ग्रामस्थांच्या प्रयत्नांमुळे मोठा अनर्थ टळला…..! सौर उर्जा प्रकल्प आगीपासून वाचवला अन्यथा
अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :- श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथील ढवळेवस्ती शेजारील गायरान जमिनीवर असणारा कृषी सौरउर्जा प्रकल्प आगीपासून वाचवण्यात कर्मचारी व ग्रामस्थांना यश आले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला असून आर्थिक नुकसान टळले . ५० एकर क्षेत्रावर हा आठ मेगावॅट क्षमतेचा सौरउर्जा प्रकल्प उभारलेला आहे. मंगळवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास सिक्युरिटी गार्डने देवदैठण सौरउर्जा प्रकल्पाच्या … Read more





