अहिल्यानगरच्या ‘या’ तालुक्यातील पाणी प्रश्न पेटला, तलाव आणि विहिरीवरील शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोेडले
जामखेड- तालुक्यात यंदा उन्हाचा कडाका वाढलाय आणि त्यामुळे पाण्याची पातळी खूपच खालावली आहे. बोअरवेल आणि विहिरी कोरड्या पडल्याने अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झालाय. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मोठा निर्णय घेतलाय. खैरी मध्यम प्रकल्पासह तालुक्यातील अकरा तलावांमधलं पाणी फक्त पिण्यासाठी राखीव ठेवलं आहे. त्यामुळे शेतीसाठी तलावातून पाणी घ्यायला बंदी घालण्यात आली आहे. इतकंच नाही, तर … Read more