मस्त चाललंय आमचं ! कुत्र्यांचे निर्बिजीकरण न करता विकतचे ऑर्गन दाखवले, ठेकेदाराने महापालिकेकडून लाखो रुपये लाटले

अहमदनगर शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या मोठी आहे. या कुत्र्यांच्या हल्ल्याने अनेक लोक जखमी झाल्याचे, वाहतूक कोंडी झाल्याचे अनेकदा पाहायला मिळते. शहरभर उच्छाद मांडलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी महापालिकेने योजना आखली. ठेकेदार संस्था पीपल्स फॉर अॅनिमलला कुत्रे निर्बीजीकरण करण्याचा ठेका दिला. परंतु या संस्थेने निर्बीजीकरण शस्त्रक्रिया केल्याचे दाखवण्यासाठी ऑर्गन विकत घेऊन ते समितीसमोर सादर केले. यातून महापालिकेची … Read more

राजकीय स्थिती चिंताजनक, सामान्यांसह राज्याचे हित जोपासणाऱ्या दिग्गजांची पोकळी. ऍड. प्रताप ढाकणे यांचा भावनेला हात

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अॅड. प्रताप ढाकणे अलीकडील काही दिवसात चांगलेच सक्रिय झाल्याचे दिसते. दोन दिवसांपूर्वी ते अचानक विखे व राजळे यांच्या कार्यक्रमात जाऊन आश्चर्यकारक हजेरी लावून आले. आता त्यांनी राजकीय स्थिती मांडत दिग्गजांची आठवण काढत भावनेला हात घातला. निमित्त होते लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची जयंती, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त उपजिल्हा रुग्णालयातव बेडशीट … Read more

सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड : बाधीत शेतकऱ्यांच्या मालमत्ता नोंदीत तफावत

चिचोंडी पाटील : सुरत चेन्नई ग्रीनफिल्ड या महामार्गासाठी नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील या गावातील १०८ शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित होत आहेत. मात्र प्रत्यक्षात जेव्हा बाधित क्षेत्रामध्ये सर्व विभागाकडून मालमत्तेच्या नोंदी घेण्यात आल्या तेंव्हा शेतकऱ्यांची जी मालमत्ता होती, ती भूसंपादन उपजिल्हाधिकारी कार्यालय यांनी दाखविलेल्या नोंदीमध्ये प्रचंड तफावत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे चुकीच्या नोंदी दुरूस्तीची मागणी शेतकऱ्यांनी … Read more

MP Sadashiv Lokhande : खा. लोखंडेंनी घेतला नगर-मनमाड महामार्गाच्या कामाचा आढावा

खासदार सदाशिव लोखंडे यांनी शिर्डी येथे पुन्हा राष्ट्रीय राज्य महामार्गच्या अधिकाऱ्यांची बैठक घेत अहमदनगर ते सावळीविहीर रस्त्याच्या कामाविषयी आढावा घेतला. नगर- मनमाड महामार्ग दुरुस्त व्हावा, यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून नगर मनमाड रस्ता दुरुस्ती कृती समितीच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे. ३ डिसेंबर रोजी कृती समितीच्या वतीने प्रशासनातील अधिकाऱ्यांचा प्रातिनिधिक स्वरुपात वर्षाश्राद्ध घालून आंदोलन करण्यात येणार … Read more

अपघात टाळण्यासाठी दिंड्यांना पोलिस संरक्षण देण्याची मागणी

शिर्डी येथून आळंदी येथे चाललेल्या महामंडलेश्वर काशिकानंद महाराज यांच्या दिंडीत संगमनेर तालुक्यात कंटेनर घुसून झालेल्या अपघातात ताराबाई गमे, भाऊसाहेब जपे, बबन थोरे, बाळासाहेब गवळी या चार वारकऱ्यांचे निधन झाले होते. अशा घटना टाळण्यासाठी दिंड्यांना पोलीस संरक्षण द्यावे, अशी मागणी वारकऱ्यांसाठी आयोजित आदरांजली सभेत राहतेकरांनी केली. राहाता शहरातील मारुती मंदिरात शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. महामार्गावरून … Read more

Ahmednagar News : सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर स्प्रे मारत एटीएम फोडण्याचा प्रयत्न ! कटर मशीन बंद पडल्याने वाचले लाखो रुपये…

एटीएम केंद्राच्या बाहेरील व आतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर काळ्या रंगाचा स्प्रे मारत कटरच्या सहाय्याने एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. मात्र ऐनवेळी कटर मशीन बंद पडल्याने एटीएममधील दोन लाखांची रोकड वाचली आहे. चोरट्यांचा हा सर्व उद्योग सीसीटीव्हीत कैद झाला आहे. नगर दौंड महामार्गावर खडकी (ता. नगर) गावात असलेल्या वक्रांगी कंपनीच्या एटीएम केंद्रावर शनिवारी (दि.९) पहाटेच्या सुमारास … Read more

ज्यांचे डोके ठिकाणावर नाही त्यांच्यावर इलाज करु – खासदार डॉ. सुजय विखे पाटील

नगर दक्षिण लोकसभा मतदार संघाचा डॉ. खासदार असल्यामुळे या भागात आरोग्याच्या सुविधा उपलब्ध होत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या आधी विकासाचे दिलेले आश्वासने पूर्ण केले आहे. शहरातील उड्डाणपूल, नगर करमाळा रस्ता, शहरातील बाह्यवळण रस्त्याचे काम पूर्ण झाले असून, नवीन वर्षांत त्यांचे लोकार्पण होणार आहे. आमदार संग्राम जगताप यांनी नगर बदलतंय हा नारा दिला असून, ते खरेच आहे. … Read more

अहमदनगर मध्ये बंद सिग्नलला घातला चपलांचा हार ! आगामी १५ दिवसांत सिग्नल सुरु न झाल्यास…

दोन-तीन वर्षापासून शहरातील बहुतांश सिग्नल बंद असल्याने वाहतुकीचा पुर्णपणे बोजवारा उडाला आहे. या कालावधीत अनेकांचे बळी गेले तर अनेकांना अपंगत्व आले आहे. उड्डाणपुल होऊन वर्ष उलटले तरीही उड्डाणपुलाखालील सिग्नलही अद्याप सुरु झालेले नाही. याबाबत वेळोवेळी प्रशासनास निवेदन, निषेध करुन सिग्नल सुरु करण्याची विनंती केली. परंतु प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा नागरिकांना फटका बसत आहे. प्रशासन आणखी किती … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : एकाच रात्री सात ठिकाणी चोऱ्या

पाथर्डी तालुक्यातील दगडवाडी येथे रविवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी सात ठिकाणी चोरी करून शेतकऱ्यांच्या दारासमोरील शेळ्या व मोटारसायकल घेऊन पोबारा केला. गावात एकाचवेळी सात ठिकाणी चोऱ्या झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. याबाबतची माहिती अशी की, चोरटयांनी रविवारी मध्यरात्री संतोष लक्ष्मण वामन यांच्या घरासमोर लावलेली मोटारसायकल व सुखदेव बबन शिंदे, बाबासाहेब परसराम शिंदे व बाप्पू बबनराव शिंदे … Read more

MP Sujay Vikhe : लष्कराने रस्ता बंद केल्याने नागरिकांचे हाल, खा. सुजय विखेंकडे मांडली निवेदनाद्वारे कैफियत

नगर जवळील दरेवाडी परिसरात असलेल्या हरीमळा या मोठ्या लोकवस्तीतील नागरिकांच्या दळण-वळणासाठी असलेला नगरवाला रोड या नावाचा रस्ता लष्कराने तेथे गेट लावून बंद केल्याने हरीमळा येथील रहिवासी नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. या रस्ता खुला होण्यासाठी प्रयत्त करावेत अशी मागणी नागरिकांनी निवेदनाद्वारे खा. सुजय विखे यांच्याकडे केली आहे.दरेवाडीच्या हरीमळा परिसरात मोठी लोकवस्ती आहे. ३०० ते ४०० … Read more

पुण्याच्या व्यावसायिकाला १० लाखाला लुटले त्या ६ जणांविरुद्ध गुन्हा

पुणे येथील व्यावसायिकाला स्वस्तात सोन्याचे दागिने देण्याचे आमिष दाखवून लुटण्यात आले. ही घटना जामखेड तालुक्यातील राजुरी शिवारात ३० नोव्हेंबर ८ डिसेंबर दरम्यान घडली. या प्रकरणी रघुनाथ ऋषिकेश शिंदे यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार जामखेड पोलिस ठाण्यात भादंवि कलम ३९५, १२० (ब), ५०६ प्रमाणे ६ इसमांविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत. कुशी भोसले, कारभारी भोसले यांच्यासह ४ अनोळखी … Read more

न्यायाधीशांनी मिटविला बहीण-भावातील वाद ! आणि मुलांनी धरले आई वडीलांचे पाय

आई वडीलांच्या संपत्तीवर मुलींचा अधिकार आहे. याचा आधार घेऊन टाकळी कडेवळीत येथील चंद्रकांत दळवी यांच्या एका बहीणीने श्रीगोंदा न्यायालयात धाव घेतली होती. बहीण भावाच्या पवित्र नात्यात दुरावा निर्माण होऊ नये, म्हणून जिल्हा सत्र न्यायाधीश मुजीब शेख यांनी बहीण भावाचे नाते हे संपत्तीच्या तराजुत टाकून मोजता येत नाही असे सांगत समजावले असता बहीणीनेदेखील दोन मिनिटात हक्कसोड … Read more

कोपरगावात होतोय गढूळ पाण्याचा पुरवठा ! मुख्याधिकाऱ्यांना पाजणार गढूळ पाणी

सध्या कोपरगाव शहराला गाळमिश्रित पाणी देऊन प्रशासन शहरातील नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे. हा गढूळ पाणीपुरवठा तातडीने बंद झाला नाही, तर मुख्याधिकाऱ्यांनाच ते पाणी पिण्यास भाग पाडू, असा इशारा भाजपाचे कोपरगाव शहराध्यक्ष दत्ता काले यांनी दिला आहे. याबाबत पत्रकात काले यांनी म्हटले, की गेली दोन वर्षे एकहाती कारभार हाकणारे प्रशासक मुख्याधिकारी शांताराम गोसावी हे गढूळ पाण्याबाबत … Read more

अहमदनगर पुणे महामार्गावर सळईने भरलेला ट्रक थेट घूसला घरात ! मोठ्याने आवाज झाला आणि…

नगर -पुणे महामार्गावर नारायणगव्हाण येथे आज (दि.११) पहाटे पाचच्या सुमारास सळईने भरलेला ट्रक एका घराला धडक देऊन विजेच्या पोलवर जाऊन आदळला. या वेळी चालक ट्रकची काच फोडून बाहेर पडला. बेशुद्ध अवस्थेत त्याला उपचारासाठी दवाखान्यात हलवण्यात आले आहे. ट्रक विजेच्या पोलवर आदळल्यामुळे पोल वाकला असून, वीजपुरवठा बंद झाला. अपघाताचा मोठ्याने आवाज झाल्यामुळे घरातील संगीता शेळके यांना … Read more

दारूबंदीवरून आ. तांबेंनी सरकारला सुनावले ! ‘त्या’ दारू निर्मिती कारखान्याचे भूमिपूजन कसे काय झाले ?

हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यातील पहिल्या दिवशी आमदार सत्यजीत तांबे यांनी दारूबंदी असणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये मोह फुलांपासून दारू निर्मिती करणाऱ्या कारखान्याचा भूमिपूजन संदर्भात सभागृहात आवाज उठवून सरकारचे लक्ष वेधले. मोह फुलापासून दारू निर्मिती कारखान्याचे भूमिपूजन कसे काय झाले ? या कंपनीला सर्व परवानग्या कशा काय मिळाल्या? याचे उत्तर सरकारने द्यावे, अशीही मागणी आ. तांबेनी सभागृहात केली. … Read more

Sangamner News : आता काय करायचं बोला ? चक्क ग्रामपंचायतीनेच केले अतिक्रमण !

Sangamner News : संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथे रामोशी समाजबांधवांची स्मशानभूमी असून ग्रामपंचायतीने स्मशानभूमीत रस्ता करुन अतिक्रमण केल्याचा आरोप रामोशी समाजबांधवांनी करत हे अतिक्रमण तातडीने काढून घ्यावे, यासाठी उपोषणाला सुरुवात केल्यामुळे काल सोमवारी एकच खळबळ उडाली होती. याबाबत मिळालेली माहिती अशी की, आश्वी खुर्द येथील बाजार तळानजीक रामोशी समाजाची स्मशानभूमी आहे. या आश्वी खुर्द ग्रामपंचायतीने … Read more

निळवंडेसाठी कोणी कष्ट घेतले, याची जाणीव ठेवा ! आमदार थोरातांनी सगळंच सांगितलं…

निळवंडे कालव्यांची कामे होऊ नये, यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. ज्यांनी निळवंडेच्या कामात काडीचीही मदत केली नाही. उलट सातत्याने काड्या घालण्याचे काम केले. निळवंडेचे पाणी आणण्यासाठी कोणी कष्ट घेतले आहे, याची जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे. सर्वसामान्यांच्या समाधानाकरता राजकारण करायचे असते. मात्र, ते सुडाचे राजकारण करीत आहेत, हे चांगले नाही. याचा जनता नक्की जाब विचारेल, असे प्रतिपादन … Read more

अभिमानास्पद ! अहमदनगरमधील ‘पूनम’ आता ‘युपी’ वॉरियर्सकडून खेळणार

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्हा देशाच्या नकाशावर नेहमीच उजागर राहिला आहे. ऐतिहासिक कामगिरी असो, की सांस्कृतिक अहमदनगरचे नाव नेहमीच उज्वल राहिले आहे. नुकतेच नाट्य व फिल्मी दुनियेत देखील अहमदनगरच्या मुलींनी स्थान मिळवल आहे. आता अहमदनगरच्या शिरपेचात देखील आता आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. अहमदनगरची क्रिकेटपटू पूनम खेमनर हिने क्रिकेटविश्वात अहमदनगरचे नाव चमकवले आहे. … Read more