या प्रशासनाचे करायचे काय? खाली डाेके वर पाय…

नगर : माजी महापौर भगवान फुलसौंदर यांच्यासह त्यांच्या नातेवाइकांवर दाखल केलेल्या खोट्या गुन्ह्याच्या निषेधार्थ शिवसेना सोमवारी रस्त्यावर उतरली. पोलिस प्रशासनाचा धिक्कार असो, या प्रशासनाचे करायचे काय? खाली डाेके वर पाय अशी घोषणाबाजी करत शिवसैनिकांनी कोतवाली पोलिस ठाण्यासमोर निदर्शने केली. खोटा गुन्हा तत्काळ मागे घेऊन या प्रकरणाची चौकशी करावी, तोपर्यंत कोणतीही कारवाई करू नये, अशी मागणी … Read more

मुकुंदनगरच्या रखडलेल्या विकासाला गती देण्याचे काम केले -आ.संग्राम जगताप

अहमदनगर (प्रतिनिधी)- मुकुंदनगर परिसराचा विकासात्मक दिशेने कायापालट होत आहे. रखडलेल्या विकासाला गती देण्याचे काम केले असून, या भागातील विकास कार्यासाठी निधी कमी पडू देणार नसल्याची भावना आ.संग्राम जगताप यांनी व्यक्त केली. मुकुंदनगर, प्रभाग क्रमांक 3 मधील शाह शरीफ दर्गा रोड व मुल्ला कॉलनी अंतर्गत रस्ता डांबरीकरण कामाचे शुभारंभ आ.जगताप यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत … Read more

गॅलॅक्सी नॅशनल स्कूलच्या वतीने लष्करी व पोलीस अधिकार्‍यांचा सन्मान

अहमदनगर (प्रतिनिधी)- राजौरी (जम्मू) येथे देश सेवेचे कर्तव्य बजावणारे सुभेदार विनोदकुमार चौहान आणि दामिनी पथकाच्या माध्यमातून युवतींच्या संरक्षणासाठी धाऊन येणार्‍या सहा.पो.नि. कल्पना चव्हाण यांचा गॅलॅक्सी नॅशनल स्कूलच्या वतीने सन्मान करण्यात आला. स्वातंत्र्य दिनानिमित्त या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी देशभक्तीवर बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. सुभेदार चौहान … Read more

पुरग्रस्त दत्तक घेतलेल्या गावाला जायंट्सची मदत रवाना

अहमदनगर (प्रतिनिधी)- आपत्तीग्रस्तांच्या मदतीला धाऊन जाणार्‍या जायंट्स ग्रुप ऑफ अहमदनगरच्या वतीने नगरमधून जीवनावश्यक वस्तू, औषधे, कपडे, अन्न-धान्य, किराणा, दैनंदिन वापरातील वस्तू आणि शालेय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्याचा समावेश असलेली मदत कोल्हापूर येथील पुरग्रस्तांसाठी पाठविण्यात आली. श्रीमती कमलबाई कणकमल गुगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत ट्रकने भरलेले मदतीचे साहित्य कौठे (ता. पन्हाळा, जि.कोल्हापूर) येथे नुकतेच रवाना झाली.कमलबाई कणकमल गुगळे … Read more

ग्रामपंचायत कर्मचार्‍याचे जिल्हा परिषदेसमोर उपोषण

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागात ग्रामपंचायत कर्मचार्‍यांमधून 10 टक्के नोकर भरतीसाठी पात्र असतानाही डावलून अपात्र कर्मचार्‍यास नियुक्त केल्याच्या निषेधार्थ न्याय मिळण्यासाठी संजय डमाळे या ग्रामपंचायत कर्मचार्‍याने जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण केले. तर ही भरती प्रक्रिया सदोष झाली असल्याचा आरोप करीत महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ व ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या वतीने पाठिंबा देण्यात आला. या … Read more

फुलसौंदर यांच्या मदतीला आ.संग्राम जगताप !

अहमदनगर  : माजी महापौर व शिवसेनेचे स्थानिक नेते भगवान फुलसौंदर यांच्यावर दाखल गुन्हा खोटा असून, याबाबत योग्य ती चौकशी करावी. फुलसौंदर यांच्यावर अन्याय होणार नाही, याची पोलिस प्रशासनाने दक्षता घेण्याची मागणी आमदार संग्राम जगताप यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन आमदार जगताप यांनी पोलिस अधीक्षक यांना दिले आहे. माजी महापौर भगवान फुलसौंदर व इतर आठ जणांवर … Read more

भगवान फुलसौदर यांच्यासह चार जणांविरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल

अहमदनगर  – शिवसेनेचे प्रथम महापौर भगवान फुलसौदर यांच्यासह चार जणविरोधात  अनुसूचित जाती जमाती अधिनियम व अत्याचार करणे यासारख्या गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित महिलेने कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून काल शनिवारी (१७) रात्री उशिरा कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. शिवसेनेचे प्रथम महापौर भगवान फुलसौदर, गणेश फुलसौदर, महेश … Read more

पुन्हा भाजपची सत्ता आणणे हीच अटलजींना श्रद्धांजली

अहमदनगर :- देशात भाजपची सत्ता आली आहे आता राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा भाजपची सत्ता आणणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. त्यांना नगर शहर जिल्हा भाजपच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली, अशा शब्दांत भाजप शहर जिल्हाध्यक्ष दिलीप गांधी यांनी भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहिली.  भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त शहर जिल्हा … Read more

दोन वर्ष पाठलाग करूनही प्रेमाला प्रतिसाद न दिल्याने प्रेमवेड्या तरुणाने केले हे कृत्य

अहमदनगर :- दोन वर्ष पाठलाग करूनही प्रेमाला प्रतिसाद देत नसलेल्या महिलेचा तिच्या नाेकरीच्या ठिकाणीच विनयभंग केल्याचा प्रकार गुरूवारी सायंकाळी घडला. वामन हरी पेठे ज्वेलर्समध्ये नोकरीला असलेल्या महिलेचा दोन वर्ष पाठलाग करूनही ती प्रतिसाद देत नसल्याने आरोपीने थेट तिच्या नोकरीच्या ठिकाणी जाऊन तिचा विनयभंग केला. याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव अनिल सैदर असे आहे. पिडीत … Read more

जिल्ह्याच्या बाहेरून येणाऱ्या लोकांचे नेतृत्व जनता स्वीकारेल, असे वाटत नाही !

अहमदनगर :- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार आगामी विधानसभा निवडणुकीत कर्जत-जामखेडमधून लढण्याच्या तयारी करीत आहेत. या पार्श्वभूमीवर भाष्य करताना कोणाचेही नाव न घेता राधाकृष्ण विखे म्हणाले, ‘निवडणुकीमध्ये कोणाला कुठे उभे राहायचे, हा ज्याच्या-त्याच्या इच्छेचा प्रश्न आहे. मात्र, नगर जिल्ह्यामध्ये सक्षम मंडळी आहेत. त्यामुळे जिल्ह्याच्या बाहेरून येणाऱ्या लोकांचे नेतृत्व येथील जनता स्वीकारेल, असे … Read more

कलेतून नवनिर्मितीचा आनंद – विक्रम राठोड

नगर –  शिक्षणातील जीवघेण्या स्पर्धेत कला लुप्त पावत असतांना चित्रकला स्पर्धेतून निर्माण होणारा नवनिर्मितीचा आनंदबालकांचे जीवन समृद्ध करणारा असल्याचे प्रतिपादन जिल्हा वाचनालयाचे कार्यवाह विक्रम राठोड यांनी केले.  स्वातंत्र्य दिनाचेऔचित्य साधून आयोजित शालेय चित्रकला स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बेालत होते. अहमदनगर जिल्हा वाचनालयाच्या वतीने  आयोजित  शालेय  चित्रकला  स्पर्धेस  मोठा  प्रतिसाद  मिळाला. बाई इचरजबाई प्रशालेतदोन गटात झालेल्या स्पर्धेत सुमारे 630 बालके चित्र साकारण्यात रमुन गेले.  स्पर्धेचे उद्घाटन कार्यवाह विक्रम राठोड व उपाध्यक्षअजित रेखी, शिल्पा रसाळ यांच्या हस्ते झाले. यावेळी संचालक किरण आगरवाल, दिलीप पांढरे, राहुल तांबोळी, गणेश अष्टेकर,परिक्षक अशोक डोळसे, कवी चंद्रकांत पालवे, माजी ग्रंथपाल संजय लिहिणे, ग्रंथपाल अमोल इथापे, नितीन भारताल, पल्लवीकुक्कडवाल व कर्मचारी उपस्थित होते.    

राज्य सरकारी कर्मचारी आणि शिक्षक संघटनांचा 20 ऑगस्टचा संप स्थगित

नगर – सांगली, कोल्हापूर, सातारा आणि कोकणातील काही भागात अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर20 ऑगस्ट 2019 रोजी राज्य सरकारी निमसरकारी कर्मचारी शिक्षक संघटना समन्वय समितीचा एक दिवसीय लाक्षणिक संप स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती शिक्षक भारतीचे नेते सुनिल गाडगे यांनी दिली.      आमदार कपिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शिक्षक भारतीचे राज्य अध्यक्ष अशोक बेलसरे, शिक्षक नेते सुनिल गाडगे यांच्या मार्गदर्शनानुसार तातडीची सहविचार … Read more

रेल्वे अपघातात पत्रकाराचा मृत्यू

अहमदनगर  – दैनिक भास्कर पेपरचे जिल्हा प्रतिनिधी उमेश दारुणकर यांना  मंगळवार (दि.१३) दुपारी रेल्वेने  जोराची धडक दिल्याने या अपघातात ते जागीच ठार झाले.  अद्याप अपघाताचे कारण समजू शकले नाही. पत्रकार उमेश दारुणकर गेली 15 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात होते. सुरुवातीला इलेक्ट्रॉनिक मिडियामध्ये विविध वृत्त वाहिन्यांना काम केल्यानंतर गेल्या तीन वर्षांपासून ते दैनिक भास्करचे जिल्हा प्रतिनिधी म्हणून … Read more

स्वातंत्र्य दिनानिमित्त घेण्यात आलेल्या महारक्तदान शिबीराने गाठला विक्रमी आकडा

अहमदनगर – राज्य उत्पादन शुल्क विभाग, अहमदनगर प्रेस क्लब, हॉटेल बार व असोसिएशन, लिकर असोसिएशन, भारतभारती संघटना व सिध्दकला सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त महारक्तदान शिबीर घेण्यात आले. या महारक्तदान शिबीरात 631 रक्त पिशव्या संकलीत करुन रक्तदानाची विक्रमी संख्या गाठण्यात आली. देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणारे हुतात्मे व सिमेवर देश रक्षणाचे कार्य करणार्‍या जवानांना सलाम करीत … Read more

खेळाडूंचे नुकसान होऊ नये म्हणून क्रीडा मंत्र्यांशी बोलणार -पालकमंत्री राम शिंदे

अहमदनगर – शालेय क्रीडा स्पर्धेवर क्रीडा शिक्षक व क्रीडा संघटनांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांच्या मनमानी कारभाराला व हुकूमशाहीला विरोध करून टाकलेल्या बहिष्काराच्या संदर्भात योग्य ती कार्यवाही व्हावी म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री ना.राम शिंदे यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी पालकंत्री शिंदे यांनी कुठल्याही खेळाडूचे नुकसान होऊ देणार नाही. यासंदर्भात आजच तातडीने शिक्षण मंत्र्यांशी बोलून … Read more

वॉटर कप स्पर्धेत सोनेवाडी प्रथम

नगर : पाणी फाउंडेशन आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत यावर्षी नगर तालुक्यातील सोनेवाडी (चास), जांब व सारोळा कासार या गावांनी बाजी मारली. सोनेवाडीला तालुक्यात प्रथम (१० लाख रुपये), जांब द्वितीय (६ लाख रुपये) तर सारोळा कासारला तृतीय (४ लाख रुपये) क्रमांकाचे बक्षीस मिळाले.  यावर्षी ८ एप्रिल ते २७ मे अशी ५० दिवस ही स्पर्धा … Read more

राज्यातील पूर परिस्थिती बाबत रोहित पवारांची भावनिक पोस्ट

अहमदनगर :- राज्यातील सांगली, सातारा, कोल्हापूरच्या पूर परिस्थिती बाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा नेते रोहित पवार यांनी एक भावनिक पोस्ट त्यांच्या फेसबुक पेजवर शेअर केली आहे. या पोस्ट मध्ये रोहित पवार यांनी लिहिलेय कि ”जेव्हा जेव्हा मी सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात येतो तेव्हा इथे असणाऱ्या नद्या आणि या परिसरात असणाऱ्या नैसर्गिक संपन्नतेच कौतुक वाटतं. पण कालपासून या … Read more

पूरग्रस्तांना मदतीचा हात देवू या…. एक पणती आपणही पेटवू या..

राष्ट्र सेवा दल, अहमदनगर शहर तर्फे पुरग्रस्तांच्या मदतीसाठी आवाहन नगर – कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील अनेक गावांमधून व शहरातून पुराने थैमान घातले आहे.अनेक लोकांच्याघरात पाणी शिरल्यामुळे खाण्याच्या वस्तु, कपडे,अंथरूण, पांघरूण वापरण्याजोगे राहिले नाहीत. राष्ट्र सेवा दलाचे मिरज,सांगली, इचलकरंजी आणि कोल्हापूर येथील कार्यकर्तेगेले काही दिवस पूरग्रस्तांना मदत करण्याच्या कामात सक्रीय आहेत. याठिकाणी राष्ट्र सेवा दलाने छावण्या … Read more