दर महिन्याला तुमच्या खात्यावर जमा होतील 12 हजार रुपये ; कसे ? वाचा…
अहमदनगर Live24 टीम, 31 जानेवारी 2021 :- भारतीय जीवन विमा महामंडळात (एलआयसी) गुंतवणूक करणे सुरक्षित मानले जाते. एलआयसी ही सरकारतर्फे चालवणारी कंपनी असून गुंतवणूकीनंतर पैसे बुडण्याची चिंता नाही. जर आपणही गुंतवणूकीची योजना आखत असाल तर आपण एलआयसीच्या ‘जीवन अक्षय’ एन्युटी योजनेत गुंतवणूक करू शकता. या योजनेत गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला दरमहा पेन्शन मिळू शकेल. आपण या … Read more