‘या’ योजनेतून आयुष्यभर मिळते लाखभर रुपये पेन्शन; पैसे एकदाच गुंतवा आयुष्यभर पेन्शन मिळवा

नोकरी किंवा व्यवसाय करत असताना आपल्याला आपल्या भविष्याचा विचार करावा लागतो. भविष्य सुरक्षित करण्यासाठी आपण कोणतेही चांगले आर्थिक नियोजन केले नाही तर पुढे आर्थिक तंगीचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत तुम्हाला दुसऱ्यावर आर्थिकदृष्ट्या अवलंबून राहावे लागते. याच क्रमाने, आज आम्ही तुम्हाला एलआयसीच्या एका अतिशय अद्भुत योजनेबद्दल सांगणार आहोत. एलआयसीच्या या योजनेचे नाव नवीन जीवन शांती … Read more

8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगानंतर हजारांतला पगार जाईल लाखोत; कसा? तर ही बातमी वाचा

सरकारने आठवा वेतन आयोग देण्याची तयारी सुरु केली आहे. देशभरातील करोडो सरकारी कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. पेन्शनधारकांनाही याचा लाभ मिळणार आहे. परंतु आठव्या वेतन आयोगात किती पगार वाढेल, याची चर्चा सुरु झाली आहे. तुमचा पगार आठव्या वेतन आयोगानंतर किती असेल, याची माहिती आम्ही देणार आहोत. कसा वाढेल पगार? आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर … Read more

Operation Sindoor : पहलगाम हल्ल्याचा बदला! भारतीय हवाई दलाच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ने शत्रूंना चोख प्रत्युत्तर; पाहा राफेल, SCALP आणि HAMMER क्षेपणास्त्रांची खरी ताकद

Operation Sindoor : भारताने पाकिस्तानवर हवाई हल्ला करत पहलगामचा बदला घेतलाय. 7 मे 2025 रोजी भारतीय हवाई दलाने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत हल्ला केला, जो पाकिस्तानमध्ये असलेल्या नऊ दहशतवादी छावण्यांवर करण्यात आला. या हल्ल्याचा उद्देश पाकिस्तानच्या दहशतवादाला प्रत्युत्तर देणे आणि सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून दहशतवादी छावण्या नष्ट करणे होता. भारतीय हवाई दलाच्या राफेल लढाऊ विमानांनी या ऑपरेशनमध्ये महत्त्वपूर्ण … Read more

RBI ने 6 महिन्यांत खरेदी केले 25 टन सोने; नेमकं कारण काय? एवढ्या सोन्याचं करणार काय? वाचा

अमेरिकेने टेरिफ वाढविल्यानंतर सोन्याच्या बाजारात अभूतपुर्व तेजी दिसून आली. गेल्या वर्षभरात सोन्याच्या किंमती थेट एक लाखांच्यावर पोहोचल्या होत्या. आताही भारत-पाकिस्तानातील तणाव पाहता सोने खरेदीकडे ग्राहकांचा कल ओसरलेला दिसत आहे. अशा परिस्थितीतही आरबीआयने मात्र सोने खरेदीचा उच्चांक केला. गेल्या सात वर्षांत आरबीआयने जे केलं नाही ते गेल्या सहा महिन्यांत केलंय. आरबीआयने गेल्या सहा महिन्यांत तब्बल 25 … Read more

काय आहे शक्तीपीठ महामार्ग? का होतोय त्याला विरोध? ‘या’ मोठ्या नेत्याने तर थेट दिला दम

नागपूरपासून गोव्याला जाणाऱ्या व अनेक तिर्थक्षेत्रांना जोडणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. शक्तीपीठ महामार्गाला काही शेतकऱ्यांनी व समाजसेवकांनी विरोध केला आहे. याच अनुषंगाने आज सिंधूदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी संबोधीत केले. बैठकीत विरोध करणाऱ्यांबाबत मंत्री राणे यांचा चांगलाच आक्रमक मूड दिसला. काय म्हणाले … Read more

‘या’ झाडाच्या शेतीपासून लाखो नाही तर करोडो मिळतात; एक झाड कमवून देते 6 लाख रुपये

शेती परवडत नाही, असं म्हणणारे कित्येक शेतकरी असतात. त्याऊलट शेतीतून करोडपती झालेलेही अनेकजण सापडतात. गेल्या वर्षी अहिल्यानगर जिल्ह्यातील राजेंद्र रावसाहेब गाडेकर या शेतकऱ्याने चंदनाच्या शेतीतून कोट्यावधी रुपयांची उलाढाल केली होती. तब्बल 27 एकर शेतीत गाडेकर यांनी 14 हजार चंदनाची झाले जोपासली होती. चंदनाची शेती खरंच फायदेशीर आहे का? ती कशी करतात? किती फायदा होतो? हेच … Read more

अटल सेतूमुळे ‘या’ गावाला आले ‘मार्केट’; वर्षभरात 407 एकर जमिनीची झाली खरेदी-विक्री

मुंबईत घरांचे भाव सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. मुंबईत घर खरेदी करायचं, हे आता सामान्यांचं काम राहिलेलं नाही. तरीही मुंबईत दरवर्षी काही हजार कोटींचे खरेदी-विक्रीचे व्यवहार होतात. मात्र आता मुंबई शेजारी असणाऱ्या महामुंबईतही जमीन खरेदी-विक्रीने एक नवा उच्चांक केला आहे. अटल सेतू झाल्यानंतर महामुंबईतील जमीनींचे भाव गगनाला भिडले आहेत. बिल्डर लोकांकडून या जमिनींना सोन्याच्या भावात खरेदी … Read more

आता तुमच्या स्मार्टफोनवरुन समजेल 500 ची नोट खरी की खोटी? सहज टाळता येईल स्वतःची फसवणूक

तुम्हाला जर कोणी खऱ्यासारखी दिसणारी 500 रुपयांची बनावट नोट दिली तर? या प्रश्नानेच सामान्यांच्या काळजात धस्स होतं… पण आता घाबरु नका. आरबीआयने या समस्येवरही उपाय शोधला आहे. एवढेच नाही तर, सरकारच्या बाजूने सीबीआय, स्वतःला आणि एनआयए सारख्या एजन्सींना अलर्ट जारी करण्यात आला आहे. बाजारात ५०० रुपयांच्या अनेक बनावट नोटा फिरत असल्याचे सांगण्यात आले आहे. पण … Read more

आनंदाची बातमी! व्हिसा नसेल तरी फिरता येणार ‘या’ 58 देशांत; काय आहे फ्री व्हिजा स्किम? वाचा, देशांची यादी

प्रवास करायला सर्वांनाच आवडते. परदेश प्रवासासाठी दोन कागदपत्रे अत्यंत महत्त्वाची असतात, ती म्हणजे पासपोर्ट आणि व्हिसा. पासपोर्ट आपल्या देशात बनवला जातो पण व्हिसा आपल्याला जिथे जायचे आहे त्या देशाने बनवला जातो. अनेकदा व्हिसा नसल्यामुळे अडचणींना सामोरे जावे लागते. पण तुम्हाला माहिती आहे का की आता असे ५८ देश आहेत जिथे तुम्ही व्हिसाशिवायही प्रवास करू शकता. … Read more

स्वतःचं घर खरेदी करायचंय..? त्यासाठी SIP सोप्पी, की Home Lone चे EMI? वाचा हे सोप्पं कॅल्कुलेशन

स्वतःचं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. त्यातल्या त्यात मुंबई, पुणे यासारख्या मेट्रो शहरात घर घ्यायचं या विचारानेच अनेकांना धडकी भरते. मोठ्या शहरांतील घरांचे दर पाहिल्यानंतर घराचं स्वप्न हे स्वप्नच राहणार की काय? अशी चिंताही सतावते. अनेकदा मध्यमवर्गीय लोक गृहकर्ज घेऊन घर घेतात. तर काहीजण डाऊन पेमेंटसाठी लागणारी 20 टक्के रक्कम जमा करण्यासाठी गुंतवणूक सुरु … Read more

RBI चा मोठा निर्णय : ATM मधून आता 100 व 200 च्या नोटा मिळणार; परंतु ‘या’ निर्णयाने खिशाला झळही बसणार

युपीआय पेमेंटची सुविधा आल्यापासून अगदी छोट्या-छोट्या व्यवहारातही मोबाईल बँकींगचा वापर केला जाऊ लागला. तरीही भारतात रोखीचा वापर आजही मोठ्या प्रमाणात होतो आहे. बाजारात 100 व 200 च्या नोटांचा वापर सर्वाधिक होतो. परंतु एटीएमवरुन पैसे काढताना मात्र या नोटा मिळत नाही. आरबीआयने सामान्यांची हिच अडचण ओळखून आता एक मोठा निर्णय घेतला आहे. काय घेतलाय निर्णय? एटीएमवर … Read more

उद्योग करायचाय? मोदी सरकार देतंय 5 लाख लिमिट असलेलं क्रेडिट कार्ड; कसं घ्यायचं कार्ड? वाचा

केंद्रातील भाजप अर्थात नरेंद्र मोदी सरकारने पुन्हा एकदा नवे पाऊल उचलले आहे. मोदी सरकारने गेल्या 10 वर्षांत लघु उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक योजना यापूर्वीच सुरु केल्या आहेत. त्याअंतर्गत कौशल्य विकासासाठी सरकारकडून मदत दिली जात आहे. याशिवाय मुद्रा लोनसारख्या योजनांचाही लाभ घेता येत आहे. केंद्राने सर्वसाधारण अर्थसंकल्पात क्रेडिट कार्ड सुरु करण्याची घोषणाही केली. याचा काय फायदा … Read more

GK 2025 : टायपिंग कीबोर्डवरील हा प्रकार तुम्हाला माहित आहे का? फक्त F आणि J बटणांवर का असतात रेषा? वाचा

GK 2025 : तुमच्यापैकी अनेकजण कम्पुटर किंवा लॅपटाँपवर काम करत असाल. लॅपटॉप असो किंवा डेस्कटॉप तुम्हाला सर्व मानक कीबोर्डमध्ये एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. ती म्हणजे कीबोर्डवरील फक्त F आणि J या दोन बटणावर छोट्या दोन रेषा दिसतात. यामागे एक खास कारण असते. ते कारण काय असते, तेच आपण या बातमीतून पाहूयात… काय आहे कारण? कीबोर्डच्या … Read more

Electric Scooter : ‘या’ EV ने खाल्ले ओला- बजाजचे मार्केट; गेल्या महिन्यांत आली नंबर 1 ला

Electric Scooter : गेल्या काही दिवसांपासून भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रीक गाड्यांची मागणी वाढलेली दिसत आहे. पेट्रोलच्या वाढत्या दरामुळे सध्या इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल दिसत आहे. ग्राहकांची मागणी लक्षात घेता अनेक कंपन्यांनी दमदार इलेक्ट्रिक स्कुटर लाँच केल्या आहेत. त्यामुळे स्पर्धा वाढली आहे. या स्पर्धेत एप्रिल महिन्यात TVS मोटर्सने बाजी मारली. TVS ची iqube ही एप्रिल … Read more

FD Investment : फिक्स डिपॉझिट करुन तुम्हाला पैसे तिप्पट करता येतील; कसे ? तर वाचा ही सोप्पी स्किम

अनेक बँका व अनेक पतसंस्थांमध्ये सध्या पैसे गुंतवणुकीचे अनेक पर्यांत उपलब्ध आहेत. मात्र गेल्या काही वर्षांपासून इतर बँका व पतसंस्थांमध्ये पैसे बुडण्याची उदाहरणे पाहिल्यानंतर सामान्यांनी पोस्ट ऑफिसमध्ये पैसे गुंतवणुचे पर्याय स्विकारले. गेल्या काही वर्षांपासून पोस्ट ऑफीसमध्ये एफडी करण्याचे प्रमाण वाढले आहे. परंतु एफडीतही तुमचे पैसे तुम्हाला तिप्पट करता येतात, हे माहित आहे का? तुम्ही एफडीद्वारे … Read more

Ahilyanagar News : जेव्हा आमदारच वाळूतस्करांना नडतात तेव्हा..! अहिल्यानगरमधील ‘या’ आमदारांनी वाळूतस्कराला मध्यरात्री पकडलं,त्यानंतर…

संगमनेर तालुक्यातील समनापूर येथे साठवून ठेवलेली वाळू डंपरमध्ये भरून घेऊन जात असताना रायतेवाडी शिवारातील तनपुरवाडी रस्त्यावरती आ.अमोल खताळ यांनी स्वतः रविवारी रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास ३ ब्रास वाळू भरलेला डंपर पकडून पोलिसांच्या हवाली केला. याप्रकरणी संगमनेर शहर पोलिसांनी दोघा वाळू तस्करांसह एका डंपर चालकावर गुन्हा दाखल केला आहे. आमदार अमोल खताळ हे रायतेवाडी येथे … Read more

1971 साली जे घडलं तेच 7 मे रोजी होणार ! भारत पाकिस्तान युद्धाची शक्यता वाढली…

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (२२ एप्रिल २०२५) अभूतपूर्व पातळीवर पोहोचला आहे, ज्यामध्ये २६ जणांचा बळी गेला होता. या हल्ल्याला भारताने पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादाचा भाग मानले असून, युद्धजन्य परिस्थितीच्या शक्यतेने देशभरात सतर्कता वाढवली आहे. या पार्श्वभूमीवर, केंद्रीय गृहमंत्रालयाने ७ मे २०२५ रोजी देशभरात व्यापक मॉक ड्रिल आणि ब्लॅकआउट सरावाचे आदेश दिले आहेत. युद्धजन्य … Read more

Mumbai Railway : मुंबईकरांचा प्रवास जलद होणार पण परिसर मात्र उजाड होणार ! जाणून घ्या कल्याणमध्ये नक्की काय घडणार ?

Mumbai Railway : मुंबईतील सामान्यांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी नव्या रेल्वे मार्गिका उभारण्याचे काम वेगाने सुरू होत आहे. सध्या बोरिवली ते विरार पाचवी-सहावी मार्गिका आणि कल्याण ते कसारादरम्यान तिसऱ्या मार्गिकाचे काम सुरू आहे. आता या प्रकल्पाचा आणखी एक टप्पा पुढे सरकणार आहे. या दोन्ही मार्गिकाच्या कामासाठी २९.३२ हेक्टर वनजमिनींवरील झाडे तोडण्यास मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे … Read more