हवामान बदलले की आजारी पडता ? ‘हे’ पदार्थ आहारात घ्या जलद रिकव्हर व्हाल

Health News

Health News : ऋतू बदल झाला की हवामानात बदल होतो. बदलत्या हवामानासोबत आपल्या जीवनशैलीतही बदल होऊ लागतात. बऱ्याच लोकांना हे बदल सहन होत नाहीत. हवामानातील बदलामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती देखील खूप कमकुवत होते. यामुळे, लोक सहजपणे संक्रमक रोगांना बळी पडतात. अशा परिस्थितीत, त्वरित रिकव्हर होण्यासाठी आपल्या आहारात योग्य पदार्थांचा समावेश करणे महत्वाचे आहे. आज येथे आम्ही … Read more

ऍसिड रिफ्लक्सच्या आजाराने त्रस्त झालात ? ‘या’ तीन चहांचे करा सेवन, होईल फायदाच फायदा

Health News

Health News : ऍसिड रिफ्लक्स हा एक लाइफस्टाइल डिसऑर्डर आहे. ते मुख्यत: अयोग्य जीवनशैलीमुळे होतो. आजकाल बदलती जीवनशैली आणि जंक फूडच्या अतिसेवनामुळे हा आजार अनेकांमध्ये दिसून येतो. तुमच्या खाण्याच्या सवयी आणि दैनंदिन दिनचर्या बदलणे हा या आजारावर उपचार करण्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. त्याबाबत काहीमाहिती आपण या ठिकाणी पाहुयात – ऍसिड रिफ्लक्सची काही लक्षणे – … Read more

पाणी पिताना तुम्ही ‘ही’ चूक करता ? आजच सुधारा नाहीतर होऊ शकतो कॅन्सर

Health News

Health News : आपल्या जीवनात पाण्याचे अनन्यसाधारण महत्व आहे. एक दिवस जरी पिण्यासाठी पाणी नसले तरी काय होऊ शकते याची कल्पना न केलेली बरी. पाण्याशिवाय आपले जीवन अशक्य आहे. आरोग्य तज्ज्ञ असेही सांगतात की माणूस जितके जास्त पाणी पितो तितके त्याच्या आरोग्यासाठी चांगले असते. तज्ज्ञांनी सांगितले आहे की, प्रत्येक व्यक्तीने दिवसातून किमान 2 ते 3 … Read more

Heart Attack Care : हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे दिसताच ह्या गोष्टी करा ! रुग्णाचा जीव वाचेल…

Heart Attack Care

Heart Attack Care : आपण बऱ्याचदा ऐकतो की एखाद्याच्या छातीत दुखत होते आणि पुढच्या काही तासातच त्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटकादेखील आला. काही दुर्दैवी प्रकरणांमध्ये छातीत दुखणे सुरू होताच, अवघ्या काही मिनिटांतच मृत्यू ओढावतो. यापैकी बहुतेक रुग्णांमध्ये ‘गोल्डन अवर’ मिळतात आणि त्यामुळे त्यांचा जीव वाचवणे शक्य होते. अचानक छातीत तीव्र वेदना व्हायला सुरू झाल्या आणि हृदयविकाराच्या … Read more

Makhana Benefits : दुधासोबत मखाना खाल्ल्यास आरोग्यास होतील चमत्कारीक फायदे, अनेक आजार दूर पळतील

Makhana Benefits

Makhana Benefits :  अनेकांना शरीरात कॅल्शिअमची कमतरता भासते. अलीकडील काळात ही समस्या चांगलीच वाढली आहे. अनेकदा कॅल्शिअमची कमतरता भरून काढण्यासाठी दुधाचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. परंतु तुम्हाला माहित आहे का की मखाना हा कॅल्शिअमचा खूप उत्तम सोर्स आहे. दुधात मखाना शिजवून खाल्ला तर सोने पे सुहागा. तुम्ही मखाना हलके भाजून दुधात मिसळून मंद आचेवर … Read more

बदाम कोरडे खावेत की भिजवून ? ‘अशा’ पद्धतीने खाल तर होतील अनेक चमत्कारिक फायदे

बदाम हे केवळ जीवनसत्त्वे आणि पोषक तत्वांनी समृद्ध नसतात तर ते खीर, हलवा आणि इतर अनेक गोड पदार्थांची चव देखील वाढवतात. बदाम हा सर्वात सामान्य आणि आवडता ड्रायफ्रूट आहे. त्याचे शरीरासाठी अनेक फायदे आहेत. अनेकांचे असे मानने आहे की, बदाम लागवड सुमारे 19,000 वर्षांपासून होत आहे. सुरुवातीला त्याची लागवड इराण, अफगाणिस्तान आणि तुर्कीमध्ये झाली. नंतर … Read more

या 5 गोष्टी कधीही तुमच्या मुलीला सांगू नका, तिच्यावर होईल नकारात्मक परिणाम, रिलेशनही खराब होईल

पालकांसाठी मुलगा असो की मुलगी त्यांत ते फरक कधी करत नाहीत. सगळी मुलं आई वडिलांसाठी समान असतात. परंतु मुली त्यांच्या पालकांशी जास्त अटॅच असतात. असे म्हटले जाते की मुली या भावनांचा महासागर असतात. त्यांच्यासाठी प्रत्येक गोष्ट महत्त्वाची असते, मग ते कोणी बोलले तरी त्या ते गोष्टी मनावर घेतात. पालकांनी आपल्या मुलांच्या भावना दुखावतील अशा गोष्टी … Read more

काय म्हणता! कुत्रा पाळल्यामुळे आरोग्याला मिळतात फायदे! हे आजार राहतात दूर, वाचा माहिती

health benifit from pets

मनुष्याला अनेक प्राणी पाळण्याची फार पूर्वापार सवय आहे. शेतकऱ्यांचा विचार केला तर शेतकरी गाय, म्हशी तसेच बैल इत्यादी पाळीव प्राणी पाळतात व अशा प्राण्यांशी खूप माणुसकी आणि आपलेपणाचे भावना शेतकऱ्यांमध्ये असते. असे प्राणी शेतकऱ्यांना त्यांच्या घरातील कौटुंबिक सदस्य प्रमाणेच वाटतात. यासोबतच अनेक जण मग ते शहरी भागातील असो किंवा ग्रामीण भागातील व्यक्ती यातील बऱ्याच जणांना  … Read more

Health News : वारंवार चक्कर येण्याचा तुम्हाला त्रास असेल तर सावधान !असू शकतो हा आजार …

Health News

Health News : व्हर्टिगो हा एक शारीरिक संतुलन संबंधित आजार आहे, जो सामान्यतः आतील कानाच्या समस्यांमुळे होतो. या त्रासामुळे अचानक असह्य संवेदना होतात, ज्यामुळे एखाद्या व्यक्तीला चक्कर आल्यासारखे वाटते. ही समस्या जास्त करून महिलांमध्ये दिसून येत आहे; परंतु महिलांमध्ये या समस्येबाबत जागरूकतेचा अभाव असल्याने याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे व्हर्टिंगो या आजाराबद्दल महिलांमध्ये जागरूकता निर्माण … Read more

Health News : मायग्रेनची डोकेदुखी वाढतेय ! व्यक्तीच्या आयुष्यात होतात हे परिणाम

Health News

Health News : क्रॉनिक मायग्रेन व्यक्तीच्या आयुष्यावर मोठा परिणाम करत असूनही, हा आजार अद्याप गांभीर्याने घेतला जात नाही आणि त्यामुळे बऱ्याच रुग्णांमध्ये त्याचे निदानच होऊ शकत नाही. क्रॉमिक मायग्रेनचे (सीएम) वर्गीकरण प्राथमिक डोकेदुखीचा आजार म्हणून केले जाते. ३ महिन्यांच्या काळात रुग्णाला महिन्यातील पंधरा किंवा त्याहून अधिक दिवस डोकेदुखीचा त्रास होत असेल आणि यातील किमान आठ … Read more

High blood pressure : मिठाचे सेवन करण्याआधी ही बातमी वाचाच ! उच्च रक्तदाब विकार…

High blood pressure

High blood pressure : उच्च रक्तदाब विकार जगभरात चिंतेचा विषय ठरत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने प्रसिद्ध केलेल्या एका ताज्या अहवालामध्ये उच्च रक्तदाबाने ग्रस्त असलेल्या प्रत्येक पाचपैकी चार रुग्णांवर पुरेसे उपचार केले जात नाहीत, याकडे लक्ष वेधण्यात आले आहे. विविध देशांनी उच्च रक्तदाब उपचारांची व्याप्ती वाढवली तर आतापासून ते २०५० पर्यंत उच्च रक्तदाबाशी संबंधित सुमारे ७.६ … Read more

Health News : डासांमुळे होणारे आजार ! मलेरिया, डेंग्यू ताप, झिका व्हायरस आणि…

Health News

Health News : सतत उत्क्रांती होत असलेल्या या जगात आरोग्याचे रक्षण करण्यासाठी नावीन्यपूर्ण उपायांची आवश्यकता आहे. वेक्टर जनित रोग डास, टिक्स आणि पिसू यांसारख्या जीवांद्वारे प्रसारित होणारे असून जागतिक आरोग्यात याविषयी चिंता व्यक्त केली जात आहेत. अलीकडील क्लिनिकल डेटा वेक्टर जनित आजारांच्या भूमिकेवर प्रकाश टाकला असता त्यानुसार १७ टक्क्यांपेक्षा जास्त संसर्गजन्य रोगांमध्ये कारणीभूत असतात आणि … Read more

Health Tips : सणासुदीदरम्यान आरोग्यदायी आहाराबाबत अशी घ्यावी काळजी

Health Tips

Health Tips : सणासुदीचा काळ सुरू झाला. सर्वत्र गोड पदार्थ व मिठाईचा स्वाद दरवळताना पाहायला मिळतो, ज्यामुळे गोड पदार्थ व मिठाईच्या सेवनामुळे कॅलरीमध्ये वाढ होणे स्वाभाविक आहे. पण या स्वादिष्ट पदार्थाच्या अतिसेवनामुळे वजनामध्ये वाढ होऊ शकते, जे आरोग्यास अत्यंत घातक ठरू शकते. वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी खाद्यपदार्थ सेवनावर देखरेख ठेवणे महत्त्वाचे आहे. जर सणासुदीच्या काळाचा आनंद … Read more

तुम्हाला विसरण्याची सवय आहे का ? मग ही बातमी फक्त तुमच्यासाठीच…

Health News

Health News : दैनंदिन जीवनात आपण अनेक गोष्टी करत असतो, अनेक लोकांची भेट होत असते. कधी कधी असे होते की एखादी परिचित व्यक्ती बऱ्याच दिवसांनी आपल्यासमोर आली तर आपल्याला त्याचा चेहरा तर आठवतो, पण नाव आठवत नाही. किंवा असेही होते की आपण किमती वस्तू आपण कुठेतरी ठेवून विसरून जातो. खूप तयारी करून परीक्षा देण्यासाठी जाणारे … Read more

Nipah Virus : केरळमधील निपाहमुळे महाराष्ट्र अलर्ट मोडवर !

Nipah Virus

Nipah Virus : केरळ राज्यात ‘निपाह’ विषाणूचा संसर्ग झाल्याने दोन मृत्यू झाले आहेत. केरळमध्ये पुन्हा एकदा निपाह व्हायरसने डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. कोझिकोड जिल्ह्यात या व्हायरसमुळे दोन जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील आरोग्य विभाग त्यामुळे अलर्ट मोडवर असून उच्चस्तरीय बैठक घेऊन परिस्थितीविषयी चर्चा करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्याच्या साथरोग विभागानेही सर्व जिल्ह्यांच्या … Read more

Heart Attack : हृदयविकाराच्या झटक्याने होणाऱ्या आकस्मिक मृत्यूचे प्रमाण वाढले !

Heart Attack

Heart Attack : हृदयविकाराच्या झटक्याने होणाऱ्या आकस्मिक मृत्यूचे प्रमाण भारतात वाढत असल्याचे दिसून येत आहे. आकस्मिक हृदयविकाराने मृत्यूच्या वाढत्या घटनांबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. तरुण पिढी ही घर, कुटुंब आणि राष्ट्राचा आधारस्तंभ आहे. आजचे जग तणाव आणि समस्यांनी भरलेले आहे आणि याचा मानवावर परिणाम होतो आणि जे अनेक रोगांचे कारण बनते. सर्वात सामान्य म्हणजे … Read more

अरे बापरे, २०५० पर्यंत जगभरातील २५० कोटी लोक होणार बहिरे

Health News

Health News : जगभरात वेगाने होत असलेले शहरीकरण, औद्योगिकीकरण, वाहनांची प्रचंड वाढती संख्या आणि भरीस भर म्हणून स्मार्टफोनमुळे हेडफोन्सच्या वापरात झालेली प्रचंड वाढ याचा एकत्रित परिणाम म्हणून जगात कोलाहल वाढला आहे. त्याची परिणीती म्हणून लाखो लोकांची श्रवणक्षमता म्हणजे कानांनी ऐकण्याची शक्ती कमी होत चालली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) यासंदर्भात दिलेली माहिती धक्कादायक आहे. डब्ल्यूएचओच्या … Read more

Health Tips: हे फूड एकत्रित खा आणि तब्येत ठेवा ठणठणीत! आयुष्य राहील निरोगी, वाचा माहिती

combination food

Health Tips:- आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण घेत असलेल्या आहाराला खूप महत्त्व असते. आहार घेत असताना तो संतुलित आणि पौष्टिक घटकांनी समृद्ध असला तर शरीरासाठी ते खूप महत्त्वाचे असते. जर आपण भारतीय आहार पाहिला तर भाजी पोळी, भाजीपाला, वेगवेगळ्या प्रकारची फळे तसेच मांसाहार याचा प्रामुख्याने आहारातील समावेश केला जातो. आरोग्याच्या दृष्टिकोनातून  संतुलित आहार मानवी शरीरासाठी खूप … Read more