कोरोना काळानंतर जिवंत असल्याचे सिद्ध करण्यासाठी शहराच्या नामांतराचा मुद्दा पुढे
अहमदनगर Live24 टीम, 7 जानेवारी 2021 :- जी मंडळी कोरोनाच्या संकट काळात बिळात जाऊन लपून बसली, कोरोनाचे संकट कमी झाल्यानंतर विकासाला चालना देण्याऐवजी अशा लोकांनी आता आपण जिवंत असल्याचे सिद्ध करण्यासाठी औरंगाबाद, अहमदनगर शहराच्या नामांतराचा मुद्दा पुढे केला असल्याचा आरोप पीपल्स हेल्पलाईन व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने करण्यात आले आहे. जातीचा … Read more