शाब्बास रे पठ्या; नगर तालुक्यातील ‘हा’शेतकरी करतोय चक्क एलईडी बल्बच्या उजेडात शेती!

Ajilyanagar News : बहुतेकांची सध्या एकच तक्रार असते ती म्हणजे शेती परवडत नाही. मात्र नगर तालुक्यातील एका शेतकऱ्याने हा समज खोदून काढला आहे. अहिल्यानगर – छत्रपती संभाजी नगर रोडवरील जेऊर येथील बहिरवाडी येथे संतोष दारकुंडे या युवा शेतकऱ्याने उन्हाळी पीक असलेल्या शेवंतीचे अर्ध्या एकरात २०० एलईडी बल्ब लावून फुलवण्याचा प्रयोग केला आहे व तो यशश्वी … Read more

‘मॉडर्न मॅचमेकिंग रिपोर्ट २०२५’ : पुरुषांना हवे प्रेम, तर महिलांना सुसंगतता !

२४ फेब्रुवारी २०२५ मुंबई : एका सर्वेक्षणातून अशी माहिती समोर आली आहे कि कोणत्याही रिलेशनशिपमध्ये पुरुषांना महिलांकडून प्रेम आणि रोमान्स हवा असतो तर महिलांना विशेष करून कम्पॅटिबिलिटी हवी असते. २७ वर्षांच्या खालील अविवाहित लोकांच्या मते, २७-३० हे वय लग्न करण्यासाठी योग्य वय आहे.पण,वयाने मोठे असलेले प्रतिसादक आणि अनेक माता-पिता यांच्या मते मात्र योग्य जोडीदार मिळाल्यावरच … Read more

सर्व लाभार्थ्यांना घरकुलाचा फायदा मिळवून देण्याची जबाबदारी माझी : आ.खताळ

२४ फेब्रुवारी २०२५ संगमनेर : संगमनेर तालुक्यातल्या ७ हजार १४५ घरकुल लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर पहिला हप्ता ऑनलाइन जमा करण्यात आला त्याबद्दलचे प्रमाणपत्र लाभार्थ्यांना आमदार खताळ यांच्या हस्ते दिले गेले.या कार्यक्रमाच्या वेळी ते बोलत असताना त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. कार्यक्रमात बोलत असताना ते म्हणाले कि घरकुल वाटपाच्या संदर्भात या मागे तालुक्यात खूप राजकारण करण्यात आले होते.पण … Read more

नागपूर-गोवा महामार्गावर मोठा ट्विस्ट! कोल्हापूरला वळसा घालून कोकणात जाणार ?

मुंबई, २४ फेब्रुवारी २०२५: महाराष्ट्रातील विकासात्मक प्रकल्पांमध्ये महत्त्वाचा ठरणारा नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्ग प्रत्यक्षात साकारण्याच्या दृष्टीने महत्त्वाची पावले उचलली जात आहेत. ८०५ किमी लांबीच्या या महामार्गाला कोल्हापूर आणि काही इतर जिल्ह्यांतील स्थानिक शेतकरी, जमीन मालकांकडून तीव्र विरोध होत आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) या प्रकल्पासाठी पर्यायी मार्गाचा विचार सुरू केला आहे. राज्य सरकार … Read more

धनंजय मुंडेंना अटक होणार ? कॅबिनेट मंत्री मुंडे यांच्या अडचणी वाढल्या

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे सध्या अनेक गंभीर आरोपांच्या भोवऱ्यात अडकले आहेत. बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांना अटक झाल्याने, विरोधकांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे. संतोष देशमुख यांचे ९ डिसेंबर २०२४ रोजी अपहरण करून हत्या करण्यात आली होती. ते … Read more

Big Breking कसारा घाट पुढील सहा दिवस राहणार बंद

नाशिक : मुंबई-नाशिक – महामार्गावरील जुन्या कसारा – घाट रस्ता दुरुस्तीच्या कामासाठी – पुढील ६ दिवस बंद असणार आहे. सकाळी ८ ते संध्याकाळी – ६ पर्यंत हा ट्रॅफिक ब्लॉक घेतला जाणार असून, सोमवार ते गुरुवार – दरम्यान तसेच ३ ते ६ मार्च या कालावधीत या घाटातील वाहतूक – बंद असणार आहे. जुन्या कसारा घाटात रस्ता … Read more

श्रीरामपूर येथील घटना ; एकीकडे करोडो रुपयांची योजना राबवायची आणि दुसरीकडे सर्वसामान्य नागरिकांकडून…

२४ फेब्रुवारी २०२५ श्रीरामपूर : सर्वसामान्य नागरिकांवर श्रीरामपूर नगर परिषदेने हाती घेतलेल्या अमृत २ विस्तारित पाणीपुरवठा योजनेचा भुर्दंड नको.शिवाय या योजनेमार्फत नळ कनेक्शन लावण्यासाठी येथील नागरिकांकडे पैशांची मागणी केली जात होती.याबद्दल जनतेकडून तक्रारी येत असल्याचा खुलासा आमदार हेमंत ओगले यांनी केला आहे.जनतेकडून तक्रारी मिळाल्यानंतर आमदार हेमंत ओगले आणि करण ससाणे यांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांची … Read more

‘त्या’ पॅटर्नमुळे शेतकऱ्यांची झाली लाखोंची कमाई ! ‘हे’ आहे त्यांच्या यशस्वी शेतीचे गुपित…

२४ फेब्रुवारी २०२५ शिर्डी : संगमनेर तालुक्यातलया पठार भागातील काटवनवाडीतील १५ आदिवासी शेतकऱ्यांनी दुष्काळी भागातल्या शेतीला पुर्नजीवन देण्याच्या हेतूने ‘आदिवासी एकता शेतकरी गट’ स्थापन करून या गटाने ‘पाणी फाउंडेशन फार्मर कप’ स्पर्धेत सेंद्रिय शेतीच्या जोरावर एक लाखाचे पारितोषिक जिंकून तालुक्यात शेतकऱ्यांसाठी आदर्श निर्माण केला आहे. पारितोषीक जिंकल्यावर बक्षिसाची रक्कम त्यांनी वाटून न घेता त्या पैशाने … Read more

उन्हाचा चटका वाढल्याने गवारीसह लिंबाने खाल्ला भाव : संत्रीची आवक वाढली मात्र भाव गडगडले

२४ फेब्रुवारी २०२५ Ahilyanagar News : उन्हाचा चटका वाढताच बाजारात भाजीपाल्याची आवक देखील कमी झाली आहे. त्यामुळे अनेक भाज्यांचे भाव देखील वाढले आहेत. यात उन्हाळ्यात सरबतासाठी मोठ्या प्रमाणात वापर होणाऱ्या लिंबाला मागणी वाढली असून त्याचे दर देखील वाढलेले आहेत.त्याचबरोबर भाज्यांमध्ये पालेभाज्यांसह गवारीला चांगला भाव मिळत आहे. सध्या बाजारात लिंबूची आवक कमी असून, किरकोळ बाजारपेठेत लिंबूला … Read more

पंचायत समितीतच दिव्यांगास केली शिवीगाळ आणि मारहाण ; गटविकास अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

२४ फेब्रुवारी २०२५ Ahilyanagar News : शासकीय कामानिमित्त अकोले पंचायत समिती कार्यालयात आलेल्या एका दिव्यांग नागरिकाला अधिकाऱ्यांकडून अपमानास्पद वागणूक देत शिवीगाळ आणि मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी गटविकास अधिकारी विकास चौरे, कक्ष अधिकारी कैलास येलमामे आणि एक महिला ग्रामसेवक यांच्यासह काही कर्मचाऱ्यांविरोधात अकोले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत … Read more

गुजरातच्या ‘त्या’ साईभक्तांच्या डोळ्यांत आले आनंदाश्रू ..काय आहे नेमकं प्रकरण..…

२४ फेब्रुवारी २०२५ Ahilyanagar News : साईबाबांच्या दर्शनासाठी गुजरात राज्यातून आले होते. मात्र शिर्डीत त्यांच्यासोबत चोरीची घटना घडली होती.परंतु पोलिसांनी या साईभक्त दाम्पत्याचे चोरीला गेलेले १ लाख ७० हजारांचे सोन्याचे दागिने त्यांना नुकतेच परत केले.त्यामुळे या दाम्पत्याच्या डोळ्यात आनंदाश्रू आले होते. गुजरातमधील साईभक्त राकेशकुमार ओहरा आणि त्यांच्या पत्नी अंजनाबेन ओहरा २२ डिसेंबर रोजी साई दर्शनासाठी … Read more

सीएनजी गॅसचा स्फोट ! जामखेडमध्ये इर्टीगा कारमध्ये होरपळून पोलीस आणि व्यावसायिकाचा मृत्यू

जामखेड शहरातील बीड रोडवर, नवले पेट्रोल पंपाच्या जवळ, इर्टीगा कार रस्त्याच्या दुभाजकाला धडकली आणि नंतर कारने पेट घेतला. सीएनजी गॅसच्या स्फोटामुळे वाहनाने आगीच्या ज्वाळा पकडल्या. या दुर्घटनेत कारमधील दोन जण होरपळून मृत्यूमुखी पडले. ही दुर्दैवी घटना २४ फेब्रुवारी रोजी पहाटे चारच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक महेश पाटील आपल्या सहकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी पोहोचले. … Read more

स्मशानातील सोनं नव्हे तर लोखंड ; जिल्ह्यातील ‘या’ ठिकाणी स्मशानभूमीत झाली चोरी !

२४ फेब्रुवारी २०२५ Ahilyanagar News : बऱ्याच वर्षांपूर्वी शाळेत मराठीच्या पुस्तकात स्मशानातील सोनं असा एक पाठ होता. या कथेतील नायक त्याच्या हाताला काम नसल्याने रात्रीच्या वेळी स्मशानात जाऊन तेथील प्रेत उकरून त्यांच्या अंगावरील सोने काढून घेत व त्यातून आपली उपजीविका करत.मात्र आजच्या काळात देखील असाच काहीसा प्रकार घडला आहे. फरक फक्त इतकाच आहे तो सोने … Read more

ही’ एक गोष्ट टाळा आपले आयुष्य वाढेल आणि आपण शंभर वर्षे जगू शकतो ; सरपंच पेरे पाटील यांनी सांगितले ‘ते’ गुपित

२४ फेब्रुवारी २०२५ Ahilyanagar News : इतर देशात वयाच्या १०० व्या वर्षापर्यंत माणसे जगतात आणि कामेही करतात, आपल्याकडे दिवसेंदिवस आपले आयुष्य हे कमी होत चालले आहे. त्याचे अनेक कारणे आहेत आणि याला कुठेतरी थांबवायचे असेल तर इतिहास वाचा, संताचे विचार ऐका त्यासाठी दररोज स्वच्छ पाणी प्या, भरपूर झाडे लावा, आपल्या मुलांना चांगले शिक्षण आणि संस्कार … Read more

नगर तालुक्यातील ‘या’ गावात चोरट्यांचा धुमाकूळ : घरांना बाहेरून कड्या लावल्या अन..…!

Ahilyanagar News : नगर तालुक्यातील जेऊर येथे शनिवार दि. २२ रोजी पहाटे चोरट्यांनी बसस्थानका शेजारील किराणा दुकानासह अनेक घरांनी चोरी केल्याची घटना घडली आहे. यात रोख रकमेसह सोन्याचे दागिने लंपास करण्यात आल्याची माहिती संबंधितांकडून देण्यात आली. चोरीच्या घटनेने परिसरामध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, छत्रपती संभाजी नगर महामार्गालगत जेऊर बस … Read more

लाल मिरची काळवंडली ; आवक वाढल्याने दरात झाली मोठी घट

Ahilyanagar News: सध्या बाजारात लाल मिरचीचे दर कमी झाल्यामुळे यंदा मिरचीचा ठसका उतरला असून, गृहिणींची तिखट बनवण्याची लगबग वाढली आहे. लाल मिरची गेल्या महिन्यात महागली होती व मिरचीचे दर आणखी वाढण्याची शक्यता होती, पण मिरचीने ग्राहकांना विशेषत: गृहिणींना सुखद धक्का दिला आहे. वर्षभराच्या तिखटासाठी आता अधिक पैसे खर्च करण्याची गरज नाही. लाल मिरचीचे भाव घसरल्याने … Read more

मतदारांनी खासदारकीच्या माध्यमातून लागलेली कीड नष्ट केली; आमदार दाते यांची टीका

Ahilyanagar News : खासदारकीच्या माध्यमातून अहिल्यानगर जिल्हयात दहशतीची कीड पसरली होती;परंतू पारनेर, नगर मतदारसंघातील सूज्ञ मतदारांनी ही कीड नष्ट करण्याचे काम केल्याने जिल्हा शांत झाल्याचे सांगत आ. काशीनाथ दाते यांनी खा. नीलेश लंके यांचे नाव न घेता टीकास्त्र सोडले. देवीभोयरे ग्रामस्थांच्या वतीने विधानसभा निवडणुकीत विजय मिळाल्याबद्दल आ. दाते यांचा नागरी सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर … Read more

डोक्यावरून ट्रॅक्टरचे चाक गेल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू : ‘या’ ठिकाणी घडली दुर्घटना

अहिल्यानगर : भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने दुचाकीस्वाराला धडक दिल्याने दुचाकीस्वार उसाच्या ट्रॅक्टरच्या चाकाजवळ उडाला. तेव्हा ट्रॅक्टरचे चाक डोक्यावरून गेल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी पावणेएक वाजेच्या सुमारास नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील शहरालगतच्या कृष्णा लॉन्सजवळ घडली. याबाबत शहर पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, सुदाम देवराम वर्पे (वय ४८, रा. चिकणी, ता. संगमनेर) हे आपल्या (एमएच १७ … Read more