Ahmednagar News : अहमदनगरमधील ‘या’ आठ नदीकाठच्या २२३ गावांना पुराचा धोका, का येऊ शकतो महापूर? पहा..
Ahmednagar News : आता पावसाळा सुरु झाला आहे. महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन देखील झाले आहे. अहमदनगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी मृगाच्या सरी देखील कोसळल्या. दरम्यान जिल्ह्यातील आठ नद्या आहेत त्या काठावरील तब्बल २२३ गावांना पुराचा धोका होण्याची शक्यता असते. त्यामुळे आता पूर परिस्थिती निर्माण झाल्यास ज्या उपाययोजना कराव्या लागतील त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून आतापासूनच उपाययोजना करत आहे. पावसाळ्यामध्ये … Read more