जखमी पक्षांना १८वर्षांपासुन मिळत आहे मायेचा आधार.!
अहमदनगर Live24 टीम, 02 फेब्रुवारी 2021:- निसर्गातील महत्वाचा घटक म्हणजे पक्षी,ते विविध कारणांमुळे जखमी होत असतात विशेषत:संक्रांतीच्या कालखंडात त्यांचे जखमी होण्याचे प्रमाण प्रचंड वाढलेले असते. अमदनगर जिल्हा निसर्गप्रेमी संघटना तथा जैवविविधता संशोधन व संवर्धन केंद्राच्या पुढाकाराने बर्ड हेल्प लाईन चा उपक्रम २००३ सालापासुन सातत्याने राबविला जात आहे. यावर्षी जखमी पक्षांवर उपचार करून निसर्गात पुन्हा मुक्त … Read more








