मागेल त्याला काम ! अन् तरुण बेरोजगार शिक्षक झाले ‘रोहयो’ चे कामगार
१४ मार्च २०२५ अहिल्यानगर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमार्फत सध्याच्या घडीला ३ हजार ५३७ कामे चालू आहेत.या कामांवर २६ हजार ६०७ मजूर काम करत असून जिल्ह्यात मनरेगा मार्फत ७ लाख ५९ हजार २६२ मजुरांनी नोंदणी केलेली आहे.यामध्ये मनरेगाच्या कामांमध्ये डीएड,बीएड शिक्षित बेरोजगार तरुण काम करत आहे. बेरोजगारी घालवण्यासाठी केंद्र सरकारने मागेल त्याला … Read more