प्रवरेतून पाण्याची उधळपट्टी का?
अहमदनगर Live24 :- प्रवरा नदीचे तब्बल चाळीस दिवस चाललेल व पाच टीएमसीपेक्षा जास्त पाणीवापर झालेले असताना लगेच तिसऱ्या दिवशी आवर्तन कशासाठी व पाण्याची उथळपट्टी का असा सवाल भाजपचे तालुका सरचिटणीस भाऊसाहेब वाकचौरे यांनी केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, जलसंपदा मंत्री व जिल्हाधिकारी यांना ईमेलद्वारे पाठवलेले निवेदनात म्हटले आहे की, यावर्षी धरण लाभक्षेत्रात भरपूर पाऊस झाला … Read more