हे नामांतर नाही तर शुद्धीकरण आहे!
अहमदनगर Live24 टीम, 26 जानेवारी 2021 :- औरंगाबाद या शहराचे नाव संभाजीनगर करणे गरजेचे आहे. हे नामांतर नाही तर शुद्धीकरण आहे. भारतीय संस्कृतीचा लवलेश नसलेल्या, भारतीय इतिहासासोबत सहानभुती नसणाऱ्या आक्रमकांची नावे शहराला असणे हा भारताचा कलंक आहे, त्यामुळे नामांतर करून हा कलंक पुसून टाकण्याची गरज असल्याचे हिंदुराष्ट्र सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष धनंजय देसाई म्हणाले. औरंगाबादहून पुण्याला … Read more