अतिवृष्टीच्या अनुदानापासून वंचित गावातील सरपंचासह शेतकरी करणार उपोषण
Ahmednagar News : श्रीरामपूर तालुक्यातील नायगाव, पढेगाव, भेर्डापूर, मालुंजा व भामाठाण परिसरातील २०२२ मधील अतिवृष्टी अनुदानापासून वंचित शेतकरी गावातील सरपंचांसह मंगळवार (ता. २६) डिसेंबरपासून शेतकरी संघटनेच्या मार्गदर्शनाखाली येथील तहसील कार्यालयसमोर उपोषण करणार आहे. या संदर्भात शेतकरी संघटनेच्या वतीने काल मंगळवारी (ता.१९) तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांना निवेदन दिल्याची माहिती शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष विलास कदम यांनी … Read more