कोपरगाव : तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील विवाहितेने वस्तीवरील कांद्याच्या चाळीत गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी तालुका पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
याबाबत अधिक माहिती अशी पूजा मयूर नाईक (वय २०, रा. ब्राह्मणगाव) या विवाहितेने त्यांच्या वस्तीवरील कांद्याच्या चाळीत गुरुवारी (दि. २९) सकाळी ११ वाजेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली.

याप्रकरणी सुनील अरविंद नाईक यांनी पोलिसांत खबर दिली. यावरून पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. अधिक तपास मुख्य हवालदार आंधळे करीत आहेत.
- Ajit Pawar Death : राज्यात 3 दिवस शाळा बंद असतील का ? शाळा बंद की सुरू ? पालकांमध्ये गोंधळ
- भीषण विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दुर्दैवी मृत्यू; बारामती विमानतळावर दुर्घटना, राज्यात शोककळा
- नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हफ्ता ‘या’ मुहूर्तावर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार ! समोर आली नवीन अपडेट
- पुणेकरांसाठी चिंताजनक बातमी ! आता दररोज संध्याकाळी 7 वाजेनंतर पेट्रोल पंप बंद होणार, काय आहे संपूर्ण प्रकरण?
- महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी फडणवीस सरकारची नवीन योजना! ‘या’ पिकांची लागवड केल्यास शेतकऱ्यांना मिळणार 50 हजार रुपयांची मदत













