अनुभवाचा अभाव म्हणत आ. रोहित पवारांची केंद्रवार टीका
अहमदनगर Live24 टीम,26 सप्टेंबर 2020 :-राजकारणात अतिशय सक्रिय असलेले कर्जत – जामखेडचे लोकप्रिय आमदार रोहित पवार यांनी अर्थव्यवस्थेच्या मुद्द्यावरून केंद्रातील मोदी सरकारवर अत्यंत कडवी टीका केली आहे. दीर्घकाळ चालणारे कोरोनाच्या संकटामुळे अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. अर्थव्यस्थेला सावरण्यासाठी सक्रिय धरॊनांची आवश्यकता आहे. मात्र दुर्दैवानं केंद्र सरकारकडून यास प्रतिसाद मिळत नाही. यामुळे अनुभवाचा अभाव स्पष्टपणे दिसत असल्याचे … Read more