Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील तरुणांसाठी महत्वाची बातमी ! १० हजारापासून ते १ लाखापर्यंत…
Ahmednagar News: राज्यातील नावीन्यपूर्ण संकल्पना आणि नवउद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता व नावीन्यता विभागामार्फत १५ ऑगस्ट ते ०२ सप्टेंबर, २०२२ पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्टार्टअप यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर, श्रीगोंदा व कर्जत या तालुक्यांमध्ये ही यात्रा संपन्न झाली आहे. उर्वरित ११ तालुक्यांमध्ये २७ ऑगस्ट २०२२ पासून ही यात्रा सुरू होणार … Read more