चंद्रकांत पाटलांनी एपीजे कलामांना बदनाम करू नये !
अहमदनगर Live24 टीम, 21 फेब्रुवारी 2021:- एपीजे कलाम यांचे देशासाठीचे योगदान लक्षात घेऊन तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात ते सर्वसंमतीने राष्ट्रपती झाले होते. त्यांची निवड नरेंद्र मोदींनी केली होती असे म्हणून एका देशभक्ताला बदनाम करण्याचे पाप पाटील यांनी करू नये, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे. राष्ट्रपती एपीजे अब्दुल … Read more