स्वाभिमानी शेतकरी संघटनेन महावितरणच्या अधिकाऱ्यांना कार्यलयातच कोंडले
अहमदनगर Live24 टीम, 20 मार्च 2021:- वीजबिल प्रश्नावरून सध्या राज्यात वातावरण चांगलेच तापले आहे. तसेचज महावितरणने थकीत वीजबिल वसुलीसाठी सुरु केलेली आक्रमक मोहिमेमुळे जनतेमध्ये संतापाची लाट उसळली आहे. यातच अनेक संघटना आता यामध्ये सहभागी झाल्या आहेत. नुकतेच शेतकर्यांच्या शेतीपंपांचे वीज कनेक्शन तोडु नयेत तसेच लाकडाऊन काळातील वीजबील माफ करावे या मागणीसाठी वीजवितरण कंपनी आणि सरकारच्या … Read more