मागेल त्याला काम ! अन् तरुण बेरोजगार शिक्षक झाले ‘रोहयो’ चे कामगार

१४ मार्च २०२५ अहिल्यानगर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमार्फत सध्याच्या घडीला ३ हजार ५३७ कामे चालू आहेत.या कामांवर २६ हजार ६०७ मजूर काम करत असून जिल्ह्यात मनरेगा मार्फत ७ लाख ५९ हजार २६२ मजुरांनी नोंदणी केलेली आहे.यामध्ये मनरेगाच्या कामांमध्ये डीएड,बीएड शिक्षित बेरोजगार तरुण काम करत आहे. बेरोजगारी घालवण्यासाठी केंद्र सरकारने मागेल त्याला … Read more

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणाऱ्या ११ जणांवर गुन्हा दाखल

१४ मार्च २०२५ नगर :आंदोलनाबद्दल जिल्हा प्रशासनाला कोणतीही सूचना न देता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन आणि घोषणाबाजी करणाऱ्या निर्भया महाराष्ट्र पार्टीचे पदाधिकारी आणि आंदोलकांवर तोफखाना पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.या प्रकरणाबद्दल मिळालेली अधिक माहिती अशी की मोतीलाल ओसवाल होम फायनान्स लिमिटेड कंपनीचे कर्जदार यांनी निर्भया महाराष्ट्र पार्टीचे पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली ११ मार्चला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसून धरणे आंदोलन … Read more

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान खपवून घेतला जाणार नाही : महाराष्ट्रभर १८ मार्च पासून आंदोलन

१४ मार्च २०२५ नगर : संभाजी ब्रिगेडच्या नावाबद्दल शिवधर्म फाउंडेशन १८ मार्च पासून पूर्ण महाराष्ट्रात आंदोलन करणार आहे तसेच २८ मार्च रोजी अहिल्यानगरमध्ये मोर्चा काढला जाणार आहे अशी माहिती शिवधर्म फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दीपक काटे यांनी दिले आहे. अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत व छत्रपती शिवाजी महाराजांचे वीर पुत्र तसेच स्वराज्याचे दूसरे छत्रपती धर्मवीर छत्रपती संभाजी … Read more

श्रीगोंद्यात शिर नसलेल्या मृतदेहाने खळबळ ! पोलिस तपासात धक्कादायक माहिती समोर

श्रीगोंदा तालुक्यातील दाणेवाडी येथे आढळलेल्या मृतदेहाच्या प्रकरणाने संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे. या मृतदेहाला शीर, हात आणि एक पाय नसल्याने ओळख पटवणे कठीण बनले आहे. मात्र, काही प्राथमिक सुत्रांच्या आधारे हा मृतदेह दाणेवाडी येथील बेपत्ता असलेल्या माउली सतीश गव्हाणे (वय १९) याचा असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांनी यासंदर्भात माउलीच्या वडिलांची डीएनए चाचणी घेतली असून … Read more

अपहरण, खून आणि गँगस्टर टोळी ! लपका सोमवंशीसह ९ आरोपींना नाशिक कारागृहात हलवले ! खरं कारण काय ?

अहिल्यानगरातील सावेडी भागात झालेल्या तरुणाच्या हत्या प्रकरणात अटक केलेल्या लपकासह नऊ आरोपींना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. स्थानिक सबजेलमध्ये जागा उपलब्ध नसल्याने या आरोपींना नाशिक येथील कारागृहात हलवण्याचा आदेश देण्यात आला आहे. वैभव नायकोडी खून प्रकरण 22 फेब्रुवारी रोजी सावेडी येथील वैभव नायकोडी याचे अपहरण करून त्याचा निर्घृण खून करण्यात आला होता. या प्रकरणाच्या तपासानंतर … Read more

मढीची यात्रा सुरू; मुस्लिम समाजातील व्यापाऱ्यांनी देखील थाटली दुकाने !

अहिल्यानगर : राज्यातील भटक्याची पंढरी म्हणून ओळखली जाणारी श्रीक्षेत्र मढी येथे सुरू होणारी यात्रा होळीपासून गुढीपाडव्यापर्यंत चालते. कैकाडी समाजाची मानाची काठी सकाळी मंदिराच्या कळसाला पारंपारिक पद्धतीने वाद्यांच्या गजरामध्ये टेकवण्यात आली. त्यानंतर अधिकृतपणे यात्रा सुरू झाली. यंदा प्रथमच यात्रेत दुकाने लावण्याबाबत ग्रामसभेने घेतलेल्या ‘त्या’ निर्णयामुळे याबाबत चांगलीच चर्चा झाली. मंदिराच्या मुख्य कळसाला फक्त कैकाडी समाजाचीच काठी … Read more

वाढत्या उन्हाचा जनावरांच्या देखील शारीरिक तसेच प्रजनन क्षमतेवर होतोय परिणाम ; अशी घ्या काळजी

अहिल्यानगर : शेतकऱ्यांनी पशुधनाची काळजी घ्यावी. कारण सध्या ४२ अंशापेक्षा अधिक तापमान होत चालले आहे. या उन्हाच्या परिणाम मनुष्याप्रमाणेच जनावरांनाही पडत असतो. त्यामुळे पशुपालकांनी जनावरांची काळजी घेणे गरजेचे आहे. जनावरांना मुबलक प्रमाणात पिण्याचे थंड पाणी उपलब्ध करावे, आदी सूचना करण्यात आल्या आहेत. जनावरांमध्ये आजाराचे वाढते प्रमाण लक्षात घेता पशुपालकांनी आपल्या पशुधनाची विशेष काळजी घ्यावी. उन्हामुळे … Read more

‘ हमारे बिचमे आये तो तुमको छोडेंगे नही, तुम्हारे खानदान को मिटा देंगे’ असे म्हणत डोक्यावर केले तलवारीचे वार

अहिल्यानगर : ज्यांनी भांडणात मध्यस्थी केली, त्यांच्यावरच थेट तलवारीचे वार झाल्याची धक्कादायक घटना अहिल्यानगर शहरातील घास गल्ली येथे ११ मार्च रोजी घडली. या प्रकरणी ५ जणांनी शिवीगाळ दमदाटी करीत दोघांना लाथाबुक्क्यानी, लाकडी दांडके, लोखंडी रॉड व तलवारीने मारहाण करत त्यांच्या खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेवरुन भांडणे सोडवायला जावे की नाही, असाच … Read more

दोन खास योजनांसहअहिल्यानगर जिल्हा परिषदेचे ५२ कोटींचे अंदाजपत्रक सादर

अहिल्यानगर : जिल्हा परिषदेचे सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाचे ५२ कोटी ५४ लाख ९० हजार ४२६ रुपयांचे मूळ अंदाजपत्रक सादर करण्यात आले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी अंदाजपत्रक जाहीर केले. यात जिल्हा परिषद शाळेत ओपन सायन्स पार्क उभारणी, मिशन आरंभ, सुरभि सुरक्षा अभियानासह ड्रोन फवारणी यंत्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र इमारतीवर सौर ऊर्जा … Read more

मढी यात्रेत गोपाळ समाजाने मानाची होळी पेटविली: याबाबत जाणून घ्या खास माहिती

अहिल्यानगर: ४३७ वर्षांची ऐतिहासिक परंपरा व धार्मिक वारसा असलेली राज्यातील गोपाळ समाजाची क्षेत्र मढी येथील मानाची होळी पारंपारिक पद्धतीने उत्साहात व शांततेत समाजाने ठरवलेल्या मानकरी यांच्या हस्ते पेटली. कानिफनाथ महाराज की जय असा जयघोष नाथभक्तांनी यावेळी केला. राज्यभरातुन आलेल्या गोपोळ समाजाच्या बांधवांनी कानिफनाथांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतले. मढी येथील चैतन्य कानिफनाथ गडाच्या बांधकामासाठी दगडी काम … Read more

दुष्काळात नव्हे तर उन्हाळ्यात तेरावा! शहरासह उपनगरास विलंबाने पाणीपुरवठा: कारण आले समोर

अहिल्यानगर : महावितरण कंपनीला झाडे कापणे तसेच बाकीचे देखभाल व दुरूस्तीचे काम करण्यासाठी ३३ के.व्ही मुळा डॅम विद्युत वाहिनीवर दि.१५ मार्च रोजी सकाळी ११ते सांयकाळी ५ वाजेपर्यंत शट डाउन घेण्यात येणार आहे. तसेच सदर शट डाउन वेळेत अहिल्यानगर महानगरपालिकेच्या शहर पाणी पुरवठा योजनेवरील महत्वाची दुरूस्तीची कामे करण्यात येणार आहेत. दरम्यान या काळात मुळानगर, विळद येथून … Read more

मुलगी पाहण्यापूर्वीच अपघातात अंगावरून पिकअप गेल्याने एक ठार तर एक जखमी

अहिल्यानगर : लग्नासाठी मुलगी पहावयास मोटारसायकलवर चाललेल्या तरुणाचा अपघातात दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना नगर – पुणे महामार्गावर वाडेगव्हाण (ता. पारनेर) शिवारात घडली. पवन उत्तम चव्हाण (रा.चोरपांघरा, ता.लोणार, जि.बुलढाणा) असे मयत तरुणाचे नाव आहे. तर त्याचा मित्र सूरज प्रकाश राठोड (रा.जांभोरा, ता.सिंदखेडराजा, जि.बुलढाणा) जखमी झाला आहे. मंगळवारी (दि. ११ मार्च) मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाला. मयत … Read more

मंत्री नितेश राणे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा: ‘या’ संघटनेचे थेट मुख्यमंत्र्यांनाच साकडे

अहिल्यानगर : महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात असलेले मंत्री नितेश राणे यांनी संविधानिक पदावर असताना अत्यंत बेजबाबदार खोटं वक्तव्य करून धार्मिक व सामाजिक तेढ निर्माण करणारे वक्तव्य केले आहे. या वक्तव्यामुळे सामाजिक एकमतेला धक्का पोहोचला असुन, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य निर्मिती प्रक्रियेमध्ये त्यांच्या सैन्यात एक ही मुस्लिम नव्हता हे वक्तव्य अत्यंत खोटं आहे. तर छत्रपती शिवाजी महाराजांचा … Read more

दोन दिवस दोन मंदिरात केली चोरी अन मुद्देमाल विक्रीसाठी निघाले अहिल्यानगरला मात्र पोहोचले भलत्याच ठिकाणी

अहिल्यानगर : संगमनेर तालुक्यातील काकडवादी येथील महालक्ष्मी मंदिरासह नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील देवीच्या मंदिरात चोरी करून देवाचे दागिने विक्री करण्यासाठी काळया रंगाच्या फोक्सवॅगन कंपनीची पोलो कार (एमएच ०४-एचएफ१६६१) मधुन संगमनेर येथून लोणी मार्गाने अहिल्यानगर येथे चोरट्यांची टोळी चालली होती. मात्र पोलिसांना याबाबत आगोदरच माहिती मिळाल्याने अहिल्यानगरला पोहोचण्यापूर्वीच त्यांच्या मुसक्या आवळल्या. याबाबत अधिक माहिती अशी, संगमनेर … Read more

दोन खास योजनांसह अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे ५२ कोटींचे अंदाजपत्रक सादर

अहिल्यानगर : जिल्हा परिषदेचे सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाचे ५२ कोटी ५४ लाख ९० हजार ४२६ रुपयांचे मूळ अंदाजपत्रक सादर करण्यात आले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी अंदाजपत्रक जाहीर केले. यात जिल्हा परिषद शाळेत ओपन सायन्स पार्क उभारणी, मिशन आरंभ, सुरभि सुरक्षा अभियानासह ड्रोन फवारणी यंत्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र इमारतीवर सौर ऊर्जा … Read more

अहिल्यानगर ब्रेकिंग : 1600 फूट खोल सापडला तरुणाचा मृतदेह ! मित्रांनी सांगितलं तो…

Ahilyanagar Breaking News : पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या हरिश्चंद्रगडाच्या कोकण खड्यावरून जवळपास 1600 फूट खोल दरीत एका तरुणाचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. ऋषिकेश बाळू जाधव (वय 21) असे मृत तरुणाचे नाव असून, त्याच्या मृत्यूमागे घातपात झाल्याचा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. बेपत्ता झाल्यानंतर शोधमोहीम संभाजीनगरमधील रहिवासी असलेल्या ऋषिकेशचा नाशिक येथे शिक्षण सुरू होता. सोमवारी (दि.10) … Read more

दहशत कोणाची हे तालुका ओळखून आहे ! थोरातांच विखे पाटलांनी सगळंच बाहेर काढलं….

आंदोलन करणे हा आपलाच स्वयंभू अधिकार आहे आणि त्याचा वापर करुन सवंग प्रसिद्धीच्या झोतात राहाता येते. असे समजाणारी एक जमात संगमनेर शहरात कार्यरत आहे. अलिकडे या आंदोलन जीवी जमातीस जनता किंमत देत नाही म्हणून आता रिकाम्या झालेल्या माजी मंत्र्यांचा अजेंडा विविध कार्यक्रमात राबवण्याची सुपारीही घेण्याचा धंदा सुरु केला असल्याची टीका महायुतीच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात … Read more

कळमकरांना नव्हे, तुम्हाला तिकीट देतो..! आमदारकीला तिकीट देण्यासाठी नगरच्या ‘त्या’ महिलेकडून शरद पवारांच्या नेत्याने लाखो उकळले

Ahilyanagar News : विधानसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्या. सध्या महायुती सत्तेत आली आहे. दरम्यान, या विधानसभेच्या अनुशंघाने नगरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. या झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची उमेदवारी मिळवून देण्याकरिता नगरमधील एका महिलेकडून दीड लाख रुपये घेऊन तिकीट मिळवून न देता पैसे ही माघारी न दिल्याची घटना समोर आली आहे. या … Read more