तीन महिन्यांच्या कालावधीत 608 नागरिकांचा कोरोनाने घेतला बळी
अहमदनगर Live24 टीम, 9 ऑगस्ट 2021 :- जगभरात कोरोनाचं थैमान सुरू आहे. आतापर्यंत जभरात कोरोनामुळे लाखो बळी गेले आहे. तर करोडो लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान हा आकडा दिवसेंदिवस वाढत असून कोरोनाचं सावट अधिकाधिक गडद होत चाललं आहे. त्याचप्रमाणे नगर जिल्ह्यात देखील कोरोनाने धुमाकूळ घातला होता. यातच जिल्ह्यात कोरोनाने अनेकांचे प्राण हिरावून घेतले आहे. … Read more