या मते, आग्नेय उत्तर प्रदेशात … Read more

Trump – Zelenskyy बैठकीदरम्यान मोठा वाद ! ‘तुम्ही तिसऱ्या महायुद्धाशी खेळत आहात…

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्यातील नुकत्याच पार पडलेल्या बैठकीने संपूर्ण जागतिक राजकारणात खळबळ उडवली आहे. व्हाइट हाऊसच्या ओव्हल ऑफिसमध्ये झालेल्या या बैठकीत वाद, आक्रमक संवाद आणि निर्णयांच्या उलथापालथीमुळे ती अत्यंत वादग्रस्त ठरली. युक्रेन-रशिया युद्धाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या चर्चेचा मुख्य उद्देश अमेरिकेच्या आर्थिक मदतीबाबत स्पष्टता मिळवणे आणि शांततेच्या दिशेने वाटचाल करणे … Read more

IIT Baba : न्यूज चॅनेलच्या चर्चेत ‘आयआयटी बाबा’ वर हल्ला? पोलिसांनी घेतली तक्रार, पण गुन्हा दाखल नाही!

IIT Baba : प्रयागराज महाकुंभातून प्रसिद्ध झालेले आयआयटी बाबा उर्फ अभय सिंग पुन्हा चर्चेत आले आहेत. नोएडामध्ये एका खाजगी न्यूज चॅनेलच्या चर्चा कार्यक्रमादरम्यान त्यांच्यावर हल्ला झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सोशल मीडियावर हा वादाच्या गोंधळाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असून, या घटनेने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. शुक्रवारी नोएडातील एका खाजगी न्यूज चॅनेलवर वादविवाद सत्र सुरू … Read more

विवाहितेने माहेरी जात घेतला गळफास

१ मार्च २०२५ अहिल्यानगर : नगर शहरातील सारसनगर येथील २२ वर्षीय विवाहित तरुणीने माहेरी जेऊर (ता. नगर) येथे जावून वडिलांच्या राहत्या घराच्या छताच्या लोखंडी अँगलला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि. २७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली. वैष्णवी गौरव कापरे (रा. सारसनगर, अ.नगर) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.वैष्णवी हिने घराच्या छताला … Read more

आरक्षण डावलून होणाऱ्या जिल्हा बँकेच्या भरतीला विरोध ; ३ मार्च पासून जिल्हा बँकेसमोर वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन

१ मार्च २०२५ अहिल्यानगर : आरक्षणाची तरतूद डावलून अहिल्यानगर मध्यवर्ती जिल्हा सहकारी बँकेत होत असलेल्या भरतीला विरोध करण्यासाठी दि.३ मार्च पासून जिल्हा बँकेसमोर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने धरणे आंदोलन जारी करण्यात आले आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्षे आणि सहाय्यक निबंधक गणेश औटी यांना मागण्यांचे स्मरणपत्र देण्यात आले. यावेळी वंचितबहुजन … Read more

पोलिस कर्मचारी लाचलुचपतच्या जाळ्यात

१ मार्च २०२५ अहिल्यानगर : जमिनीच्या वादातून दाखल झालेल्या राईटच्या गुन्ह्यात कारवाई न करण्यासाठी सात हजार रुपये लाच स्वीकारल्या प्रकरणी श्रीगोंदे पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचाऱ्याला लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडल्याची घटना घडली गुरुवारी संध्याकाळी घडली.पोलिस कर्मचारी संतोष फलके याच्या विरोधात श्रीगोंदा पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये दिनांक २७ … Read more

आमदार कर्डिले यांचा ‘जनता दरबार’ सुरु

१ मार्च २०२५ करंजी : एक कॉल प्रॉब्लेम सॉल या वाक्या प्रमाणे आमदार शिवाजीराव कर्डिले जनता दरबाराच्या माध्यमातून पुन्हा एकदा सर्व सामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सक्रिय झाले आहेत.जनता दरबार सुरू झाल्याची चर्चा दोन दिवसात मतदार संघात वाऱ्यासारखी पसरली आणि जनता दरबारमध्ये होत असलेल्या हाउसफुल गर्दीने येणारे देखील आवक होत आहेत. पाठीच्या मणक्यावर मुंबई येथे यशस्वी शस्त्रक्रिया … Read more

कामावरून काढल्याच्या रागातून सिक्युरिटी सुपरवायझरला बेदम मारहाण

१ मार्च २०२५ अहिल्यानगर : कामावर असताना खूप त्रास देऊन, कामावरून काढून टाकल्याच्या रागातून विळद घाट येथील विखे पाटील मेडिकल कॉलेजच्या सिक्युरिटी सुपरवायझरला चौघांनी रस्त्यात अडवून शिवीगाळ दमदाटी करीत दगडाने व चापटीने मारहाण केल्याची घटना एमआयडीसी परिसरातील दूध डेअरी चौक येथे २५ फेब्रुवारी रोजी रात्री १० च्या सुमारास घडली घडली. याबाबत सिक्युरिटी सुपरवायझर पांडुरंग भानुदास … Read more

अहिल्यानगर शहरात सलूनच्या दुकानात गेलेल्या तरूणाचे अपहरण

१ मार्च २०२५ अहिल्यानगर : सलूनच्या दुकानात कटिंग करण्याकरिता गेलेल्या १९ वर्षीय तरुणाचे मुलाचे चौघांनी स्विफ्ट गाडीमध्ये बळजबरीने बसवून अपहरण केल्याची घटना २२ फेब्रुवारी रोजी रात्री ८.३० च्या सुमारास तपोवन रोड येथे घडली. वैभव शिवाजी नायकोडी (रा. ढवण वस्ती, तपोवन हडको, तपोवन रोड)असे या तरुणाचे नाव आहे. याबाबत त्याची आई सीमा शिवाजी नायकोडी (रा. ढवण … Read more

थरार! पहाटेच्या सुमारास विहिरीत आढळला महिलेचा मृतदेह – नालेगाव हादरलं

अहिल्यानगरमध्ये एका महिलेचा मृतदेह विहिरीत आढळल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. नालेगावच्या दातरंगे मळा परिसरातील शेतात असलेल्या विहिरीत उषा मंगेश लबडे (वय ३६, रा. दातरंगे मळा, नालेगाव) यांचा मृतदेह तरंगताना सापडला. ही घटना २७ फेब्रुवारीला पहाटे उघडकीस आली, ज्यामुळे कुटुंबीय आणि ग्रामस्थांमध्ये भीती आणि शंका निर्माण झाली आहे. विहिरीत मृतदेह आढळण्याची घटना अचानक उघड झाल्यानंतर … Read more

पारनेरचे प्रलंबित प्रश्न प्राधान्याने सोडवावेत ; पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्याकडे केली मागणी

१ मार्च २०२५ टाकळी ढोकेश्वर : पारनेर तालुक्यातील एसटी महामंडळ डेपोसाठी नविन एसटी बसेस मिळाव्यात तसेच वडगाव सावताळ व वासुंदे या गावांचा वीज प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी या परीसरात नविन वीज उपकेंद्र सुरु करावे अशी मागणी मा. जि. प. उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली आहे. पारनेरमधील परिवहन महामंडळ डेपोमध्ये ६५ बसेस … Read more