अहमदनगर जिल्हा विभाजनाच्या आधी ह्या तालुक्याचे विभाजन करण्याची मागणी

Ahmednagar News

Ahmednagar News : अकोले तालुका हा भौगोलिक दृष्टीने मोठा आहे. अदिवासी भागातील खेड्या- पाड्यातील अपुरी दळणवळण व्यवस्था अपुरी असल्याने अदिवासी बांधवांना जाणे-येणे गैरसोयीचे होते. पूर्ण दिवस खर्च होतो. कुठे तरी बसस्थानक व इतर ठिकाणी मुक्कामी थांबावे लागते. वेळेत काम होत नाही. त्यामुळे अकोले तालुक्याचे विभाजन करून हिवाळी अधिवेशनामध्ये हा विषय घेऊन राजूर तालुक्याची निर्मिती करावी, … Read more

Ahmednagar Politics : तीन महिन्यांत खासदारकीची स्वप्न बघू नका ! खासदार सुजय विखे स्पष्टच बोलले

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : जे विरोधात बोलतात त्यांची दया येते. आरोप प्रत्यारोप आपणसुद्धा करू शकतो. चार दोन जणांच्या गाठीभेटीने जिल्ह्याचा खासदार ठरत नाही. केवळ इच्छा असून, चालत नाही, त्यासाठी लोकांची कामे करावी लागतात. कुरघोड्या नाही, फोडाफोडीचे राजकारण अवघड नाही. आज विरोधात बोलणारे उद्या गाडीत बसलेली दिसतात. कोण कधी काय करील, याचा नेम नाही. पदासाठी उतावीळ होऊ … Read more

Ahmednagar Politics : शरद पवारांचे नेतेही सुजय विखेंच्या व्यासपीठावर ! अहमदनगर जिल्ह्यातील विधानसभेची लढाई प्रवरेच्या मैदनावरूनच होणार ? चर्चांना उधाण

Ahmednagar Politics : अहमदनगर हा राज्याचाच केंद्रबिंदू असतो हे जरी सर्वश्रुत असले तरी यावेळी मात्र राजकीय रंग कुणालाच कळेनात. त्याचे कारण असे की वरती विरोधात बसणाऱ्या पक्षांचे उमेदवार नगरमध्ये एकत्र तर एकत्र असणाऱ्या पक्षांचे उमेदवार परस्पर विरोधात बसलेले दिसतायेत. त्यातच आता लोकसभेच्या हिशोबाने विखे विरुद्ध कोण? अशा विविध चर्चा रंगत असतानाच आता एका घटनेने अहमनगर … Read more

Ahmedngar News : राष्ट्रीय महामार्गाच्या कामांत अडथळे आणाल तर.. खा. सुजय विखेंचा अधिकाऱ्यांसह नागरिकांनाही ‘हा’ इशारा

Ahmedngar News

Ahmedngar News : राष्ट्रीय महामार्गाचे काम सध्या जिल्ह्यात चांगलेच जोरावर आले आहे. विविध ठिकाणी कमानी चांगलाच जोर धरला आहे. परंतु काही ठिकाणी लोक कामांत अडथळे आणत आहेत. आता या लोकांना खा. सुजय विखे यांनी मोठा इशारा दिला आहे. ते म्हणाले की, असे रस्ते पुन्हा होत नसतात त्यामुळे लोकांनीही सहकार्य केले पाहिजे. जो कोणी कामात अडथळे … Read more

घंटागाडी आली..हो..घंटा गाडी आली!! घंटागाडीचे रूप बदलणार, आता कचरा संकलनासाठी ई-घंटागाड्या, किती खर्च? किती वाहने? पहा सविस्तर माहिती

Ahmednagar News

Ahmednagar News : घंटागाडी आली..हो..घंटा गाडी आली!! हे शब्द नित्याचेच कानी पडतात. गाव व शहर स्वछ करण्याचे काम या घंटागाड्या करतात. आता याचे स्वरूप बदलणार आहे. आता कचरा संकलनासाठी इलेक्ट्रिक घंटागाड्या येणार आहेत. सध्याच्या इंधनावर चालणाऱ्या घंटागाड्यांमुळे हवेचे व ध्वनीचे प्रदूषण होते. याला याला घालण्यासाठी जिल्हा परिषदेने महत्वाचा निर्णय घेतला आहे. सध्या ग्रामीण भागात सांडपाणी … Read more

चाललंय काय? नगर शहराच्या तीन पाणी योजनांवर २९४ कोटी खर्च ! दररोज ७.५० कोटी लिटर पाण्याची गरज व उपसा होतोय १० कोटी लिटरचा, तरीही दिवसाआड पाणीपुरवठा

Ahmednagar News

Ahmednagar News : नगर शहर, उपनगरे यांना साधारण दररोज पाणीपुरवठा झाला पाहिजे याच अनुशंघाने शासन, प्रशासनाचे काम सुरु असते. सुयोग्य पाणी पुरवठ्यासाठी नगर महापालिकेने आजवर तीन पाणी योजनांवर २९४.१८ कोटी रुपये खर्च केलेले आहेत. अमृत योजना राबविल्याने अतिरिक्त पाण्याची भर पडली. विशेष म्हणजे नगरच्या सुमारे ५ लाख लोकसंख्येला दररोज पाणी देण्यासाठी साडेसात कोटी लिटर पाण्याची … Read more

मोठी बातमी : महाराष्ट्रातील ‘हे’ गाव अतिरेक्यांनी स्वतंत्र घोषित केले, ‘अल शाम’ नाव दिले..जिहादी युवकांना गावात आणून दहशतवादाच्या प्रशिक्षणाची योजना…

Ahmednagar News

सध्या एक खळबळ उडवून देणारे वृत्त आले आहे. महाराष्ट्रातील एका गावात दहशतवादी तळ निर्माणहोणार होता..येथे दहशतवादी एकत्र येऊ लागले होते..भारताला इस्लामी राष्ट्र बनवण्यासाठी व घातपाती कारवाया करुन अराजकता निर्माण करण्यासाठी प्लॅनिंग सुरु होत..धक्कादायक म्हणजे अतिरेक्यांनी या गावाला परस्पर “स्वतंत्र” जाहीर करून या गावास “अल् शाम” असं नाव ठेवले.. ISIS च्या सिरीयाप्रमाणे या गावातून भारताला इस्लामी … Read more

खा. लोखंडेंच्या प्रयत्नामुळे २० टीएमसी पाणी उपलब्ध होईल

Ahmednagar News

Ahmednagar News : घाटमाथ्याचे पाणी मराठवाड्याला उपलब्ध करून देण्यासाठी शिर्डी लोकसभेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी संसदेत आवाज उठविला असून खासदार लोखंडे यांच्या प्रयत्नामुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघात २० टीएमसी पाणी उपलब्ध होऊ शकते, अशी माहिती शिवसेनेचे तालुकाप्रमुख रमेश काळे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली. शिर्डी लोकसभा मतदारसंघातील पाणीटंचाई कायमस्वरूपी दूर करण्यासाठी घाटमाथ्याचे पाणी शेतकऱ्यांना उपलब्ध व्हावे, तसेच … Read more

भरदिवसा कापूस व्यापाऱ्याची पैशाची बॅग लांबविली !

Ahmednagar News

Ahmednagar News : श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील कापूस व्यापारी रामेश्वर गिरजीनाथ लोखंडे (रा. मालुंजा, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) यांची ३ लाख रुपयांची बॅग भरदिवसा लांबवल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. याबाबत लोखंडे यांनी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर फिर्यादीत म्हटले आहे की, टाकळीभान येथे जय संताजी … Read more

कारखान्यांनी ऊसदर जाहीर करा ! शेतकरी संघटनेचा रस्ता रोको

Ahmednagar News 

Ahmednagar News : साखर कारखान्यांनी गळीत हंगाम सुरु करुनही अद्याप ऊस दर जाहीर केलेला नसून कारखान्यांनी तात्काळ भाव जाहीर करावा, तसेच केंद्र सरकाने उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मितीवर बंदी आणल्याच्या निषेधार्थ काल शनिवारी (दि.९) दुपारी १२ वाजता अहमदनगर – छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील नेवासा फाटा येथे सुमारे एक तास शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. उसाच्या … Read more

Nilwande Water : अखेर शेतकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन स्थगित

Nilwande Water

Nilwande Water : निळवंडे डाव्या कालव्याच्या पाण्याने बंधारे भरून द्या, या मागणीसाठी संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे गावांतर्गतच्या बाळपाटीलाची वाडी येथील शेतकऱ्यांनी पुकारलेले जलसमाधी आंदोलन स्थगित करण्यात आले. उर्ध्व प्रवरा प्रकल्पाच्या सबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यवाही करण्याच्या आश्वासनानंतर जलसमाधी आंदोलन मागे घेतले, अशी माहिती जलसमाधी आंदोलन पुकारलेले शेतकरी, शिवसेना नेते पंढरीनाथ इल्हे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. तळेगाव दिघे … Read more

पाथर्डी मतदारसंघामध्ये आमदार मोनिकाताई यांच्या माध्यमातून शंभर कोटींपेक्षा जास्त निधी

Ahmednagar News

Ahmednagar News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या केंद्र सरकारच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे प्रामाणिक प्रयत्न केले असल्याचे मत खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केले. कोरडगाव येथे ‘शासन आपल्या दारी’ योजनेंतर्गत पाथर्डी तहसील कार्यालय व पंचायत समितीच्या वतीने विविध योजनांच्या लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात प्रमाणपत्र वाटप व विविध विकासकामांच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. … Read more

नवीन विहीर खोदण्यास ग्रामपंचायतला शेतकऱ्यांचा विरोध

Ahmednagar News

Ahmednagar News : पाथर्डी तालुक्यातील सोमठाणे खुर्द येथे जलजीवन मिशन अभियानांतर्गत खोदण्यात येणाऱ्या नवीन विहिरीच्या कामाला गावातील शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला असून, याबाबत पाथर्डीच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे. सोमठाणे खुर्द येथे जलजीवन मिशन अभियानांतर्गत पाईपलाईन व नवीन विहिरीच्या कामास मंजुरी देण्यात आली आहे. मात्र, ज्या ठिकाणी ग्रामपंचायतीने नवीन विहीर खोदण्याचे नियोजन केले … Read more

दरोड्याच्या गुन्ह्यातील दोन फरार आरोपी गजाआड

Ahmednagar News

Ahmednagar News : दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार असलेल्या दोघा आरोपींना गजाआड करण्यात आले आहे. अथर्व अनिल चौधरी (रा. कोहकडी, ता. पारनेर) व अक्षय उर्फ काळ्या नानासाहेब काळे (रा. निमोन, ता. शिरुर, जि.पुणे) असे अटक करण्यात आलेल्या दोघा आरोपींची नोव आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. सदरील आरोपी बेलवंडी फाटा येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना … Read more

भाजीपाला आणायला गेली अन् दागिने बसली गमावून

Ahmednagar News

Ahmednagar News : भिंगार येथील शुक्रवार बाजारात भाजीपाला खरेदीस गेलेल्या महिलेचे तब्बल ६० हजार रुपये किंमतीचे दागिने चोरट्याने चोरुन नेले. ही घटना ८ डिसेंबर रोजी घडली. बेबी रतनलाल फिरोदिया (रा. दाणे गल्ली, भिंगार) या महिलेने दाखल केलेल्या फिर्यादीनुसार भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. भाजीपाला आणायला गेली अन् … Read more

अहमदनगरमध्ये कॅफे शॉपच्या नावाखाली मुला-मुलींना अश्लील चाळे करण्यासाठी जागा !

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर शहरातील विविध ५ कॅफे शॉपवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. तोफखाना पोलिसांनी त्या ठिकाणी छापे टाकून कारवाई केली आहे. संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, तोफखाना पोलिसांच्या या कारवाईमुळे कॅफे व्यावसायिकांचे धाबे दणाणून गेले आहे. ८ डिसेंबर रोजी कोहीनूर ऑर्केड बिल्डींगच्या बेसमेंटमध्ये असलेले कॅफ स्टेला, बालिकाश्रम रोड येथील डाऊन कॅफे, … Read more

Ahmednagar Crime : निघाले दरोडा टाकायला अन् ७ जणांची टोळी अडकली पोलिसांच्या जाळ्यात !

Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : निघाले दरोडा टाकायला अन् ७ जणांची टोळी अडकली पोलिसांच्या जाळ्यात. साईनाथ तुकाराम पवार, दिपक रोहिदास गायकवाड, सोमनाथ रामदास गायकवाड, अरुण बाळासाहेब बर्डे, बाळासाहेब उर्फ बाळू लहानू गायकवाड (सर्व रा. कुरणवाडी, बारगाव सुद्रीक, ता. राहुरी), साईनाथ गजानन काळे (रा. दहिगाव साकत, ता. जि. अ.नगर) व जेरु भगवान भोसले (रा.लोहगाव, ता.पैठण, जि. संभाजीनगर) असे … Read more

केंद्र व राज्य सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अतिशय असंवेदनशील

Ahmednagar News

Ahmednagar News : कांदा निर्यात बंदी करणे, दूध हमीभाव मागणीकडे दुर्लक्ष करणे व इथेनॉल उत्पादनावर बंदी घालण्याच्या निर्णयावरून केंद्र व राज्य सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अतिशय असंवेदनशील आहे. सरकारच्या या नाकर्तेपणाविरुद्ध मंगळवारी (दि.१२) जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथे हल्लाबोल आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे … Read more