राज्यकर्त्यांचा कारभार सुधारला नाही तर जानेवारी महिन्यापासून पुन्हा कोयता बंद
अहमदनगर Live24 टीम, 15 नोव्हेंबर 2020 :-ऊसतोड कामगारांना माणूस म्हणून जगवण्याची गरज अाहे. या मजुरांना कमीत कमी चारशे रुपये रोजंदारी येण्यासाठी ८५ टक्के भाववाढ करावी. येत्या डिसेंबरअखेरपर्यंत मुदत देऊ, परंतु साखर कारखानदार व राज्यकर्त्यांचा कारभार सुधारला नाही तर जानेवारी महिन्यापासून पुन्हा कोयता बंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाजपचे आमदार सुरेश धस यांनी दिला आहे. … Read more