बालिकाश्रम रोडवर राडा – जुन्या भांडणाच्या कारणावरून तलवारीने मारहाण !

अहमदनगर : जुन्या भांडणाच्या कारणाहून २० जणांच्या जमावाने कोयता, तलवार, लाकडी, दांडके व लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत दगडफेक केल्यची घटना मंगळवारी (दि.१२) रात्री ९ वा. बालिकाश्रम रोडवर घडली. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नासह विविध कलमान्वये परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची अधिक माहिती अशी की, योगेश विठ्ठल जाधव (वय ३१, रा.जाधव मळा, बालिकाश्रम रोड) … Read more

जिल्हाधिकाऱ्यांच्या बंगल्यात चोरी

अहमदनगर : परीविक्षाधीन जिल्हाधिकाऱ्यांच्या बंद बंगल्याच्या दरवाजाचा कुलूप कडी-कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी बंगल्यातील ६०० रुपयांचे साहित्य चोरीस गेल्याची घटना शुक्रवारी (दि.८) सकाळी ९ ते बुधवार (दि.१३) सायंकाळी ७ वाजेदरम्यान स्टेशनरोडवरील बकुल बंगला येथे घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, परीविक्षाधीन जिल्हाधिकारी अशिमा मित्तल या लग्नसमारंभाकरिता दिल्ली येथे जाण्याकरीता शिर्डी विमानतळाकडे शुक्रवार (दि.८) रोजी गेल्या. त्यावेळी त्यांनी … Read more

…तर बाळासाहेब थोरात होणार उपमुख्यमंत्री !

अहमदनगर :- राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येत सरकार स्थापन करायच्या तयारीत आहेत.शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस अशी एक नवीच आघाडी महाराष्ट्रात अस्तित्वात येत आहे. हे तिन्ही पक्ष सत्तास्थापनेसाठी एकत्र येत आहेत. त्यामुळे सहाजिकच सत्तावाटपाचे सूत्र कसे अमलात येईल याबाबत उत्सुकता आहे. मात्र, ही उत्सुकता कायम असतानाच शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात कोणत्या नेत्याची किंवा कोणत्या आमदाराची मंत्रिपदावर वर्णी … Read more

बालिकाश्रम रोडवर दोन गटांमध्ये दगडफेक

अहमदनगर : शहरातील बालिकाश्रम रोडवरील पोलिस कॉलनीजवळ जुन्या भांडणाच्या कारणातून दोन गटांमध्ये हाणामाऱ्या होऊन दगडफेक झाली.    त्यात दोन्ही गटांतील सात जण गंभीर जखमी झाले आहेत. मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी परस्परांविरुद्ध जीवे मारण्य़ाचा प्रयत्न करणे, मारहाण करणे, दंगा करणे या कलमांनुसार तोफखाना पोलिस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला आहे.   विठ्ठल नंदू … Read more

बचत गटांसाठी 27 नोव्हेंबरला कार्यशाळा

अहमदनगर : बचत गट स्थापन करून महिला व शेतकरी सक्षमीकरणासाठी काम करणाऱ्या किंवा असे गट स्थापन करून ग्रामीण व शहरी भागात रोजगाराच्या संधी निर्माण करू इच्छिणाऱ्या महिला भगिनी व शेतकरी बांधवांसाठी लोकरंग फाउंडेशन संस्थेने दि. 27 नोव्हेंबर, 2019 रोजी (बुधवार) एकदिवसीय कार्यशाळा आयोजित केली आहे.   थेट शेतमाल विक्री, ऑनलाईन मार्केटिंग व अन्नपदार्थ पॅकेजिंग उद्योगमधील … Read more

कागदावरच झाडे लावणाऱ्या अधिकाऱ्याचे नगरसेवकाने धरले पाय!

नगर – शहरात तब्बल १७ हजार झाडे लावल्याचा दावा प्रशासनाने केल्यानंतर नगरसेवक गणेश भोसले यांनी यादी मागवली. ही झाडे कागदावरच लावल्याचे स्पष्ट झाले. उद्यान विभागाच्या या कारभारामुळे संतापलेले नगरसेवक गणेश भोसले यांनी या विभागाचे यु. जी. म्हसे यांचे पाय धरून दर्शन घेतले. या प्रकारामुळे मनपाचे प्रशासन किती निर्ढावले आहे, हे स्पष्ट झाले. मनपा स्थायी समितीची … Read more

अहमदनगरमध्ये राज्यस्तरीय मराठा वधु-वर मेळावा

अहमदनगर – सध्या सोशल मिडीया व्हाटसअ‍ॅप हे माध्यम मोठे लोकप्रिय ठरत आहे या अ‍ॅप चे कधी चांगले तर कधी वाईट परीणाम ही समोर येतात मात्र जिल्ह्यातील काही युवकांनी व्हाटसअ‍ॅप थेट सोयरीक जमविण्यासाठी वापर करत रविवारी दि.17 नोव्हेंबर रोजी  अहमदनगर  येथे राज्यस्तरीय मराठा वधु-वर थेट भेट मेळावा आयोजित केला आहे शेतकर्यांची मुले व मुली साठी तसेच … Read more

अहमदनगर मध्ये बसवर अंदाधूंद दगडफेक

अहमदनगर :- नगर शहरातील तारकपूर बसस्टॅण्ड येथे बसमधील प्रवाशांना तसेच बसचालकास जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करत एका ट्रकचालकासह ८ ते १० जणांनी अंदाधूंद दगडफेक करुन बसकंडक्टरसह पोलिसांना लाथाबुक्क्या व काठीने मारहाण केल्याची घटना सोमवारी  रात्री १० वाजता घडली.  याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात दहा जणांविरुध्द खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बसचालकाने ट्रकला कट मारल्याच्या … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील बारा आमदारांसाठी झाला इतक्या कोटींचा खर्च

अहमदनगर : जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघातून विधानसभा सदस्य निवडणूक निवडण्याची प्रक्रिया भारत निवडणूक आयोगामार्फत नुकतीच संपन्न झाली. हे बारा आमदार निवडण्यासाठी जिल्ह्यापुरता विचार करता आयोगाचे तब्बल २१ कोटी रुपये खर्ची पडले आहेत. थोडक्यात एका आमदाराची निवड करण्याचे काम पावणेदोन कोटीला पडल्याचे निष्पन्न होत आहे. प्रजासत्ताक प्रणालीद्वारे देश आणि राज्याचा कारभार चालतो. संसदेचे आणि राज्य विधिमंडळाचे … Read more

अहमदनगर महापालिकेत भाजपचा महापौर होणार नाही ! कारण …

अहमदनगर : महापालिकेचे पुढील अडीच वर्षासाठीचे महापौरपद अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलेसाठी राखीव झाले असून विद्यमान महापौर बाबासाहेब वाकळे यांचा कार्यकाळ ३० जून २०२१ रोजी संपणार आहे.  त्यापुढील अडीच वर्षाच्या कालावधीसाठी महापौरपद अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलेसाठी राखीव असणार आहे. राज्यातील २७ महापालिकांच्या महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत बुधवारी (दि.१३) दुपारी मुंबईत काढण्यात आली. त्यानूसार नगर महापालिकेचेही आरक्षण जाहीर … Read more

खासदार सुजय विखे म्हणाले सहनशीलतेचा अंत पाहू नका !

अहमदनगर : सार्वजनिक हितासाठी मी जनतेशी कटिबद्ध असून माझी बांधिलकी फक्त जनतेशी आहे. त्यामुळे नगर शहरातील व जिल्ह्यातील रस्त्यांची दुरावस्था आता सहनशीलतेच्या पलिकडे गेली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून ते वाहतुकीसाठी व दळणवळणासाठी सुयोग्य करावेत. संबंधित सर्व विभागांनी तातडीने कामे पूर्ण करावे व लोकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका अशी कानउघडणी खा.डॉ.सुजय विखे पाटील … Read more

महापौर पदासाठी आरक्षण सोडत जाहीर

मुंबई :- राज्यातील 27 महानगरपालिका महापौर पदासाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आलीय. आज दुपारी ३ वाजता मंत्रालयात आरक्षणाची लॉटरी काढली गेली असून प्रधान सचिवांच्या उपस्थित झालेल्या या सोडतीसाठी विद्यमान महापौर, स्थायी समिती सभापती व पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आल होत. अहमदनगर महापालिकेतील महापौरपद आरक्षित झाले असून, त्यामुळे नव्या चेहऱ्याला संधी की जुन्या-जाणत्यांची वर्णी लागणार ? याची … Read more

वृद्धाला बेदम मारहाण 

नगर: तालुक्यातील बायजाबाई जेऊर येथील वृद्धाला बेदम मारहाण करण्यात आली. याप्रकरणी सुरेश दत्तात्रय तवले, किरण सुरेश तवले, श्रीकांत सुरेश तवले, मंगल दिलीप तवले, गौरव दिलीप तवले, बाबासाहेब पंढरीनाथ ससे, संजय बाबासाहेब ससे, वैशाली संजय ससे, शांताबाई ससे (जेऊर) यांच्यावर एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.   बाबासाहेब मगर शेतात गेले होतेे. पाण्याचे पाइप काढल्याचे … Read more

माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्यावर गुन्हा दाखल

अहमदनगर : श्रीगोंद्यातील तरुणाचा दशक्रिया विधी महावितरण कार्यालयाच्या आवारात केल्याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्यासह ३० जणांविरुद्ध सोमवारी (दि. ११) कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबतची अधिक माहिती अशी की, श्रीगोंदा तालुक्यातील सारोळा सोमवंशी येथे शेतात गवत आणण्यासाठी गेलेल्या संदेश आढाव वय १७ याचा शेतातील विद्युत तारेचा शॉक लागून मृत्यू झाला. … Read more

शेतीच्या वादातून बेदम मारहाण 

अहमदनगर : नगर तालुक्यातील जेऊर बायजाबाईचे येथे शेतातील पाईप कोणी काढले असे विचारल्याचा राग येवून ८ जणांनी शिवीगाळ, दमदाटी करत कुऱ्हाडीच्या तुंब्याने मारहाण केल्याची घटना घडली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, बाळासाहेब भगवंत मगर (वय ६७, रा. जेऊर) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांच्या शेतातील पाण्याचे पाईप काढलेले दिसल्याने त्यांनी पाण्याचे पाईप कोणी … Read more

आम्ही प्रसंगी रस्त्यावरही उतरू !

अहमदनगर :- राज्यात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर शेतकऱ्यांना हेक्टरी २५ ते ३० हजार रुपयांची मदत द्यावी या मागणीसाठी आम्ही प्रसंगी रस्त्यावरही उतरू, असा इशारा खासदार डॉ. सुजय विखे यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिला. उड्डाणपुलासह मनपातील विविध प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी खासदार विखे शहरात आले होते. आढाव्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी महापौर बाबासाहेब … Read more

महा’शिव’आघाडी बद्दल खा. सुजय विखे म्हणतात…

अहमदनगर : ”शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी महाशिवआघाडी करून सत्तास्थापन करत आहेत. मात्र युतीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सत्तेचा फॉर्म्युला ठरवून दिला आहे. तो शिवसेनेने आठवायला पाहिजे. त्यानुसार ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री, असे युती असताना दिलेला हा फॉर्म्युला आहे. तो शिवसेनेने जपला पाहिजे”, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली. खा. डॉ. सुजय … Read more

…तर आ.शंकरराव गडाख, बाळासाहेब थोरात,रोहीत पवार,संग्राम जगताप होणार मंत्री !

अहमदनगर :- मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून झालेल्या तीव्र मतभेद झाल्यानंतर शिवसेना आणि भाजपामधील महायुती जवळपास मोडली आहे. त्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची महाआघाडी बनण्याचे संकेत मिळू लागले आहेत.  राज्यात शिवसेनेकडून सत्ता स्थापनेचा दावा करण्यात येणार असल्याची माहिती आहे. शिवसेना ही काँग्रेस, राष्ट्रवादी आणि अपक्ष यांच्या मदतीने सरकार स्थापनेचा दावा करणार असल्याची प्राथमिक माहिती आहे महाशिवआघाडी … Read more