कोणत्याही महिन्याच्या ‘या’ तारखेला जन्मलेले लोक आयुष्यात कमवतात भरपूर पैसा आणि असतात धनवान

numerology

Numerology:- ज्योतिष शास्त्रामध्ये ज्याप्रमाणे व्यक्तीचा जन्म कोणत्या तारखेला झालेला आहे ती तारीख तसेच जन्माची वेळ व वार इत्यादी वरून त्याची कुंडली काढली जाते व यावरून संबंधित व्यक्तीचे आयुष्य कसे असेल किंवा त्याच्या आयुष्याबद्दलचे भाकिते वर्तवले जातात. अगदी त्याचप्रमाणे अंकशास्त्र देखील एक महत्त्वाचे शास्त्र असून तसे पाहायला गेले तर व्यक्तीच्या जीवनामध्ये अंकशास्त्राचे खूप असे महत्त्व आहे. … Read more

Ahilyanagar News : युवा दिनानिमित्त जिजाऊ महोत्सवाचे आयोजन

Ahilyanagar News : राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीदिनानिमित्ताने रविवारी (दि. १२) केडगाव येथे जिजाऊ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संयोजन समितीचे अध्यक्ष ॲड. संतोष गायकवाड यांनी दिली. जिजाऊ महोत्सवाच्या स्वागताध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते आणि बांधकाम व्यावसायिक किसन सातपुते ह्यांची निवड करण्यात आली आहे. १२ जानेवारी हा दिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून देशभर साजरा … Read more

सिंचन व्यवस्था बळकटीकरीता अन्य राज्यातील सिंचन व्यवस्थेचा अभ्यास करावा ! जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सूचना

राज्यातील सिंचन व्यवस्था अधिक बळकट होण्यासाठी राज्यातील सिंचन व्यवस्था व अन्य राज्यातील सिंचन व्यवस्थेचा तुलनात्मक अभ्यास करावा. याचा राज्यातील सिंचन क्षमता वाढविण्यास मदत होईल. या अनुषंगाने जलसंपदा विभागाने कार्यवाही करावी, अशा सूचना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या. जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री श्री. विखे पाटील यांनी आज सह्याद्री अतिथी गृह … Read more

महानगरपालिकेच्या मालमत्ता करावरील शास्तीमध्ये जानेवारी अखेर १०० टक्के सवलत जाहीर

महानगरपालिकेच्या मालमत्ता कर व पाणीपट्टीची थकबाकी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यावर नियमानुसार शास्ती आकारली जात असल्याने नागरिकांच्या मालमत्ता करावरील थकबाकीचा बोजा वाढत आहे. महानगरपालिकेवरही आर्थिक ताण वाढत असून महानगरपालिकेच्या आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे थकबाकीदारांना दिलासा देण्यासाठी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी मालमत्ता करावरील शास्तीमध्ये सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ८ जानेवारी … Read more

पारंपारिक पत्रकारिता डिजिटल युगात बदलत आहे -संतोष धायबर

डिजिटल मीडियामुळे पत्रकारितेमध्ये झपाट्याने बदल होत आहे. पत्रकारांना डिजिटल मीडियाचे ज्ञान आत्मसात करुन प्रवाहात टिकता येणार आहे व शिकून पुढे जाता येणार आहे. एआय मेटा पत्रकारितेपुढे मोठे आव्हान आहे. मात्र तो ग्राउंड लेव्हलची बातमी देऊ शकणार नाही. पारंपारिक पत्रकारिता डिजिटल युगात बदलत असताना मोबाईलवर वाचकांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे प्रतिपादन जेष्ठ पत्रकार तथा डिजिटल माध्यम … Read more

24 जानेवारीनंतर तयार होणारा बुधादित्य राजयोग ‘या’ 3 राशीसाठी ठरेल गेमचेंजर! मिळेल भरपूर पैसा आणि मानसन्मान

rajyog

Budhaditya Rajyog 2025:- ज्योतिष शास्त्रानुसार बघितले तर काही कालावधीनंतर प्रत्येक ग्रह हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करत असतो व याला ग्रहांचे राशी परिवर्तन किंवा गोचर असे म्हटले जाते. या सगळ्या गोष्टींचा चांगला किंवा वाईट परिणाम हा बारा राशींवर होताना आपल्याला दिसून येतो. तसेच एकाच राशीत दोन ग्रह एकत्र आल्यामुळे काही योग तयार होतात व … Read more

स्मशानातील सोन्यासाठी राखेची चोरी ! कुळधरण परिसरातील घटना : विधीसाठी गेल्यानंतर प्रकार समोर

७ जानेवारी २०२५ कुळधरण : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची ‘स्मशानातील सोनं’ ही कथा प्रसिद्ध आहे. या कथेतील नायक स्मशानातील राख उकरून त्यातील सोनं काढून त्याची विक्री करत असतो.अगदी असाच काहीसा प्रकार कर्जत तालुक्यातील कुळधरण परिसरातील एका गावात सोमवारी (दि.६) उघडकीस आला. स्मशानभूमीतील अस्थिराखेची सोन्यासाठी चोरी झाल्याची घटना या गावात घडली असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. या घटनेत … Read more

प्रेम विवाहातून तरुणाचे अपहरण !

७ जानेवारी २०२५ अकोले : प्रेम विवाहाच्या कारणातून एका तरूणाचे तरुणीच्या नातेवाईकांनी अपहरण केले. मात्र मित्राने तत्परता दाखवत ११२ ला फोन केल्याने पाऊण तासात पोलीस घटनास्थळी पोहचले आणि अपहृताला मारहाण करतांना पोलीसांनी आरोपीना रंगेहाथ पकडून ताब्यात घेतल्याची घटना तालुक्यातील वाघापूर येथे घडली. बीड जिल्ह्यातील मस्साजोगच्या घटनेमुळे अहिल्यानगर पोलीस अलर्ट मोडवर आले आहेत. ३१ डिसेंबरच्या व्हिडिओ … Read more

विहिरीत पडून नऊ वर्षीय मुलाचा मृत्यू

घारगाव : विहिरीत पडून नऊ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि. ६) दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास संगमनेरातील खंदरमाळवाडी शिवारातील करंजेकर मळा येथे घडली. याप्रकरणी घारगाव पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. श्रीराज बाळू लेंडे असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, श्रीराज त्यांच्या विहिरीत पाय घसरून पडला. त्यानंतर … Read more

फेब्रुवारीत होणार शिर्डी महापरिक्रमा माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची उद्घोषणा

शिर्डी ग्रीन अँड क्लिन शिडी फाऊंडेशन आणि शिर्डी ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने येत्या १३ फेब्रुवारीपासून शिर्डी महापरिक्रमा २०२५ हा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे.या पार्श्वभूमीवर शिर्डी महापरिक्रमेचा उद्घोषणा माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आली. या कार्यक्रमाला विविध मान्यवरांसह परिसरातील असंख्य नागरिक व भाविक उपस्थित होते. माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते … Read more

Ahilyanagar Breaking: राष्ट्रपती शिक्षक पुरस्कार विजेते शिक्षकांची आत्महत्या

राष्ट्रपती पदक पुरस्कार विजेते प्राथमिक शिक्षक व सारोळा कासार (ता. नगर) येथील रहिवासी नामदेव सखाराम धामणे (वय ५०) यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी घडली. दरम्यान शिक्षक धामणे यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी नगर तालुका पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. शिक्षक धामणे यांनी गळफास घेतल्याचे समजताच त्यांना जिल्हा … Read more

मनपा अकॅशन मोडवर ! एचएमपीव्ही विषाणू चिंतेचे कारण नाही, नागरिकांनी आवश्यक दक्षता घ्यावी

अहिल्यानगर – चीनमध्ये मानवी मेटान्यूमो व्हायरसचा (एचएमपीव्ही) उद्रेक झाल्याच्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या आरोग्य विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत एचएमपीव्हीचा एकही रुग्ण आढळलेला नाही. चीनमधून आलेल्या या नवीन विषाणुमुळे चिंतेचे कारण नसले तरी, नागरिकांनी आवश्यक दक्षता घ्यावी. या प्रकरणी भितीचे वातावरण निर्माण करू नये, महानगरपालिकेने दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी करावी, असे आवाहन आयुक्त तथा … Read more

डिस्कव्हरी ऑफ अहिल्यानगर आणखी एक सिध्देश्वर: सिध्देश्वरवाडीचा!…

पारनेर परिसर डोंगररांगांनी वेढलेला. आपल्या पारनेरमध्ये एकूण सात हेमाडपंथी देवालय आहेत. त्यातील सहा हेमाडपंथी शिवालय तर एक खंडोबाचे देवालय आहे.त्यापैकी एक म्हणजे सिद्धेश्वरवाडीतील सिद्धेश्वर!. बाराव्या तेराव्या शतकात महाराष्ट्र भूमी शिव अराधनेसाठी मोठी प्रसिद्ध होती. इतकेच नव्हे तर अवघा तत्कालीन महाराष्ट्र शिव अराधनेला वाहिलेला होता की काय? अशी परिस्थिती यादवकालीन महाराष्ट्रामध्ये दिसून येत असे.शिव आराधना मोठ्या … Read more

संक्रांतीपासून ‘या’ राशींचे सुरू होणार अच्छे दिन! करियर,व्यवसायामध्ये होईल फायदा व मिळेल पैसा

sankaranti 2025

Horoscope January 2025:- नवीन वर्षामध्ये जर आपण बघितले तर अनेक ग्रहांचे राशी परिवर्तन होणार आहे व या राशी परिवर्तनामुळे बारा राशींवर चांगला किंवा वाईट परिणाम आपल्याला पाहायला मिळणार आहे. इतकेच नाही तर या राशी परिवर्तनामुळे काही राजयोग देखील तयार होणार असून याचा देखील चांगला किंवा वाईट परिणाम राशींवर पाहायला मिळणार आहे. अगदी याच पद्धतीने ज्योतिष … Read more

मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू, दोघे अटकेत

शेवगाव : पैशांच्या व्यवहारावरून वरखेड (ता. शेवगाव) येथे मागील महिन्यात झालेल्या मारहाणीत जखमी झालेल्या चालकाचे नगरमध्ये उपचारादरम्यान निधन झाले. भुजंग शामराव मडके (वय ४०) असे मृताचे नाव आहे. त्यांच्यावर सोनेसांगवी (ता. शेवगाव) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेतील दोन आरोपींना पोलीसांनी अटक केली आहे. याप्रकरणी मृताची पत्नी योगीता भुजंग मडके (वय ३४) यांनी ३१ डिसेंबर … Read more

महानगरपालिकेचे स्वच्छता अभियान सुरू; स्टेट बँक चौक ते कोठी चौकात स्वच्छता ! नागरिकांनी प्लास्टिकचा वापर टाळावा, कापडी पिशव्या वापराव्यात

अहिल्यानगर – महानगरपालिकेचे शहर स्वच्छता अभियान शनिवारपासून सुरू करण्यात आले आहे. शनिवारी स्टेट बँक चौक ते कोठी चौक दरम्यान स्वच्छता अभियान पार पडले. यात कचऱ्यासह प्लास्टिक, मातीचे ढीग उचलून साफसफाई करण्यात आली. नव्या वर्षात शहर स्वच्छतेसाठी महानगरपालिकेने संकल्प केला आहे. अहिल्यानगर शहर स्वच्छ शहर म्हणून ओळखले जावे, यासाठी नागरीक, सामाजिक संघटनांच्या सहकार्यातून, सहभागातून हे अभियान … Read more

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात पुरस्कार डॉ. रावसाहेब कसबे यांना तर डॉ. अण्णासाहेब शिंदे पुरस्कार वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूट ला

संगमनेर (प्रतिनिधी)–कृषी औद्योगिक क्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्कार वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूट यांना तर स्वातंत्र्यसैनिक भाऊसाहेब थोरात स्मृति पुरस्कार ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. रावसाहेब कसबे यांना जाहीर झाला असून सहकारातील आदर्श नेतृत्व हा पुरस्कार माजी मंत्री राजेश टोपे यांना जाहीर करण्यात आला आहे. 12 जानेवारी 2025 रोजी दु.12.30 वा. यशोधन कार्यालय जवळील मैदानात … Read more

17 जानेवारीपासून ‘या’ तीन राशींचे उजळेल भाग्य व मिळेल पैसा! भाग्यवान असलेल्या या राशींमध्ये आहे का तुमची राशी?

shukra nakshtra parivartan

Shukra Nakshtra Parivartan:- नवीन वर्ष 2025 ची सुरुवात झाली असून या नवीन वर्षामध्ये अनेक ग्रहांचे राशी आणि नक्षत्र परिवर्तन होणार आहे व त्यामुळे या ग्रहांचे परिवर्तन किंवा गोचराचा परिणाम बारा राशींवर दिसून येणार आहे.काही राशीवर अशा ग्रहांच्या राशी परिवर्तनामुळे चांगले परिणाम पाहायला मिळतील तर काहींचे नुकसान होईल. इतकेच नाहीतर ग्रहांच्या राशी परिवर्तनामुळे दोन ग्रह मिळून … Read more