अतिक्रमण, खंडणी, मारहाण… पाथर्डीत कायदा सुव्यवस्था आहे का ?

पाथर्डी तालुक्यात कायदा आणि सुव्यवस्था ढासळली असून, याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींनी मौन बाळगल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे सरचिटणीस प्रताप ढाकणे यांनी केला आहे. तालुक्यात दिवसाढवळ्या गुन्हेगारी वाढत असून, खंडणी मागणारे, अतिक्रमण करणारे आणि मारहाण करणाऱ्या गुंडांची दहशत वाढली आहे. शेवगाव रोडवरील काही लोकांनी सार्वजनिक व खासगी जागांवर बेकायदेशीर अतिक्रमण केले असून, मूळ मालकांना … Read more

पोलिसांना घेऊन आरोपी पळाला! हवालदाराने उडी मारून वाचवले प्राण

श्रीरामपूर येथे एका संशयित वाहनाला अडवल्यानंतर वाहनचालकाने थेट पोलिस हवालदारालाच घेऊन पलायन केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी जनावरे घेऊन जाणाऱ्या एका पिकअप वाहनाला रोखले आणि तपासणीसाठी हवालदार आजिनाथ आंधळे त्यात बसले. मात्र, पोलिस ठाण्याकडे जाण्याऐवजी आरोपीने भरधाव वेगाने वाहन दुसऱ्याच दिशेने पळवले. संशयित वाहनचालकाने पोलिस ठाण्याऐवजी दुसऱ्या मार्गाने वाहन पळवले असता, गोंधवणी रस्त्याजवळील … Read more

शिर्डी विमानतळावर बिबट्यांची वस्ती ? वनविभाग आणि विमानतळ प्रशासनात गोंधळ

शिर्डी विमानतळ परिसरात बिबट्यांचा वावर दिवसेंदिवस वाढत आहे. नुकतेच मादी बिबट्या दोन पिल्लांसह या भागात फिरत असल्याचे स्थानिकांनी पाहिले. याबाबत वृत्त प्रकाशित झाल्यानंतर विमानतळ प्राधिकरणाच्या मुंबई कार्यालयाने मंत्रालयात वनविभागाशी पत्रव्यवहार केला असल्याची माहिती मिळाली आहे. शिर्डी विमानतळ प्राधिकरणाने यापूर्वी नाशिक येथील मुख्य वनरक्षक कार्यालय तसेच कोपरगाव वनविभागाशी पत्रव्यवहार केला होता. मात्र, वनविभागाकडून कोणतेही ठोस प्रत्युत्तर … Read more

अहिल्यानगर एमआयडीसी परिसरात अल्पवयीन मुलासह तरुणाची आत्महत्या

अहिल्यानगर एमआयडीसी परिसरात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये एका अल्पवयीन मुलासह एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. रविवारी आणि सोमवारी या घटना घडल्या असून, पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. आत्महत्येची कारणे स्पष्ट नाहीत, मात्र पोलिस विविध अंगांनी तपास करत आहेत. या घटनांमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. १६ वर्षीय मुलाने घेतला गळफास पहिली … Read more

श्रीगोंद्यात गुंडांची दहशत ! आमदार विक्रम पाचपुते आक्रमक

श्रीगोंदे तालुक्यात वाढत्या गुन्हेगारी घटनांवर आळा घालण्यासाठी स्थानिक गुंडांचा बंदोबस्त करण्याची मागणी आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी अधिवेशनात केली. चोरी, दरोडे, रस्तालुट, खून, टोळीयुद्ध आणि गोळीबाराच्या घटनांमध्ये वाढ होत असून, गुंडगिरीद्वारे दहशत निर्माण केली जात असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. दाणेवाडी येथे माऊली सतीश गव्हाणे (वय १९) या युवकाचा निर्घृण खून करण्यात आला होता. या घटनेच्या तातडीने … Read more

अहिल्यानगर ते पुणे विनाथांबा बससेवा पुन्हा सुरू!

१९ मार्च २०२५, अहिल्यानगर : नागरिकांना बसस्थानकांवर आणि एसटी बसगाड्यांमध्ये चांगल्या सुविधा मिळाव्यात, बसस्थानकांवर स्वच्छता ठेवली जावी, स्वच्छतागृह आणि पिण्याच्या पाण्याची उत्तम व्यवस्था असावी, तसेच अहिल्यानगर ते पुणे विनाथांबा बससेवा त्वरित सुरू व्हावी, या मागण्यांसाठी शहर भाजपने आंदोलन केले होते. या आंदोलनाच्या दबावामुळे अनेक महिन्यांपासून बंद असलेली अहिल्यानगर ते पुणे विनाथांबा बससेवा अखेर पुन्हा सुरू … Read more

Ration Card : पुरवठा विभागाचा मोठा निर्णय ! अहिल्यानगर जिल्ह्यातील ह्या नागरिकांचे रेशन होणार बंद

Ration Card : शासनाने स्वस्त धान्य योजनेतील लाभार्थ्यांची नोंदणी सुनिश्चित करण्यासाठी शिधापत्रिकाधारकांचे आधार क्रमांक रेशनकार्डशी लिंक करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी स्वस्त धान्य दुकानदारांना ई-पॉस मशीन उपलब्ध करून देण्यात आले होते. येत्या ३१ मार्चपर्यंत ई-केवायसी पूर्ण न झाल्यास संबंधित लाभार्थ्यांचे रेशन बंद होणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील १,८८७ स्वस्त धान्य दुकानांमधून २९.६६ लाख लाभार्थ्यांना धान्याचे वाटप … Read more

कारखान्याच्या गट कार्यालयात बोगस डॉक्टरचा दवाखाना!

आश्वी, १९ मार्च २०२५ – कोणतीही वैद्यकीय पदवी किंवा अधिकृत परवाना नसतानाही राजस्थानमधील एका बोगस डॉक्टरकडून आयुर्वेदिक उपचार सुरू असल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांनी सहकारी साखर कारखान्याच्या आश्वी विभागीय गट कार्यालयात अवैधरित्या दवाखाना सुरु केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. इम्रान अब्दुल खान (रा. भरतपूर, राजस्थान) आणि भरत मधुकर … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींची चिंता वाढली ! तुमचं नाव यादीत असेल तर पैसे होणार बंद

अहिल्यानगर : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दरमहा १,५०० रुपये दिले जातात. फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे टप्प्याटप्प्याने महिलांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत. मात्र, ज्या महिलांच्या नावावर चारचाकी वाहन आहे, अशा १८ ते २० हजार महिलांची यादी परिवहन कार्यालयाने महिला व बालविकास विभागाला पाठवली आहे. यामुळे जिल्ह्यातील अनेक महिलांच्या मनात चिंता निर्माण झाली … Read more

भांडण पाहणे पडले महागात; एका तरुणावर केले कोयत्याने सपासप वार

अहिल्यानगर : रस्त्यात सुरु असलेले भांडण पाहण्याकरता थांबलेल्या तरुणास भांडण चांगलेच महागात पडले आहे. करण या तरुणावर कोयत्याने वार करुन, लाकडी दांडक्याने चौघांनी बेदम मारहाण केल्याची घटना नालेगाव येथील सातपुते तालीम जवळ १७ मार्च रोजी घडली. याबाबत आर्यन देविदास पेंडम (वय २१, रा. वारुळाचा मारुती कमानी जवळ मुनिसिपल कॉलनी) यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली … Read more

सोसायटीच्या निवडणूकीतील पराभव जिव्हारी लागला; विजयी उमेदवाराच्या मुलावर केला जीवघेणा हल्ला

अहिल्यानगर : सोसायटीच्या निवडणुकीत फॉर्म काढुन घेतला नाही, या कारणावरून चार जणांनी विजयी उमेदवाराच्या मुलावर हल्ला केला. या मारहाणीत मुलगा गंभीर जखमी झाला असून, याप्रकरणी सोपान गोरख जाधव, अशोक नवनाथ जाधव, बापुराव बाबासाहेब जाधव व विनोद दिलीप बहीर (सर्व रा.नाहुली ता.जामखेड जि.अहिल्यानगर) यांच्यावर खर्डा पोलीस स्टेशनला मारहाण व ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत … Read more

नागपूर दंगलीच्या पार्श्वभूमीवर मढी यात्रेबाबात पोलीस प्रशासन सतर्क; घेतला मोठा निर्णय: पोलीस बंदोबस्त देखील केले बदल

अहिल्यानगर : सध्या राज्यातील प्रसिध्द अशी मढीची यात्रा सुरू आहे .मात्र त्यात नागपूरमध्ये झालेली दंगल व स्थानिक वादाच्या पार्श्वभूमीवर श्रीक्षेत्र मढी येथे यावर्षी प्रचंड बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून सुमारे तीन लाख भाविकांची मंगळवारी सायंकाळपर्यंत मढी येथे गर्दी झाली होती. रंगपंचमी हा यात्रेचा मुख्य दिवस आहे. त्यानंतर बहुसंख्य यात्रेकरू नाथषष्ठीसाठी पैठण येथे जातील. … Read more

मढी-मायंबा यात्रेच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सोयीसाठी मोहटा देवस्थानने घेतला मोठा निर्णय

अहिल्यानगर : पाथर्डी तालुक्यातील मढी येथील यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना मोहटा देवस्थान समितीतर्फे सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय विश्वस्त मंडळाने यावर्षीसुद्धा घेतला आहे. येत्या गुरुवारपर्यंत भाविकांच्या सोयीसाठी अहोरात्र मंदिर खुले ठेवण्याचा निर्णय देवस्थान समितीने घेतला आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक मढी ,मायंबा व वृद्धेश्वर येथे रंगपंचमीच्या दिवशी येतात. भाविकांच्या गर्दीपुढे मंदिरांची दर्शनाची वेळ कमी … Read more

पारनेर तालुक्यात गुरू शिष्याच्या नात्याला फासला काळीमा ; शिक्षकानेच केला विद्यार्थिनीचा विनयभंग

अहिल्यानगर : पारनेर तालुक्यातील पठार भागावरील एका गावात शिक्षकाने विद्यार्थिनीचा विनयभंग करण्याची घटना घडली. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी मंगळवारी गावात कडकडीत बंद पाळत या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला. दरम्यान, याप्रकरणी साहेबराव जऱ्हाड या शिक्षकावर गुन्हा दाखल झाला असून, त्याला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली. दरम्यान ग्रामस्थांनी गाव बंद ठेवून या … Read more

Ahilyanagar News : शहरात गुन्हेगारीने गाठला कळस ! भर रस्त्यात तरुणावर कोयत्याने वार

नगर रस्त्यात सुरु असलेले भांडण पाहण्याकरता थांबलेल्या तरुणावर कोयत्याने वार करून, लाकडी दांडक्याने चौघांनी बेदम मारहाण केल्याची घटना नालेगाव येथील सातपुते तालीम जवळ १७ मार्च रोजी रात्री १०.१५ ते १०.३० वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत आर्यन देविदास पेंडम (वय २१, रा. वारुळाचा मारुती कमानी जवळ मुनिसिपल कॉलनी, अ.नगर) यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी … Read more

शेतकऱ्यांना खुशखबर ! ऊसाची एकरकमी एफआरपी मिळणार, थेट न्यायालयाने दिले ‘हे’ आदेश

साखर नियंत्रण आदेश १९६६ नुसार, कृषी मूल्य व खर्च आयोगाने जाहीर केलेली एफ आर पी १४ दिवसात एक रकमी द्यावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यात स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी हस्तक्षेप याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार एफ आर … Read more

अगोदर जीवदान… नंतर भयानक अपघात ! दुहेरी अपघातात वृद्धाचा मृत्यू

अहिल्यानगर जिल्ह्यात दुर्दैवी अपघाताची घटना घडली आहे, एका वृद्धाला आधी अपघातातून जीवदान मिळाले, मात्र काही क्षणांतच दुसऱ्या वाहनाने दिलेल्या धडकेत त्यांचा मृत्यू झाला. हा धक्कादायक प्रकार टाकळी ढोकश्वर येथे घडला. नगरकडे जाणाऱ्या सिल्व्हर रंगाच्या अल्टो कारने (वाहन क्रमांक अज्ञात) देवराम सोमा गायकवाड यांना धडक दिली, त्यामुळे ते रस्त्यावर पडले. मात्र, सुदैवाने या अपघातात त्यांना गंभीर … Read more

अहिल्यानगर हादरलं ! आधी व्यापाऱ्याने सुपारी दिली, नंतर बडतर्फ पोलिसाने त्या व्यापाऱ्याचाच खून केला..!

नगरमधील प्रसिद्ध व्यापाऱ्याचा एका बडतर्फ पोलिसानेच खून केल्याची घटना समोर आलीये. या व्यापाऱ्यानेच आधी या बडतर्फ पोलिसाला काही उधारी वसूल करण्याचे काम दिले. परंतु ते काम डोईजड झाले अन त्याने या व्यापाऱ्याचेच अपहरण करत १० कोटींची खंडणी मागितली अन निर्घृण खून केला. त्याच झालं असं, दिपक लालसिंग परदेशी हे व्यापारी बेपत्ता होते. तोफखाना पोलीस त्यांच्या … Read more