केंद्र सरकारने घेतलेल्या महत्वपुर्ण निर्णयांमुळे सहकारी साखर कारखानदारीचे भविष्य उज्वल
अहमदनगर Live24 टीम,26 ऑक्टोबर 2020 :- व्यापारी हितापेक्षा शेतकरी हित डोळ्यासमोर ठेवून पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने घेतलेल्या महत्वपुर्ण निर्णयांमुळे सहकारी साखर कारखानदारीचे भविष्य उज्वल ठरेल असा विश्वास भाजपाचे जेष्ठनेते माजीमंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला. पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना १२ लाख टन उसाच्या गाळपाचे उद्दीष्ठ पुर्ण करणार असल्याचेही … Read more