….जर पाणी मिळाले नाही तर नेत्यांना जिल्ह्यात फिरू देणार नाही
अहमदनगर Live24 टीम, 02 नोव्हेंबर 2021 :- साकळाई पाणी योजनेच्या प्रश्नावर सर्वपक्षीय नेत्यांनी राजकारण केले. निवडणूक आली की साकळाई प्रश्नांबाबत बोलतात, आश्वासन देतात आणि निवडणूक संपताच पाठ फिरवतात. आजवर सर्वच राजकीय नेत्यांनी साकळाईचे भांडवल म्हणून वापर केला, अशा भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केल्या. दरम्यान नगर आणि श्रीगोंदा तालुक्यातील दुष्काळी भागातील 35 गावांसाठी वरदान ठरणार्या साकळाई उपसा … Read more