अहमदनगर – दैनिक भास्कर पेपरचे जिल्हा प्रतिनिधी उमेश दारुणकर यांना मंगळवार (दि.१३) दुपारी रेल्वेने जोराची धडक दिल्याने या अपघातात ते जागीच ठार झाले. अद्याप अपघाताचे कारण समजू शकले नाही.
पत्रकार उमेश दारुणकर गेली 15 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात होते. सुरुवातीला इलेक्ट्रॉनिक मिडियामध्ये विविध वृत्त वाहिन्यांना काम केल्यानंतर गेल्या तीन वर्षांपासून ते दैनिक भास्करचे जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम करत होते.
आज दुपारी साडेतीन चार वाजण्याच्या दरम्यान त्यांनी नगर-कल्याण रोडवरील रेल्वे ओव्हर ब्रिज खालून जात असताना गोवा एक्सप्रेसने उडविले. तोंडावरून रेल्वेचा चाक गेल्याने त्यांचा चेहरा ओळखू येत नव्हता. ओळखपत्रावरून त्यांची ओळख पटली.
- अजित पवार अचानक गायब ! राजकीय वर्तुळात चर्चांना वेग, भाजपाची चुप्पी तर शरद पवारांनी सांगितले ‘हे’ कारण
- गुंडगिरी किती दिवस सहन करायची, आमच्याकडेही खुंखार लोक.. मनोज जरांगेंचा धनंजय-पंकजा मुंडेंना ‘हा’ गंभीर इशारा
- Shivkrupa Patpedhi : मुंबईतील शिवकृपा पतपेढीमध्ये लिपिक पदांच्या जागेसाठी निघाली भरती, असा करा अर्ज…
- Central Bank of India Bharti : सेंट्रल बँकेत निघाली भरती, आजच करा अर्ज…
- Ahmednagar News : जीर्ण इमारतींनी नगरकरांचा जीव मुठीत, दाळमंडईत एक कोसळली ! एकूण किती इमारती धोकादायक? नागरिकांना किती धोका? पहा एक रिपोर्ट..