मोठी बातमी : अहमदनगर जिल्ह्यातील ‘ही’ बाजारपेठ पुन्हा बंद करण्याचा निर्णय !
अहमदनगर Live24 ,17 मे 2020 :- मोठ्या कालावधीनंतर श्रीरामपूरची बाजारपेठ खुली झाली होती; मात्र त्यासाठी प्रशासनाने काही नियम घालून दिले होते; मात्र बाजारपेठ खुली झाल्यानंतर या नियमांचे पालन झाले नाही. त्यामुळे प्रशासनाने बाजारपेठ पुन्हा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आल्यानंतर अत्यावश्यक सेवा सोडून सर्व दुकाने बंद होती. त्याप्रमाणे श्रीरामपूरची बाजारपेठही बंद होती. … Read more