Ahmednagar Politics : सत्ता असूनही माजी आमदारांना रुपया आणता आला नाही याची खरी पोटदुखी

आमदार आशुतोष काळेंनी पाच नंबर साठवून तलावासह विकास कामे केलेली आहेत. परंतु थेट सत्ता असताना ज्यांना पाच वर्षात पाण्यासाठी रुपया आणता आला नाही, त्यांना व त्यांच्या कार्यकत्यांना पाणी प्रश्नावर बोलण्याचा अधिकार नाही. तेंव्हा अशांनी शहरवासीयांमध्ये संभ्रम पसरवू नये, असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कृष्णा आढाव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे विनोद राक्षे यांना दिला आहे. याबाबत … Read more

Ahmednagar Politics : ‘त्यांची’ कोल्हेंवर टीका करण्याची पात्रता नाही

आजकालचे पदाधिकारी असलेल्या कृष्णा आढाव यांच्याकडे कोल्हेंवर टीका करण्याची पात्रता नाही, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे कोपरगाव शहराध्यक्ष दत्ता काले यांनी प्रसिद्धी पत्रकातुन केली आहे. आढाव यांच्या वयाच्या दुप्पट वयाची कोल्हेंची कारकीर्द आहे. अजून त्यांच्या पदाला एक महिना पुर्ण व्हायचा आहे. त्यामुळे त्यांना च्यांच्या पदाची ओळख व्हायची आहे. त्यामुळे नवख्या पदाधिकाऱ्यांनी आमचे नेते असलेल्या कोल्हे … Read more

अहमदनगर जिल्ह्यातला ‘तो’ महामार्ग भूसंपादना आधीच कोमात ! नितीन गडकरी यांनी दिलेला शब्द ‘विरला’ हवेत !

केंद्रीय वाहतुकमंत्री नितीन गडकरी यांनी बोधेगाव (ता. शेवगाव) मार्गे गेलेल्या पैठण-पंढरपूर पालखी मार्गाचे दिवाळीत काम पूर्ण करण्याचा शब्द दिला होता. परंतु तो हवेत विरला असुन, अजुनही तो भूसंपादनाच्या सावळ्यागोंधळात अडकलेला पहायला मिळत आहे. आषाढी एकादशीकरिता विठ्ठलाच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातील संतांच्या ज्या मानाच्या पालख्या जातात, त्या पालख्यातील वारकऱ्यांची पायवाट सुकर व्हावी यासाठी केंद्रीय वाहतुक मंत्री नितिन गडकरी … Read more

बुऱ्हानगर येथील विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल व प्रार्थना स्थळाचे उद्घाटन

बुऱ्हानगर येथील अली पब्लिक स्कूल (एनआयओएस) मान्यता प्राप्त येथे विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल व प्रार्थना स्थळाचे उद्घाटन गुजरात येथील हजरत मौलाना कारी इनायतुल्लाह इखर्वी यांच्या हस्ते करण्यात आले व प्रार्थना स्थळी कुराणपठण करण्यात आले. यावेळी हाजी शौकत तांबोळी, अब्दु स्सलाम, अली पब्लिक स्कूलचे संचालक अंज़ अनवर खान, हाजी इरफान, हाजी इस्माइल, नसीर शेख, मुफ्ती अब्दुल रज्जाक, मौलाना … Read more

Maharashtra Weather : राज्यात भयंकर थंडी ! ह्या जिल्ह्यात आहे सर्वात कमी तापमान

उत्तर भारतातून राज्याच्या दिशेने थंड वारे वाहत असल्याने किमान तापमानात घट झाली. परिणामी, राज्यातील अनेक शहरांमध्ये थंडीचा कडाका वाढला आहे. सोमवारी (दि.१८) राज्यात सर्वांत कमी किमान तापमान विदर्भातील गोंदियामध्ये १२.५ अंश सेल्सिअस इतके नोंदविले आहे. डिसेंबरच्या मध्यावर राज्यात थंडीची प्रतीक्षा संपल्याचे दिसून येत आहे.उत्तर भारतातील राज्यांमध्ये कडाक्याची थंडी पडली आहे. दिल्ली, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशमधील … Read more

एकेकाळी नगर जिल्ह्यात सुजलाम, सुफलामतेसह शांततेचा प्रतिक समजला जाणारा तालुका गुन्हेगाराचा केंद्र कसा बनला ?

एकेकाळी नगर जिल्ह्यात सुजलाम, सुफलामतेसह शांततेचा प्रतिक समजला जाणारा राहुरी तालुका गुन्हेगाराचा केंद्र बनत चालला आहे. शहरासह ग्रामिण भागात मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री, मटका, जुगार, बिगो जुगार अड्डे यांसह अवैध वाळू तस्करीने थैमान घातले आहे. जिल्ह्यात सर्वाधिक गुन्हेगारीचा कळस राहुरीतच गाठला जात आहे. सर्व सामान्यांवर दडपशाही करीत वाळू तस्करांची दहशत वाढविण्यात पोलिसांचे पाठबळ आहे. … Read more

शेतीमालाच्या हमीभावासाठी शेतकऱ्यांचे आमरण उपोषण सुरू

शेतमालाला बाजारभाव नसल्याने अडचणीत आलेल्या शेतकरी दुधाच्या कमी दरामुळे तसेच खुरकाच्या वाढत्या किमतीमुळे मेटा कुटीला आला असल्याने शेतमालाला तसेच दुधाला हमीभाव तसेच शेतीसाठी पूर्ण दाबाने वीजपुरवठा मिळावा या मागणीसाठी घारगाव ग्रामस्थांनी घारगाव येथे सोमवार दि.१८ आमरण उपोषण सुरू केले. दुभत्या जनावरांना लागणाऱ्या खुराकांचे भाव स्थिर न राहता गगनाला भिडले त्यामुळे शेतकरी हा दुधाच्या जोडधंद्यामुळे कर्जाच्या … Read more

अहमदनगर : कशी काळरात्र आली..! या गावात एकाच वेळी पेटल्या चार चिता, भयाण घटनेनं सार गाव शोकाकुल..

Ahmednagar News

Ahmednagar News : कधी कुणावर काय प्रसंग येईल सांगता येत नाही. नियतीच्या मनात कधी काय येईल सांगता येत नाही. अशीच काळरात्र ‘त्या’ चौघांवर आली. धावत्या कारवर ट्रक उलटून अपघात झाला व त्यात अकोलेतील एकाच अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या चौघांचा जीव गेला. सोमवारी अकोलेतील प्रवरानदी काठावर अमरधाम येथे चौघांवर एकाच वेळी अंत्यसंस्कार झाले. अकोलेकरांनी दिवसभर संपूर्ण बाजारपेठ बंद … Read more

अहमदनगर ब्रेकिंग ! दिवंगत माजी खा. दिलीप गांधींच्या प्रतिमेला चपलांचा मार, पायाखाली तुडवले !

Ahmednagar News

नगर अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचा घोटाळा राज्यात गाजला. परंतु आता बँकेतील ठेवीदार अत्यंत संतप्त झाले आहेत. संतप्त झालेल्या ठेवीदारांनी दिवंगत माजी खा. दिलीप गांधींच्या प्रतिमेला भरचौकात चपलांचा मार दिला. त्यानंतर ही प्रतिमा पायाखाली तुडवल्याचा प्रकार झाला. बोगस कर्ज प्रकरणास कारणीभूत असल्याच्या आरोपातून ठेवीदारांनी हे कृत्य केले असल्याचे बोलले जात आहे. बँकेतील गैरप्रकारावर ठेवीदार संतप्त नगर अर्बन … Read more

अहमदनगर आणि नाशिककरांना मोठा दिलासा ! ट्रॅामा केअर सेंटरचा प्रश्न लवकरच सुटणार!

Ahmednagar News

अहमदनगर आणि नाशिक या दोन्ही जिल्ह्यांमधील अपघाती मृत्यूचं प्रमाण कमी करण्यासाठी आ. सत्यजीत तांबे यांनी ट्रॉमा केअर सेंटर्स सुरू व्हावीत, अशी मागणी सभागृहात केली होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सोमवारी आ. सत्यजीत तांबे यांच्यासह उच्च स्तरीय अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेत दोन्ही जिल्ह्यातील ट्रॉमा केअर सेंटरला सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे आ. तांबेंच्या … Read more

उसाच्या फडातील बिबटे शेतवस्तीसह रस्त्यावर ! बिबट्या पकडण्यासाठी वनविभागाकडून दुर्लक्ष

शेतशिवारातील ऊस तुटून गेल्यामुळे उसाच्या फडातील बिबटे आता शिकारीच्या शोधात थेट शेतवस्त्यासह रस्त्यावर धाव घेत आहेत. त्यामुळे कामधंदा आटोपल्यावर पाळीव प्राण्यांना गोठ्यात तर माणसांना सायंकाळी ६ वाजताच घरात जाऊन बसण्याची वेळ आली असल्याची व्यथा नांदूर शिवारातील शेतकरी चांगदेव गोरे यांनी व्यक्त केली. नांदूर, रांजणखोलसह खंडाळा परिसरात सध्या ऊस तोडणीच्या हंगामाला वेग आला आहे. ऊस तुटून … Read more

Ahmednagar Crime : चोरीचे दागिने मिळाले मालकाच्या घरातून लाखोंचे दागिने नोकराने चोरले ! पोलिसी खाक्या दाखवताच…

कोपरगाव येथील एका मालकाच्या घरातून एक लाख ३९ हजाराचे दागिने चोरणाऱ्या फरार नोकराला पकडून येथील शहर पोलिसांनी नुकतीच अटक केली. पोलिसांनी त्याला विश्वासात घेत पोलीसी खाक्या दाखवताच त्याने गुन्हा कबूल करून चार तोळे दागिने काढून दिले. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात एका कामगाराने येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीत मालकाच्या घरात चोरी केली. त्याने घरातून एक … Read more

Ahmednagar News : प्रतिकूलतेवर मात करत हर्षला किरण राऊत बनल्या सहाय्यक सहकारी अधिकारी

प्रतिकूल परिस्थिती असतानाही जिद्द, चिकाटी आणि कष्टातून तालुक्यातील पिंपळगाव देपा येथील हर्षला किरण राऊत या सहकार पणन आणि वस्त्रोद्योग विभागात सहाय्यक सहकार अधिकारी बनल्या आहेत. मुलीने अधिकारी व्हावं ही वडिलांची इच्छा त्यांच्या हयातीत पूर्ण होऊ शकली नाही. लग्नानंतर मात्र जिद्दीने हर्षला यांनी वडिलांची इच्छा पूर्ण केली. वडिलांची जागा सासरे प्रकाश राऊत आणि सासू आशाबाई राऊत … Read more

Bhandardara Tourism : गुलमोहरच्या फुलांनी भंडारदराच्या निसर्ग सौंदर्यात भर !

पिवळसर गुलाबी रंगछटांनी नटलेल्या ‘पॅथोडीया’ ऊर्फ गुलमोहरांच्या फुलांनी भंडारदऱ्याच्या निसर्गात भर टाकली आहे. रस्त्याच्या कडे कडेला असणारी गुलमोहराची फुललेली ही झाडे पर्यटकांचे आकर्षण बनत आहे. अकोले तालुक्यातील भंडारदऱ्याला निसर्गाची अनोखी देणगी मिळालेली आहे, भंडारदऱ्याच्या या निसर्गात पावसाळ्यात खळखळुन वाहणारे धबधबे, डोंगराच्या चढउतारावरील फुलोत्सव तसेच पावसाच्या अगोदरचा भंडारदऱ्याचा काजवा महोत्सव प्रसिद्ध आहे, याच बरोबर भंडारदऱ्याच्या निसर्ग … Read more

Sand Policy : वाळू वाहतूकसाठी लागणारे पैसे रोखीने न स्वीकारताना ऑनलाईन घेतल्यास नागरिकांना वाळू खरेदीचा फायदा…

शासनाने सर्वसामान्य नागरिकांना ६०० रुपये दराने वाळू विक्रीचा जो निर्णय घेतला, तो निश्चितपणे स्वागतार्ह आहे. शासनाने या शासकीय दरातील वाळू विक्रीमधील त्रुटी दूर करून, नागरिकांना सवलतीच्या दरात वाळू देताना वाहतूकीच्या दरातसुद्धा सुसूत्रता आणणे गरजेचे आहे. वाळू वाहतूकसाठी लागणारे पैसे रोखीने न स्वीकारताना ऑनलाईन घेतल्यास नागरिकांना वाळू खरेदीचा फायदा होईल, अशी मागणी माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्त … Read more

अहमदनगरमधील आत्महत्या प्रकरण : मनसेचे नगरसेवक वसंत तात्या मोरे पोहोचले अहमदनगर मध्ये !

बुऱ्हाणनगर येथील मोहन रक्ताटे यांनी बँकेचे हप्ते थकल्याने चिचोंडी पाटील येथे विष प्राशन करून आत्महत्या केली होती. आत्महत्या केल्यानंतर त्यांच्या दुचाकी गाडीमध्ये चिट्ठी सापडली. त्यामध्ये एका खासगी बँकेच्या कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप करत मी मेल्यानंतर मनसेचे नगरसेवक वसंत तात्या मोरे यांनी मला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी केली होती. सदरची घटना मनसेचे नेते मोरे यांना समजले … Read more

येथून पुढचा लढा घाट माथ्यावरील पाण्यासाठी : खा. सदाशिव लोखंडे

सुमारे १८२ गावांसाठी वरदान ठरलेल्या निळवंडे धरणाच्या टेलच्या भागाचे पाणीपूजन करण्याचे भाग्य मला तुमच्याच मुळे लाभले. त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे मोठे पाठबळ मिळाले; मात्र आता येथून पुढे आपला लढा घाट माथ्यावरील ११५ टीएमसी पाणी अडवून येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जिरवणे यासाठी चालू होणार असल्याचे सूतोवाच खासदार सदाशिव लोखंडे यांनी केले. राहाता तालुक्यातील चितळी येथे … Read more

Ahmednagar Crime : पिकअप चालकास लुटणाऱ्या आरोपींना १२ तासांच्या आत अटक

राहुरी ते शनिशिंगणापूर रस्त्यावरील गोटुंबे आखाडा येथे चालकास लुटमार करून पिकअप बोलेरो गाडी व चालकाचा मोबाईल फोन जबरी चोरी करून घेऊन जाणारे आरोपी राहुरी पोलिसांनी मुद्देमालासह जेरबंद केले. त्यांच्याकडून ३ लाख ५० हजार रुपयांचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी सांगितलले, की दि. १५ डिसेंबर २०२३ रोजी रात्रीच्या सुमारास पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील तात्याराम … Read more