चाणक्य नीति सांगते हे 4 लोक तुमचे स्वप्न उद्ध्वस्त करू शकतात, त्यांच्यापासून सावध राहा!

आचार्य चाणक्य हे प्राचीन भारतातील एक महान अर्थशास्त्रज्ञ, राजनीतिज्ञ आणि तत्त्वज्ञ होते. त्यांच्या नीतीमध्ये जीवनातील विविध पैलूंसाठी मार्गदर्शन केले आहे, ज्यामुळे व्यक्ती यशस्वी आणि सुरक्षित जीवन जगू शकते. आजच्या काळात खरे आणि निष्ठावान लोक शोधणे कठीण झाले आहे. आपल्या आत्मिय नात्यांमध्येही फसवणूक होण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण कोणावर विश्वास ठेवावा आणि कोणापासून दूर राहावे हे … Read more

Mahatma Vidur : घरी बसून श्रीमंत होण्यासाठी काय करावं ? हजारो वर्षांपूर्वी महात्मा विदुर यांनी सांगितलंय…

Mahatma Vidur : भारतीय तत्वज्ञान आणि धर्मशास्त्रांमध्ये महात्मा विदुर हे एक अत्यंत ज्ञानी आणि दूरदृष्टी असलेले व्यक्तिमत्त्व मानले जाते. महाभारतातील विदुर नीति आजही लोकांसाठी मार्गदर्शक ठरते. त्यांनी आपल्या उपदेशांमधून श्रीमंत होण्याचे आणि जीवन समृद्ध करण्याचे काही सोपे आणि व्यावहारिक मार्ग सांगितले आहेत. जर तुम्हाला घरबसल्या आर्थिक स्थैर्य आणि समृद्धी मिळवायची असेल, तर विदुर नीतिच्या शिकवणीतून … Read more

Trigrahi Yog 2025 : तब्बल 50 वर्षांनंतर पहिल्यांदा होणार शक्तिशाली त्रिग्रही योग ! या राशींचे नशीब चमकणार

Trigrahi Yog 2025 : ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचे संक्रमण काही वेळा अत्यंत प्रभावी योग निर्माण करते, ज्याचा परिणाम काही राशींवर अत्यंत शुभ ठरतो, तर काहींसाठी हा काळ आव्हानात्मक ठरतो. यंदा मार्च महिन्यात एक विशेष खगोलीय घटना घडणार आहे. गुरुच्या राशी मीनमध्ये राहू, बुध आणि शुक्र यांची युती होणार असून त्यामुळे त्रिग्रही योगाची निर्मिती होईल. हा योग तब्बल … Read more

Mahashivratri 2025 : शिवाच्या आशीर्वादाने ‘या’ 5 राशींचे नशीब बदलणार, यंदाची महाशिवरात्री ठरणार भाग्यवर्धक!

भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी काही विशिष्ट दिवस अत्यंत शुभ मानले जातात. महाशिवरात्री, श्रावण सोमवार आणि प्रदोष व्रत हे विशेषतः फलदायी मानले जातात. महाशिवरात्री 2025 या वर्षी 26 फेब्रुवारी रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवशी लाखो भक्त भगवान शिवाच्या उपासनेसाठी उपवास करतात आणि अभिषेक करतात. ज्योतिषशास्त्रानुसार, काही विशिष्ट राशींवर भगवान शिवाची विशेष कृपा असते. या … Read more

Mahashivratri 2025 : भगवान शंकराच्या कृपेने ‘या’ 5 राशींचं नशीब झपाट्याने बदलणार – जाणून घ्या तुमची राशी आहे का?

महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र आणि विशेष महत्त्व असलेला सण आहे. या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह झाल्याचे मानले जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराची पूजा, उपवास आणि अभिषेक केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात, असा विश्वास आहे. भगवान शिव संहारक असून, ते भक्तांच्या सर्व दुःखांचा नाश करणारे आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार, काही विशिष्ट … Read more

Shani Gochar 2025 : शनीदेवाचा आशीर्वाद ! ३० दिवसांत ‘या’ राशींना करिअर, पैसा आणि यश मिळणार

येत्या ३० दिवसांत शनीचा कुंभ राशीतील प्रवास समाप्त होणार असून, त्यानंतर तो मीन राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे या शेवटच्या ३० दिवसांमध्ये काही विशिष्ट राशींसाठी अत्यंत शुभ काळ असणार आहे. शनीला कर्मफळदाता मानले जाते, आणि तो न्यायप्रिय ग्रह म्हणूनही ओळखला जातो. सात्विक कर्म करणाऱ्यांना शनी प्रचंड लाभ देतो, तर चुकीच्या मार्गाने जाणाऱ्यांसाठी कठीण काळ आणतो. … Read more

Mahashivratri 2025 : महाशिवरात्रीच्या आधी या 5 गोष्टी स्वप्नात दिसल्या तर तुमचे नशीब चमकणार, सर्व संकटे दूर होणार!

Mahashivratri 2025:  महाशिवरात्री हा भगवान शिवाचा अत्यंत पवित्र आणि शुभ दिवस मानला जातो. यंदा हा सण २६ फेब्रुवारी २०२५ रोजी साजरा होणार आहे. धार्मिक मान्यतेनुसार, महाशिवरात्रीच्या आधी जर काही विशिष्ट चिन्हे किंवा वस्तू स्वप्नात दिसल्या, तर ते अत्यंत शुभ मानले जाते. असे मानले जाते की या दिवशी स्वप्नात आलेल्या गोष्टी तुमच्या नशिबात मोठा बदल घडवू … Read more

Saturn Transit 2025: ‘या’ तीन राशींना होणार जबरदस्त धनलाभ, बँक बॅलन्स वाढण्याची आहे संधी! यात आहे का तुमची राशी?

saturn transit

Horoscope March 2025:- शनि ग्रहाला न्याय आणि कर्माचा देवता मानले जाते. शनिदेव प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात मोठे बदल घडवू शकतो. ज्योतिषशास्त्रानुसार 2 मार्च 2025 रोजी संध्याकाळी सात वाजून वीस मिनिटांनी शनिदेव पूर्वाभाद्रपद नक्षत्राच्या दुसऱ्या चरणातून तिसऱ्या चरणात प्रवेश करणार आहेत. हे संक्रमण 29 मार्च 2025 रोजी रात्री 11:01 वाजेपर्यंत राहील. या बदलाचा संपूर्ण बारा राशींवर परिणाम … Read more

Numerology:-तुमच्या मुलांकावर अवलंबून आहे तुमचं भविष्यातील करिअर.. जाणून घ्या कोणत्या क्षेत्रात तुम्ही बनू शकतात सुपरस्टार

numerology

Numerology Science :- अनेक लोकांना त्यांच्या भविष्यातील करिअरविषयी उत्सुकता असते. योग्य क्षेत्र निवडल्यास माणूस मोठे यश मिळवू शकतो आणि आयुष्य आनंदी व ऐश्वर्यसंपन्न होऊ शकतं. अंकशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीच्या जन्मतारखेचा विशिष्ट मूलांक असतो. जो त्याच्या स्वभाव, क्षमता आणि योग्य करिअर निवडण्यास मदत करतो. मूलांक कसा ठरवायचा? जर तुमचा जन्म एक आकडी तारखेला (1 ते 9) झाला … Read more

Numerology: ‘या’ तारखांना जन्मलेल्या मुली असतात खूपच हट्टी! नाते जपा परंतु सांभाळून

numerology

अंकशास्त्रानुसार व्यक्तींचे स्वभाव, वर्तन आणि जीवनातील दिशा त्यांच्या जन्मतारखेंवर आधारित असू शकतात. यामध्ये विविध अंकांचे महत्व सांगितले जाते आणि त्यापैकी 4 हा एक असा अंक आहे ज्याचा प्रभाव विशेषत: त्या व्यक्तींच्या स्वभावावर आणि जीवनशैलीवर दिसून येतो. 4 अंक आणि त्याचा प्रभाव 4 अंक असलेल्या व्यक्तींना विशेषत: त्या व्यक्तींच्या जन्मतारखेसोबत (4,13,22,31) संबंधित असलेल्या मुलींमध्ये “हट्टी” असण्याची … Read more

Astrology Science: आयुष्यात येणार आहे चांगला काळ? ‘हे’ 7 चिन्हे सांगतात तुमचे भविष्य

good time signs

Good Time Signs:- आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर चांगल्या आणि वाईट वेळ येत असते. काही वेळा अशा संधी येतात जेव्हा एका क्षणातच तुमचं जीवन पूर्णपणे बदलू शकतं. ज्योतिषशास्त्रानुसार चांगली वेळ येण्याचे काही खास संकेत असतात.ज्यावर जर तुम्ही लक्ष दिलं तर तुम्हाला तुमच्या भविष्याचा मार्ग दिसून येईल. हे संकेत तुमचं भविष्य उज्वल करणारे असतात म्हणून त्यांना दुर्लक्ष करू … Read more

Numerology: ‘या’ जन्मतारखांना जन्मलेल्या लोकांचे IAS-IPS होणे निश्चित! तुमची जन्मतारीख लकी आहे का?

numerology

अंकशास्त्रानुसार काही विशिष्ट जन्मतारखांवर जन्मलेल्या मुलांमध्ये प्रशासनिक सेवांमध्ये (IAS/IPS) यश मिळवण्याची नैसर्गिक क्षमता असते. त्यांची विचारसरणी, आत्मविश्वास, निर्णयक्षमता आणि नेतृत्वगुण त्यांना इतरांपेक्षा वेगळे बनवतात. ज्योतिषी आणि वास्तु तज्ञ डॉ. गौरव कुमार दीक्षित यांच्या मते, मूलांकांचा प्रभाव व्यक्तीच्या यशावर मोठा परिणाम करतो. चला जाणून घेऊया कोणत्या मूलांकाच्या लोकांसाठी IAS आणि IPS होणे सोपे ठरते. मूलांक 1 … Read more

Numerology: हट्टी आणि बुद्धिमान असतात मुलांक 3 असलेल्या व्यक्ती! जाणून घ्या या लोकांच्या जीवनातील गुपिते

numerolgy

Numerology:- जन्मतारीख आधारित अंकशास्त्रानुसार जर आपण बघितले तर ज्या व्यक्तींचा जन्म कोणत्याही महिन्याच्या ३, १२, २१ किंवा ३० तारखेला झाला असेल, तर आपला मूलांक ३ असतो. अंकशास्त्राच्या दृष्टीने या लोकांचा संबंध बृहस्पति ग्रहाशी आहे. जो देवांचा गुरु मानला जातो. बृहस्पति ग्रहाचे प्रभाव असलेले लोक खूप बुद्धिमान, विचारशील, आणि मार्गदर्शन करणारे असतात. अतिशय बुद्धिमान असतात मूलांक … Read more

ह्या तारखेला जन्मलेले लोक असतात हनुमानजींचे फेव्हरेट ! असते विशेष कृपा…

hanumanji

Numerology :- हनुमानजी हे हिंदू धर्मातील अतिशय पूजनीय देवता असून त्यांना महाबली, पवनपुत्र आणि संकटमोचक या नावांनी ओळखले जातात.त्यांच्या भक्तांसाठी ते नेहमीच संकटातून मुक्त करणारे आणि सुखशांती प्रदान करणारे ठरतात. मान्यता अशी आहे की, काही विशिष्ट जन्मतारीख असलेल्या व्यक्तींवर हनुमानजींची विशेष कृपा असते. या तारखांमध्ये जन्मलेल्या लोकांचे जीवन त्यांच्या आशीर्वादाने अधिक यशाने भरलेले असते. ह्या … Read more

कोणत्याही महिन्याच्या ‘या’ तारखांना जन्मलेले लोक आयुष्यभर खेळतात लाखो-करोडोत! जगतात लक्झरी लाईफ

Numerology 2025:- ज्योतिषशास्त्राला जितके महत्त्व आहे तितकेच महत्त्व हे अंकशास्त्राला असून अंकशास्त्राच्या माध्यमातून आपल्याला एखाद्या व्यक्तीचे जीवन आणि त्याचे भविष्य याबद्दलची संपूर्ण माहिती मिळत असते. ज्याप्रमाणे आपल्याला राशीचक्राच्या माध्यमातून जीवनात येणाऱ्या चांगल्या किंवा वाईट परिस्थितीबद्दल माहिती करून घेता येते. अगदी त्याचप्रमाणे अंकशास्त्रातही जन्मतारखेच्या संख्येवरून जीवनाबद्दलची सगळी माहिती आपल्याला मिळत असते. अंकशास्त्राच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीच्या जीवनाविषयी … Read more

समसप्तक राजयोगामुळे ‘या’ 3 राशींच्या व्यक्तींच्या जीवनात होईल पैशांची बरसात! नोकरी आणि व्यवसायात मिळतील अफाट संधी

Samsaptak Rajyog 2025:- ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रह, बारा राशी, नक्षत्र यांना खूप महत्त्व आहे व या आधारावरच ज्योतिषशास्त्र आधारलेले आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.ग्रहांमध्ये जर बघितले तर सूर्य हा ग्रह खूप महत्त्वाचा मानला जातो व त्याची भूमिका देखील ज्योतिषशास्त्रात खूप महत्त्वाची असते. सूर्याला प्रतिष्ठा तसेच आदराचे प्रतीक मानले जाते. त्यासोबतच मंगळ हा धैर्य, शौर्य तसेच … Read more

14 जानेवारीनंतर ‘या’ राशींना घ्यावी लागेल काही बाबतीत काळजी! पैशांची येऊ शकते अडचण

surya gochar 2025

Surya Gochar 2025:- आपल्याला माहित आहे की, प्रत्येक ग्रह ठराविक कालावधीनंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करत असतो व यालाच राशी परिवर्तन किंवा ग्रहांचे गोचर असे म्हटले जाते. परंतु जेव्हा ग्रह अशा पद्धतीने राशी परिवर्तन करत असतात तेव्हा त्याचा परिणाम हा संपूर्ण बारा राशींवर चांगल्या किंवा वाईट पद्धतीने दिसून येतो. काही राशींना अशा ग्रहांच्या गोचराचा … Read more

50 वर्षानंतर तयार होणारा त्रिग्रही राजयोग ठरेल गेमचेंजर! ‘या’ राशींना मिळेल भरपूर धनसंपत्ती आणि पैसा

Astrology News

Trigrahi Rajyog 2025:- प्रत्येक ग्रह हा ठराविक कालावधीनंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करत असतो व त्याप्रमाणेच एका नक्षत्रातून दुसऱ्या नक्षत्रामध्ये देखील प्रवेश करत असतो व याला आपण ग्रहाचे गोचर किंवा ग्रहाचे राशी किंवा नक्षत्र परिवर्तन असे म्हणतो. अशावेळी एखाद्या राशीमध्ये दोन ग्रह किंवा तीन ग्रह एकत्र येतात व अशा ग्रहांच्या संयोगाने राजयोग तयार होत … Read more