दहावी-बारावीच्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर ‘या’ दिवशी होणार परीक्षा !

अहमदनगर Live24 टीम, 26 फेब्रुवारी 2021 :- राज्यात कोरोनामुळे यंदाच्या वर्षी परीक्षा कशी होणार याबाबत अजून माहिती पुढे आलेली नाही. राज्य शिक्षण मंडळाकडून परीक्षेच्या फक्त तारखा जाहीर करण्यात आल्या. यावर्षी कोरोनामुळे विविध मंडळांच्या परीक्षा उशीर होणार असं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी संकेत दिले होते. राज्य मंडळाकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षा एप्रिल आणि मे मध्ये घेतल्या … Read more

परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत काही काळ शाळा बंद ठेवा !

अहमदनगर Live24 टीम, 26 फेब्रुवारी 2021 :-राज्यातील शाळा नोव्हेंबरमध्ये टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार शाळा सुरु देखील केल्या मात्र पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले आहे. यामुळे शाळा प्रशासन एक महत्वपूर्ण निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. स्थानिक प्रशासनाने जिल्ह्याच्या परिस्थितीनुसार 1 मार्चपासून आवश्यकता भासल्यास व परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत काही काळ शाळा बंद ठेवण्याचा … Read more

‘मास्टरमाईंड’ बाळ बोठेला जन्मठेप होईपर्यंत मी गप्प बसणार नाही !

अहमदनगर Live24 टीम, 26 फेब्रुवारी 2021 :- यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा, सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे यांची जातेगाव घाट परिसरात गळा चिरुन जी निर्घृृण हत्या झाली, त्या हत्याकांडानंतर तब्बल ८७ दिवस उलटून गेले आहेत. मात्र या हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार ‘मास्टरमाईंड’ बाळ बोठे अद्यापही फरारच आहे. बाळ बोठेला पाठीशी घातलं जातंय, अशी शंका रुणाल यांनी व्यक्त केलीय. … Read more

माता – पित्यांचा सांभाळ न करणाऱ्या गुरुजींना बसणार आथिर्क भूर्दंड

अहमदनगर Live24 टीम, 26 फेब्रुवारी 2021 :-कोरोनामुळे राज्यातील परिस्थिती खुप गंभीर झाली असून, धक्कादायक घटना देखील घडतच आहेत. शासकीय नोकरदार असूनही अनेकजण वृद्धपकाळात आई-वडिलांना वृद्धाश्रमाची वाट दाखवतात. तर अनेकजण आपल्या आई-वडिलांचा सांभाळ देखील करीत नाहीत. आई-वडिलांचा सांभाळ करीत नाही. त्यांना आता प्रशासनानेच वेसन घालण्याचा प्रयत्न केला आहे. जे गुरूजी, इतर कर्मचारी आई-वडिलांचा संभाळ करीत नाहीत, … Read more

आ.विखे पाटील आक्रमक म्हणाले आधिवेशनापुर्वी संजय राठोड यांनी राजीनामा द्यावा,मंत्री काय ब्रम्‍हदेव नाहीत !

अहमदनगर Live24 टीम, 26 फेब्रुवारी 2021 :-सत्‍तेसाठी एकमेकांना वाचविण्‍याचा समान कार्यक्रम महाविकास आघाडी सरकारमध्‍ये सुरु आहे. राज्‍यातील कायदा सुव्‍यवस्‍थेबरोबरच सामान्‍य माणसांचे प्रश्‍न ऐरणीवर आले आहेत. घरात बसून केलेला कारभार चव्‍हाट्यावर येण्‍याची भिती असल्‍यानेच सरकार आधिवेशनात चर्चेपासून पळ काढत असल्‍याचा घणाघाती आरोप भाजपाचे जेष्‍ठनेते आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केला. अर्थसंकल्‍पीय आधिवेशनाच्‍या पार्श्‍वभूमिवर आ.विखे पाटील यांनी माध्‍यमांशी … Read more

३ लाख शेतकऱ्यांनी भरली ३१२ कोटी रुपयांची थकबाकी

अहमदनगर Live24 टीम, 26p फेब्रुवारी 2021 :- नवीन कृषीपंप वीज धोरणास शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळू लागला असून ऑक्टोबर २०२० मध्ये जाहीर झालेल्या या योजनेत थकबाकी भरण्यासाठी विविध सवलती जाहीर झाल्यापासून राज्यात ३ लाख ४२ हजार शेतकऱ्यांनी थकबाकीपोटी ३१२ कोटी ४१ लाख रुपये आजपर्यंत भरले आहे. या योजनेला मिळत असलेला प्रतिसाद सतत वाढत असून थकबाकी भरणाऱ्या … Read more

पोलिसांना तर ‘तो’सापडलाच नाही मात्र कोर्टात जात जामीन मिळवून गायब झाला!

अहमदनगर Live24 टीम, 26 फेब्रुवारी 2021 :- गँगस्टर गजा मारणे याच्या शोधार्थ पुणे, पिंपरी -चिचंवड आणि पुणे ग्रामीण या तिन्ही पोलिस दले आकाश पाताळ एक करत असतानाच हा पठ्ठा वडगाव मावळ कोर्टात हजर झाला. तो नुसता हजर झाला नाही तर तळेगाव पोलिस ठाण्यात असलेल्या गुन्ह्यात त्याने कोर्टातून देखील जामीनही मिळवला आणि आल्या पावलाने तो गायब … Read more

पूजा चव्हाणची आई ढसाढसा रडली, म्हणाली माझ्या पोटचा गोळा गेला मात्र तिची आता बदनामी…

अहमदनगर Live24 टीम, 26 फेब्रुवारी 2021 :- पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणाची राज्यभर चर्चा सुरू आहे. या प्रकरणातील विविध फोटो आणि ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतरही अद्याप कोणावर कारवाई करण्यात आलेली नाही. मात्र आता पूजाचं अख्खं कुटुंबच महाराष्ट्रासमोर आलं असून त्यांनी आपला आक्रोश व्यक्त केला आहे. आमची बदनामी थांबवा नाहीतर आम्ही आत्महत्या करू, असंही पूजाची … Read more

‘तो’ भ्रष्टाचार नसून महाविद्यालयाचे एक कोटीचे नुकसान !

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :-अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीत मुख्य विश्वस्त माजी मंत्री मधुकर पिचड यांच्या आश्रयाखाली करोडो रुपयांचा गैरव्यवहार या बातमीत माझ्या बोलण्यात अताएसोच्या मुलींच्या वसतिगृहात संस्थेकडून एक कोटी रुपयाचे नुकसान करण्यात आले असल्याबद्दल प्रसिद्ध होण्याऐवजी भ्रष्टाचार करण्यात आल्याचे प्रसिद्ध झाले. कारण या प्रकरणात अकोले महाविद्यालयातील मुलींचे वसतिगृह बांधकामासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाकडून एक … Read more

डॉ.प्रकाश आमटे यांना कोरोनाची बाधा

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :-देशसह राज्यभरात कोरोनाने परत एकदा थैमान घातले असून, दिवसागणिक कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. त्यात अनेक राजकिय नेते मंडळी, प्रशासनातील अधिकारी, विद्यार्थी, पोलिस व आता समाजसेवक डॉ.प्रकाश आमटे यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून, गुरूवारी सायंकाळी नागपूर येथील एका खासगी रूग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल … Read more

राज्यातील कुठलाही सरपंच हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा जास्त हुशार !

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :- राज्यातील कुठलाही सरपंच हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा जास्त हुशार आहे. महाविकासआघाडीचे सरकार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कृपेमुळे बसलं आहे. नाहीतरं असा मुख्यमंत्री कोणी केला असता. उद्धव ठाकरेंचं कोणीही ऐकत नाही. अशी टीका भाजप नेते नारायण राणे यांनी केली आहे. ते सिंधुदुर्ग येथे बोलत होते. महाविकासआघाडीचे … Read more

नगर-मुंबई-परळी रेल्वे सेवेचा नगर-आष्टी मार्ग कार्यान्वीत करण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :-अनेक वर्षापासून नगर-मुंबई-परळी रेल्वेचा प्रश्‍न प्रलंबीत आहे. या रेल्वेसाठी साकारण्यात आलेल्या नगर-आष्टी दरम्यानचा रेल्वेमार्ग कार्यान्वीत करण्याची मागणी पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने करण्यात आली आहे. रेल्वे क्रांती आंदोलनाचा भाग म्हणून ही मागणी करण्यात आली असून, या मागणीचे निवेदन रेल्वे मंत्री पियुष … Read more

संजय राठोड यांच्यासमोरील अडचणींमध्ये पुन्हा वाढ, तब्बल दहा हजार जणांविरोधात गुन्हा दाखल !

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :-टिकटॉक स्टार पूजा चव्हाण हिच्या संशयास्पद मृत्यूच्या घटनेनंतर मागील दोन आठवड्यांपासून अज्ञातवासात असलेले राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी २३ फेब्रुवारी रोजी पोहरागडावर शक्तिप्रदर्शन करत आपली भूमिका स्पष्ट केली. दरम्यान, कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात जमावबंदी व संचारबंदी लागू करण्यात आली असताना, हजारोंच्या संख्येने जमाव एकत्र आल्याने पोलीस प्रशासनाने कारवाईचा दंडुका … Read more

चित्रा वाघ म्हणतात, पोलीस महिलांचे रक्षक आहेत की भक्षक?

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :-पूजा चव्हाण प्रकरणात अद्याप तक्रार दाखल केलेली नाही. त्यामुळे आम्ही गुन्हा दाखल करू शकत नाही, असं वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दीपक लगड यांनी सांगितलं. त्यामुळं चित्रा वाघ संतप्त झाल्या. एका महिलेचा संशयास्पद मृत्यू झाला आहे आणि तक्रार आलेली नाही असं पोलीस म्हणतात. ते स्वत:हून दखल घेऊ शकत … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : वर्गातच गळफास घेवून विद्यार्थ्याने केली आत्महत्या !

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात एका अकरावीच्या विद्यार्थ्याने फाशी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना आज सकाळी समोर आली आहे. मिरी रस्त्यावरील आबासाहेब काकडे कनिष्ठ महाविदयालयात अकरावी काँमर्समध्ये शिक्षण घेणा-या आदेश विजय म्हस्के ( वय-१८) राहणार पवार वस्ती, शेवगाव या विदयार्थ्याने वर्गामध्ये गळफास घेवून आत्महत्या केली. आबासाहेब काकडे कनिष्ठ महाविद्यालयात … Read more

‘ती’ शक्यता खरी ठरली पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात……

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :-  वनमंत्री संजय राठोड यांच्या समर्थकांनी मंगळवारी वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी गडावर मोठी गर्दी केली होती. कोरोनाचा उद्रेक होण्याची शक्यता वर्तवली होती. ती आता खरी ठरू पाहता आहे. पोहरादेवी येथील महंत कबिरदास महाराज यांच्यासह १९ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तीन दिवसांपूर्वी वनमंत्री संजय राठोड यांनी पोहरादेवी येथे जाऊन दर्शन … Read more

महावितरणने पाठविले 80 कोटींचे बिल; धसक्याने वृद्ध थेट हॉस्पिटलमध्ये दाखल

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :-  कोरोना लॉकडाऊन काळात महावितरणने अव्वाच्या सव्वा बिले काढून सामान्यांना वेठीस धरले आहे. राज्यभरात आता वसुली मोहीम सुरु केली आहे. थकबाकी असलेल्यांची वीज खंडीत करत सर्वसामान्यांवर कारवाईचे सत्र राज्यात सुरु झालेलं दिसून येत आहे. दरम्यान महावितरणचा एक अजबच कारभार समोर आला आहे. महावितरणने चक्क एका वृद्धाला 80 कोटींचे बिल … Read more

अतिक्रमण व बेशिस्त वाहतूक पार्किंगमुळे नागरिकांची होत्ये कुचंबणा

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :- शहर असो वा गाव प्रत्यक्ष ठिकाणी अतिक्रमण व त्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्यां याला सर्वसामान्य नागरिकाला सामोरे जावे लागत असते. प्रशासन अशा बेशिस्तनवर आक्रमक कारवाई करत नसल्याने या समस्यां पुन्हा पुन्हा उद्भवत असतात. मात्र यामुळे सर्वसामान्य नागरिकांची कुचंबणा होत असल्याचे चित्र वारंवार दिसून येत असते. अस्तगावच्या बाजार पेठेत दुकाने पुढे … Read more