कोपरगाव : तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील विवाहितेने वस्तीवरील कांद्याच्या चाळीत गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी तालुका पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
याबाबत अधिक माहिती अशी पूजा मयूर नाईक (वय २०, रा. ब्राह्मणगाव) या विवाहितेने त्यांच्या वस्तीवरील कांद्याच्या चाळीत गुरुवारी (दि. २९) सकाळी ११ वाजेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली.

याप्रकरणी सुनील अरविंद नाईक यांनी पोलिसांत खबर दिली. यावरून पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. अधिक तपास मुख्य हवालदार आंधळे करीत आहेत.
- अहिल्यानगरमधील ‘या’ मोठ्या पतसंस्थेकडून ठेवीदारांची लाखोंची फसवणूक ! संचालक मंडळासह १२ जणांवर गुन्हा
- भारत-पाक तणाव वाढताच राज्य सरकार अलर्ट मोडवर! अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द तर राज्यात युद्धसज्जतेची मोठी तयारी सुरू
- Lahore Blast : लाहोर हादरले ! एकामागून एक स्फोट! नागरिकांची धावपळ, काय घडलं ?
- भारतावर हल्ला! श्रीनगर, पठाणकोटसह १५ लष्करी तळांवर पाकिस्तानचा प्रयत्न
- Pakistan ची Air Defence उधवस्त ! भारताचा जबरदस्त हवाई हल्ला