वर्षानुवर्षे रखडलेल्या अहमदनगरमधील ‘त्या’ २४ प्रमुख रस्त्यांना मंजुरी, वर्षभरात होणार पूर्ण

road

Ahmednagar News : नगर शहरातील रस्त्यांची दुर्दशा हा नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतो. दरम्यान आता मागील अनेक वर्षांपासून रखडलेल्या कामांचा मार्ग मोकळा झाला असून नगर शहर व उपनगर परिसरातील २४ रस्त्यांचे कामी लवकरच मार्गी लागणार आहे. राज्य शासनाने मंजूर केलेले परंतु व आचारसंहितेमुळे गेल्या तीन महिन्यांपासून हे रस्तेकाम रखडलेले होते. दरम्यान आता या २४ रस्त्यांच्या … Read more

साईबाबा मंदिर सुरक्षेबद्दल सात सदस्यांची समिती गठीत करून, ३० नोव्हेंबरपर्यंत गोपनिय अहवाल द्या – उच्च न्यायालय

saibaba

शिर्डी येथील साईबाबा मंदिर सुरक्षेबद्दल सीआरपीएफ, सीआयएसएफ लागू करण्यासंदर्भात शिफारस, सूचना करण्यासाठी ७ सदस्यांची समिती गठीत करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने राज्य शासनास दिले आहे. सदर समितीने उच्च न्यायालयात ३० नोव्हेंबर पर्यंत आपला गोपनिय अहवाल सादर करण्याचा आदेश दिले आहे. सदर समितीचे अध्यक्ष राज्याचे निवृत्त मुख्य सचिव रहातील, अशी माहिती याचिकाकर्ते, सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी … Read more

श्री साईबाबा संस्थानच्या साईबाबा सुपर हॉस्पिटलच्या डॉक्टरांमुळे रुग्णाचा हात वाचला !

saibaba hospital

श्री साईबाबा संस्थानच्या साईबाबा सुपर हॉस्पिटलचे डॉ. संदीप देवरे यांच्या प्रयत्नामुळे कोपरगाव येथील ३६ वर्षीय तरुणाच्या कुटुंबात आंनद निर्माण झाला आहे. बनकर आडनावाच्या तरुणाच्या उजव्या हातामध्ये अचानक मुंग्या येऊन हात दुखायला लागला आणि हात उचलायचा बंद झाला. त्यावेळी त्याला शिर्डीतील श्री साईबाबा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. तेथे कार्डिओलॉजिस्ट डॉ. संदीप देवरे यांनी त्याची तपासणी … Read more

नेवासा तालुक्यात तलवारीचा धाक दाखवणाऱ्या गुंडांवर गुन्हा दाखल !

crime

नेवासा तालुक्यातील तामसवाडी गावात तलवारीचा धाक दाखवणाऱ्यावर नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अविनाश आसाराम कापसे (रा. तामसवाडी) याने विशाल सावळेराम आयनर याच्याविरुद्ध फिर्याद दाखल केलेली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि. १२) संध्याकाळी ७.२० वाजेच्या सुमारास फिर्यादी अविनाश कापसे हे त्यांच्या राहात्या घरून गावामध्ये जात असताना तामसवाडी गावातील जय भवानी कृषी केंद्राजवळ … Read more

गेली १२ वर्षे सगुना भातशेतीचा वापर करून हे कुटुंब मिळवत आहे, ३ पट अधिक उत्पन्न !

saguna sheti

महाराष्ट्राचे एव्हरेस्ट समजल्या जाणाऱ्या कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी असणाऱ्या पेंडशेत या गावातील काशिनाथ खोले व त्यांच्या पत्नी सुमन खोले यांचे कुटुंब हे शेतीमध्ये सगुना भातशेती या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत आहेत. हे कुटुंब कमी खर्च व कमी मेहनत करत तीनपट भाताचे उत्पन्न घेत असून त्यांचा हा प्रयोग पाहण्यासाठी महाराष्ट्रासह परराज्यातूनही शेतकरी खोले यांच्या शेतीला भेट देत … Read more

कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यासह भंडारदऱ्याचा परिसर पर्यटकांनी गजबजला !

bhandardara

पर्यटनाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या भंडारदऱ्याला वीक एंडच्या सुट्टीचे औचित्य साधत हजारो पर्यटकांनी भेट दिली असून भंडारदऱ्याच्या परिसरातील कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य पर्यटकांनी गजबजलेले दिसून आले. तर भंडारदरा धरणाचा पाणीसाठा संततधार पाऊस सुरू असल्याने चार टीएमसीच्या पुढे गेला आहे. अकोले तालुक्यातील भंडारदरा परिसर निसर्ग पर्यटनासाठी ओळखला जातो. त्यातच पुणे जिल्ह्यातील पर्यटन बंद असल्याने भंडारदऱ्याला पर्यटकांची जत्रा भरलेली … Read more

साडेचार महिने उलटले तरी अद्याप शोध लागेना, काकडवाडीतून बेपत्ता झालेल्या युवकाचा शोध घेण्याची मागणी !

missing

संगमनेर तालुक्यातील काकडवाडी येथील युवक तब्बल गेल्या साडेचार महिन्यांपासून घरातून बेपत्ता झालेला आहे. सोमनाथ राजाराम गायकवाड (वय ३२), असे बेपत्ता युवकाचे नाव आहे. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात मिसिंग रजिस्टरला सदर युवक बेपत्ता असल्याची नोंद केलेली आहे. त्यामुळे आपल्या बेपत्ता भावाचा पोलिसांनी शोध घ्यावा, अशी मागणी दत्तू राजाराम गायकवाड यांनी केली आहे. संगमनेर तालुक्यातील काकडवाडी … Read more

श्रीरामपूरच्या बस स्थानक परीसरात धावत्या कारने घेतला अचानक पेट !

burning car

श्रीरामपूर येथील बस स्थानक परीसरात हॉटेल राधिकासमोर काल शनिवारी (दि.१३) सायंकाळी एका धावत्या कारने अचानक पेट घेतला. त्यामुळे परीसरात मोठ्या प्रमाणात बघ्याची गर्दी जमा झाली होती. सायंकाळच्या सुमारास नेवासा रस्त्यावरून संगमनेरकडे जाणाऱ्या एका कारने अचानक पेट घेतला. श्रीरामपूर शहरातील घटना चालकाने कार थांबवली. लगेच चालक व एक मुलगा कारबाहेर पडले. कारच्या समोरील बाजूस लागलेल्या आगीचा … Read more

एकीकडे पावसाची प्रतिक्षा, दुसरीकडे लिंकिंगची समस्या, युरिया असूनही न मिळण्यामागचे कारण काय ?

yuriya

पुरेसा पाऊस न पडल्याने अनेक शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. ज्यांच्या बियाण्याची उगवण झालेली आहे, अशा शेतकऱ्यांना आता खतांची आवश्यकता आहे. खत विक्रेत्यांकडे शेतकरी युरिया खतांच्या गोण्या घेण्याकरिता वारंवार चकरा मारत आहेत. गोडाऊनमध्ये, दुकानात युरिया असतानासुद्धा खत विक्रेते लिंकिंग अर्थात दुसरे खत घेण्यास अप्रत्यक्षरीत्या भाग पाडण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. … Read more

ज्यांना शिवसेनेने मोठे केले तेच राक्षसी आकांक्षेपोटी सेना सोडून गेले – राहुल ताजनपुरे

mashal

ज्यांना शिवसेनेने मोठे केले ते स्वतःच्या राजकीय राक्षसी आकांक्षेपोटी सेना सोडून गेले आणि मिंधे झाले. अशी टीका शिवसेनेच्या विधानसभा विस्तारक राहुल ताजनपुरे यांनी केली. गुरुवारी कोपरगाव येथे युवासेना जिल्हाप्रमुख अॅड. निरज नांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी लोकसभेतील नेवासा, श्रीरामपूर व कोपरगाव येथील युवा सेनेच्या आढावा बैठकीत ताजनपुरे बोलत होते. राहुल ताजनपुरे म्हणाले की, या भागात युवा … Read more

कोपरगावातील गोधेगाव शिवारात आकाशातून इलेक्ट्रिक यंत्र पडल्याने खळबळ

electrik yantr

कोपरगाव तालुक्यातील गोधेगाव शिवारातील एका शेतात आकाशातून पांढऱ्या रंगाचे चौकोनी आकाराचे व छत्री सारखे असलेले इलेक्ट्रिक यंत्र पडल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते. परंतु, अधिक माहिती घेतली असता हवामान मोजमाप यंत्र असल्याचा प्राथमिक अंदाज उपस्थितांनी व्यक्त केला. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील गोधेगाव शिवारातील शेतकरी सतीश राजेंद्र पठाडे यांच्या शेतात मंगळवारी (दि.९) दुपारच्या सुमारास … Read more

१०० टक्के अनुदान मिळाले नाही तर रंधा फॉल येथे जलसमाधी आंदोलन करू – शिवाजी खुळे

randha faal

महाराष्ट्र राज्यामध्ये २५ वर्षापासूनच्या विनाअनुदानित शाळांना १०० टक्के अनुदान मिळाले नाही. त्यामुळे राज्य सरकारने सर्व शाळांना १०० टक्के अनुदान द्यावे, अन्यथा भंडारदरा परिसरात रंधा फॉल येथे जलसमाधी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवाजी खुळे व राजेंद्र जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे. याबाबत दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्यामध्ये ६ हजार प्राथमिक, माध्यमिक, उच्च … Read more

शेअर बाजारात नफ्याचे आमिष दाखवून दोन कोटींची फसवणूक संगमनेरात एका जणाविरुद्ध गुन्हा दाखल !

fraud

शेअर बाजारचा आपला चांगला अभ्यास असून आपण दोन दिवसात १० टक्के परतावा देतो, असे आमिष दाखवून एका जणाने संगमनेर तालुक्यातील तिघांची १ कोटी ८३ लाख ६६ हजारांची फसवणूक केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. याबाबत येथील शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्तात्रय शंकर पवार (रा. सायखिंडी, ता. संगमनेर) … Read more

साईबाबा सुपर हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञ डॉक्टर व बेड उपलब्ध नसल्याने रुग्णांची गैरसोय !

sai baba

शिर्डी येथील साईबाबा सुपर व साईनाथ हॉस्पिटलमध्ये आठवड्यात एक दिवस कॅन्सर रोग तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध असले, तरी कॅन्सर आजाराची तीव्रता ज्या प्रमाणात आहे. त्यासाठी केमोथेरपी करायची असेल तर, यासाठी दोन्ही हॉस्पिटलचा समावेश महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेअंतर्गत नसल्याने या मोफत आरोग्य सेवेचा लाभ रुग्णांना मिळत नाही. त्यासाठी लागणारे तज्ज्ञ डॉक्टर व बेड उपलब्ध नसल्याने रुग्णांची … Read more

घाटघर, भंडारदऱ्याच्या पाणलोटात पावसाची विश्रांती, भात लागवडींना ब्रेक !

bhandardara

गेल्या दोन दिवसांपासून भंडारदरा धरणाच्या पाणलोटासह परिसरात पावसाने विश्रांती घेतली असून आदिवासी बांधवांच्या भात लागवडी थांबल्या असल्याचे चित्र समोर आले आहे. तर भंडारदरा धरणाचा पाणीसाठा ३ टीएमसीवर पोहोचला आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच भंडारदऱ्याला मान्सूनचे जोरदार आगमन झाले होते. १ जुलैपासून ते ७ जुलै पर्यंत भंडारदऱ्याच्या पाणलोटासह परिसरात जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. त्यामुळे आदिवासी बांधवांची भात खाचरे … Read more

दुधाला हमीभाव देत असताना दूध दरवाढीसाठी कायदा करण्याची गरज !

dudh darvaadh

दूधाला हमीभाव देणे अतिशय गरजेचे आहे. दुधाला हमीभाव देत असताना दूध दरवाढीसाठी कायदा करण्याची अत्यंत गरजेचे आहे. यासाठी मोठे आंदोलन उभारू, असा इशारा दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दिला आहे. संगमनेर शहरातील श्रमिक मंगल कार्यालयात आयोजित दूध परिषदेमध्ये बोलताना उत्पादकांनी हा इशारा दिला. येथील श्रमिक उद्योग समूहाचे संस्थापक साहेबराव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली काल मंगळवारी (दि.९) दूध परिषद … Read more

खरीप हंगाम २०२४ साठी आ. काळे भरणार शेतकऱ्यांचे पिक विम्याचे अर्ज !

ashutosh kale

खरीप हंगाम २०२४ साठी पिकविमा भरण्याची सुरुवात १८ जून पासून सुरु झाली आहे. मागील वर्षी असंख्य शेतकऱ्यांनी पिक विमा भरून या योजनेत सहभाग घेतला होता. यंदाही शेतकऱ्यांना पिकविमा योजनेचा लाभ मिळावा, यासाठी खरीप हंगामातील सर्वच पिकांचे पिकविम्याचे अर्ज आ. आशुतोष काळे भरणार असल्याचे त्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले. याबाबत दिलेल्या पत्रकात म्हटले गेले आहे की, दुष्काळ, … Read more

संगमनेरमध्ये १९ वर्षांची तरुणी बेपत्ता, सकल हिंदू समाजाकडून मोर्चाचा इशारा !

apaharan

संगमनेर तालुक्यातील पठार भागातील १९ वर्षांची मुलगी नुकतीच बेपत्ता झाली आहे. सदर मुलीचे काही युवकांनी अपहरण केल्याची तक्रार सकल हिंदू समाजाच्या वतीने घारगाव पोलिसांकडे केली असून मुलीचे अपहरण करणाऱ्या आरोपींना दोन दिवसात अटक न झाल्यास जनआक्रोश मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, पठार भागातील राहणारी व सध्या एका … Read more