कोरोनाला ‘नो एंट्री’… जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यातील ४५ गावे कोरोनामुक्त
अहमदनगर Live24 टीम, 8 जून 2021 :- जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव आता हळूहळू कमी होऊ लागला आहे. यातच आता कोरोनाची लाट ओसरू लागल्याने जिल्हा अनलॉक देखील करण्यात आला आहे. यातच एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील एक – दोन नव्हे तर तब्ब्ल ४५ गावे हि कोरोनामुक्त झाली आहे. राहुरी तालुक्यातील १०२ गावांपैकी तब्बल … Read more