‘त्या’ टोळीवर खंडणीचाही गुन्हा
५ फेब्रुवारी २०२५ अहिल्यानगर : तपोवन रोडवरून वैभव शिवाजी नायकोडी (वय १९, रा. ढवणवस्ती, तपोवन रस्ता) याचे अपहरण करून त्याचा खून करणाऱ्या टोळीनेच आणखी एका १९ वर्षीय युवकाचे अपहरण करत त्याच्या आई-वडिलांकडे ५० हजार रुपयांची मागणी केली होती. याप्रकरणी भागाजी वाळुंज (वय १९, रा. सम्राटनगर, चेतना कॉलनी, नवनागापूर, एमआयडीसी ) याने एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिलेल्या … Read more