नातेवाईकांच्या त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या…
अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2021 :- नातेवाईकांकडून झालेल्या आर्थिक त्रासाला कंटाळून एका ४० वर्षीय युवकाने राहत्या घराजवळ असलेल्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना श्रीगोंदा तालुक्यातील येवती या गावात घडली. ग़ौतम भानुदास आढाव असे त्या मृत युवकाचे नाव आहे. याप्रकरणी बेलवंडी पोलिस ठाण्यात रामदास पोपट आढाव, दादा पोपट आढाव, पोपट सखाराम आढाव, जिजाबाई … Read more