कोपरगाव : तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील विवाहितेने वस्तीवरील कांद्याच्या चाळीत गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी तालुका पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
याबाबत अधिक माहिती अशी पूजा मयूर नाईक (वय २०, रा. ब्राह्मणगाव) या विवाहितेने त्यांच्या वस्तीवरील कांद्याच्या चाळीत गुरुवारी (दि. २९) सकाळी ११ वाजेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली.

याप्रकरणी सुनील अरविंद नाईक यांनी पोलिसांत खबर दिली. यावरून पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. अधिक तपास मुख्य हवालदार आंधळे करीत आहेत.
- नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हफ्ता ‘या’ मुहूर्तावर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार ! समोर आली नवीन अपडेट
- पुणेकरांसाठी चिंताजनक बातमी ! आता दररोज संध्याकाळी 7 वाजेनंतर पेट्रोल पंप बंद होणार, काय आहे संपूर्ण प्रकरण?
- महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी फडणवीस सरकारची नवीन योजना! ‘या’ पिकांची लागवड केल्यास शेतकऱ्यांना मिळणार 50 हजार रुपयांची मदत
- IBPS Clerk Prelims चा रिजल्ट लवकरच जाहीर होणार ! कसा अन कुठं पाहणार निकाल, कधी होणार मुख्य परीक्षा ? वाचा डिटेल्स
- 15 नोव्हेंबरला बँका बंद राहणार की नाही ? समोर आली मोठी अपडेट













