Ahmednagar News : आई-वडिलांना सांभाळा; अन्यथा वारस नोंदींना लागणार ब्रेक

Ahmednagar News

Ahmednagar News : आई – वडीलांची हेळसांड करणाऱ्या अपत्यांना जरब बसावी, यासाठी आई – वडीलांचे पालन पोषण न करणाऱ्या वारसांच्या नोंदी न करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जामखेड तालुक्यातील दिघोळ माळेवाडी या ग्रुप ग्रामपंचायतीनी घेतला आहे. जामखेड तालुक्यातील दिघोळ माळेवाडी या ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच रंजना पिराजी दगडे यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या बैठकीत आई-वडिलांचे पालन पोषण न करणाऱ्या … Read more

‘या’ विविध मागण्यांसाठी संगणक परिचालक संपावर, नागरिकांचे काम वाऱ्यावर ! ग्रामपंचायतींचे काम ठप्प

Ahmednagar News

Ahmednagar News : विविध मागण्यांसाठी आक्रमक होत ग्रामपंचायत मधील संगणक परिचालक संपावर गेले आहेत. मागील १५ दिवसांपासून बेमुदत संपावर हे सर्व कर्मचारी गेले आहेत. त्यामुळे सध्या नागरिकांचे विविध ऑनलाईन कामे रखडली आहेत. कोपरगाव तालुक्याचा विचार करता तब्बल ७५ ग्रामपंचायतींमध्ये विविध प्रकारचे दाखले व ग्रामपंचायत स्तरावरील नमुने ऑनलाइन केले गेले आहेत. परंतु या संपामुळे हे सगळे … Read more

शासनाची जायकवाडी पक्षी अभयारण्यात तरंगता सौर प्रकल्प उभारण्याची तयारी, पण पक्षांचा अधिवास नष्ट होऊन पर्यावरचा ऱ्हास होणार..

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्याला मोठं भौगोलिकक्षेत्र असल्याने निसर्गाची देन देखील लाभली आहे. जिल्ह्यात विविध ठिकाणी अभयारण्य असल्याने अनेक पक्षी, प्राणी यांचा मोठा अधिवास जिल्ह्यात आहे. अनेक स्थलांतरित पक्षी देखील पाहायला मिळतात. जायकवाडी धरणातील पक्षी अभयारण्य देखील अशीच निसर्गाची खाण. परंतु आता या अभयारण्यावरून शासन व पर्यावरण प्रेमींमध्ये वाद होण्याची शक्यता आहे. याचे कारण असे … Read more

Maruti ची दे दणादण ऑफर ! प्रत्येक मॉडेलवर मिळतेय हजारोंची सूट, जाणून घ्या ऑफर

Maruti Celerio

Maruti कंपनीच्या वाहनांची क्रेझ जबरदस्त दिसत आहे. मार्केटमध्ये ही वाहने जास्त विकली जात आहेत. दरम्यान मारुतीने जानेवारीत आपल्या कारच्या किमती वाढवण्याबाबत घोषणा केली होती. त्यामुळे जानेवारीत मारुतीच्या कारच्या किमती वाढतील. परंतु त्याआधीच मारुतीने डिसेम्बर महिन्यासाठी एक खास स्कीम सुरु केली आहे. या स्कीम अंतर्गत तुम्हाला मारुतीच्या सर्वात फेमस कार Maruti Celerio व Eeco या दोन … Read more

जनतेला आरोग्याच्या सेवा अधिक चांगल्या मिळण्यासाठी आरोग्य सेवेच्या सक्षमीकरणावर भर -पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

ग्रामीण भागातील जनतेला आरोग्याच्या सेवा अधिक गुणवत्तापूर्ण व दर्जेदार मिळण्यासाठी आरोग्य सेवेचे बळकटीकरण करण्यावर शासन अधिक भर देत असल्याचे प्रतिपादन राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथे ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे भुमीपुजन तसेच मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत संवत्सर कान्हेगांव- वारी या रस्त्याच्या कामाचे भुमीपुजन पालकमंत्री … Read more

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते प्राथमिक आरोग्य केंद्र व शासकीय वाळू विक्री केंद्रांचा शुभारंभ संपन्न

माहेगाव देशमुख येथील प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच जिल्ह्यातील आठ शासकीय वाळू विक्री केंद्रांचे उदघाटन राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने संपन्न झाले. माहेगाव देशमुख येथे आयोजित कार्यक्रमास पालकमंत्री श्री विखे पाटील दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते तर कार्यक्रमस्थळी व्यासपीठावर आमदार आशुतोष काळे, महानंदाचे अध्यक्ष राजेश परजणे, … Read more

Ahmednagar Politics : क्रिझवरील फलंदाज घाबरून गेलाय..! विखेंना ‘ओपन चॅलेंज’, आ. राम शिंदेंची खासदारकीवर दावेदारी

Ahmednagar Politics : पाच राज्याच्या निवडणुकीत भाजपने तीन मोठ्या राज्यात सत्ता मिळवली. या यशामुळे आता भाजप लोकसभेसाठी निश्चित झाले आहे. लोकसभेला भाजप निर्विवाद यश मिळवेल असं सांगितले जात आहे. आता या विजयाचा परिणाम महाराष्ट्रातील राजकारणावर होणार आहे. भाजपने आता महाराष्ट्रात लक्ष की केंद्रित केले असून ४५ प्लसचे टार्गेट ठेवले आहे. आणि या ४५ मध्ये मी … Read more

आ. सत्यजीत तांबे यांची ‘पुस्तक तुला’

Satyajit Tambe

विविध व्यासपीठांवरून तरुणाईला शिक्षणाचं आणि वाचनाचं महत्त्व पटवून देणाऱ्या आमदार सत्यजीत तांबे यांच्या कारकि‍र्दीत एक अनोखा सन्मान त्यांना मंगळवारी प्राप्त झाला. आमदार सत्यजीत तांबे शेवगावच्या दौऱ्यावर असताना त्यांनी राजीव राजळे मित्रमंडळ आयोजित ‘राजीव बुक फेस्ट २०२३’ या भव्य पुस्तक प्रदर्शनाला भेट दिली. या वेळी शेवगावचे नगरसेवक रिंकु कलके आणि ग्रामस्थांनी आमदार सत्यजीत तांबे यांची ‘पुस्तक … Read more

गायीची किंकाळी थांबवा गायीचा तळतळाट सात पिढ्यांना भोगावा लागतो – गुरुवर्य भास्करगिरी महाराज

जीवनात आनंदाच्या प्राप्तीसाठी गायीची किंकाळी थांबवा गायीचा तळतळाट सात पिढ्यांना भोगावा लागतो, गोधन हे राष्ट्र धन असल्याने जीवनात आनंदाची प्राप्ती होण्यासाठी अगोदर गायीची किंकाळी थांबवा. तिला कत्तलखान्यात पाठवून पापाचे भागीदार होऊ नका, असे आवाहन गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांनी केले. तालुक्‍यातील मुरमे (देवगड ) येथील अखंड हरिनाम सोहळ्याची श्री क्षेत्र देवगड संस्थानचे महंत गुरुवर्य भास्करगिरी महाराज … Read more

Sangamner News : वारकऱ्यांवरील उपचारांचा खर्च मंत्री विखे पाटील करणार

शिर्डी येथून आळंदीकडे निघालेल्या दिंडीला झालेल्या अपघातामध्ये जखमी झालेल्या सर्व व्यक्तींच्या उपचारांचा खर्च महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी करण्याचा निर्णय घेतला असून मुख्यमंत्री सहाय्यता निधीतूनही मदत मिळण्यासाठी तातडीने प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. जखमींवर सुरू असलेल्या उपचारांची सर्व माहिती त्यांनी जाणून घेतली असून दिंड्यांसाठी वाहुकीचे नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी पोलिसांना दिल्या आहेत. विश्‍वसंत साईबाबा … Read more

पुणेवाडी वीज उपकेंद्राचे श्रेय विखेंचे ! १५ दिवसात कामाचा कार्यारंभ…

मागील वर्षी शिंदे- ‘फडणबीस सरकार सत्तेत आले. त्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री पद राधाकृष्ण विखे यांच्याकडे आले. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऊर्जा खात्याचा संपूर्ण आढावा घेतला. महावितरणची प्रलंबित असलेली कामे पुन्हा मार्गी लावण्यासाठी फडणवीस यांनी लक्ष घातले. त्याचाच भाग म्हणून पुणेवाडी वीज उपकेंद्राची निविदा पुन्हा नव्याने काढण्यात आली. निविदा प्रक्रिया पार पडल्यानंतर खा. सुजयदादा विखे पा. … Read more

गोमाता ही सर्वांची आहे. तिची सेवा करा. गोमातेचा तळतळाट चांगला नाही – भास्करगिरी महाराज

हिंदू धर्म हा विश्‍वाला कुंटुब मानणारा आहे. गोमातेची सेवा हा आपला परमधर्म आहे. गोरक्षा ही राष्ट्ररक्षा मानली जाते. गोसेवकांवर होणारे हल्ले थांबले पाहिजेत. गोहत्याबंदी कायद्याची अंमलबाजवणी करावी. गोसेवकांना सरक्षण द्यावे. गाईनी शेतात थोडे खाल्ले असेल तर त्यामुळे माणसामाणसांत व गावात वाद वाढवू नयेत. मात्र गोसेवकांवर हल्ले करू नयेत. हा प्रश्‍न सामंजस्याने मिटवावा, असे आवाहन देवगड … Read more

‘लसीकरणामुळे लाळखुरकत आजारावर नियंत्रण

लसीकरणामुळे जनावरे ‘लाळखुरकत सारख्या आजाराला बळी पडणार नाहीत, त्यामुळे पशुपालकांनी आपल्या जनावरांचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रज्ञा कराळे यांनी केले आहे. नगर तालुक्‍यातील ग्रामीण भागात जनावरांमध्ये ‘लाळखुरकत आजाराचे प्रमाण वाढु नये, यासाठी जेऊर पशुवैद्यकीय दवाखान्यांतर्गत प्रतिबंधक लसीकरण मोहिमेस सुरुवात करण्यात आली आहे, या पार्श्वभूमीवर डॉ. कराळे यांनी हे आवाहन केले आहे. … Read more

MP Sujay Vikhe : खा. विखे यांच्या निधीतून बोल्हेगाव, नागापूरमध्ये ६० लाखांची कामे !

बोल्हेगाव नागापुर भागातील नागरिकांचे प्रश्‍न सुटावेत , त्यांना चांगल्या सुविधा मिळाव्यात विविध विकासकामांसाठी आपण नेहमीच विविध पातळ्यावर पाठपुरावा करून ती मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आहे. या माध्यमातून अनेक प्रश्‍नही मार्गी लागले आहेत. प्रलंबित कामांसाठी पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील व खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला, त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सुमारे ६० लाखांचा निधी … Read more

आगामी निवडणुकीत ‘त्यांचा’ हिशेब चुकता करू ! भाजप नेत्याचे मोनिका राजळेंना आव्हान

पक्षाच्या जबाबदार कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल झाल्यावर साधा फोन करण्याचे सौजन्य मतदारसंघाच्या लोकप्रतिनिधी यांनी दाखवले नाही, त्यांना पक्षाचे कार्यकर्ते डोईजड झालेत काय ? ज्या कार्यकर्त्यांनी लोकप्रतिनिधी यांना निवडून आणले, त्यांच्यावरच खोटे गुन्हे दाखल होत असतील तर आगामी निवडणुकीत त्यांचा हिशेब करू, त्यांचं काय करायचे हे जनताच ठरवेल, अशा शब्दांत भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष तथा प्रदेश चिटणीस अरुण … Read more

Ahmednagar Politics : तीन राज्यांतील यशानंतर ‘अहमदनगर’साठी भाजपचे ‘हे’ खास प्लॅनिंग ! 5 जागेंसाठी विशेष रणनीती

Ahmednagar Politics : नुकत्याच पाच राज्यात निवडणूक पार पडल्या. यामध्ये छत्तीसगढ, राजस्था, मध्यप्रदेश या तीनही राज्यात भाजपची सत्ता आली. त्यामुळे आता भाजप पुन्हा एकदा पॉजिटीव्ह मोड मध्ये आले आहे. आगामी लोकसभेची विजयी घौडदौड करण्यास पुन्हा सज्ज झाले आहे. परंतु या निकालांचा आता महाराष्ट्राच्या राजकारणावर परिणाम होईल. अहमदनगरमध्ये देखील याचे पडसात पाहायला मिळतील. काही राजकीय गणित … Read more

Ahmednagar News : अहमदनगर शहरातील १५ वर्षांपासूनचे प्रलंबित प्रश्न मार्गी ! सावेडीमधील स्मशानभूमीसह ‘ते’ सर्व प्रश्न सुटणार

अहमदनगर शहरात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. परंतु आता यातील अनेक समस्यांचे ग्रहण लवकरच सुटेल असे दिसते. याचे कारण म्हणजे नगर शहरातील १५ वर्षांपासूनचे प्रलंबित प्रश्न जसे कीजे, सावेडीमधील स्मशानभूमीसह विविध प्रश्न सोडवण्यासाठी मनपा सरसावली आहे. यात महत्वाचा प्रश्न म्हणजे सावेडी स्मशानभूमीच्या जागेचा. मागील अनेक वर्षणापासून याचे भिजत घोंगडे आहे. परंतु आता हा प्रश्न अखेर मार्गी … Read more

Shirdi News : शिर्डीत दिंडीत कंटेनर घुसून चौघांचा मृत्यू, उर्वरित अपघातग्रस्त वारकऱ्यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट

शिर्डी येथून आळंदीकडे निघालेल्या दिंडीमध्ये कंटेनर शिरल्याने रविवारी (दि.३ डिसेंबर) मोठा अपघात झाला होता. यामध्ये चार वारकरी मृत्यू पावले होते. तर आठ वारकरी गंभीर जखमी झाले होते. आता या आठ अपघातग्रस्त वारकऱ्यांच्या तभेटीबाबत मोठी अपडेट आली आहे. अपघातग्रस्त आठही वारकऱ्यांची तब्येत आता स्थिर असल्याची माहिती कुटे हॉस्पिटलने दिली आहे. यातील दोघांना घरी सोडण्यात आले असल्याचेही … Read more