तो शब्द ऐकताच माजी मंत्री तावडे घाबरले

अहमदनगर Live24 टीम,25 सप्टेंबर 2020 :- पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात आज राज्याचे माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे हे अहमदनगरला आले होते. आयोजित कार्यक्रम प्रसंगी जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे देखील उपस्थित होते. हा कार्यक्रम सुरु असताना एक वाक्य ऐकून चक्क मंत्री विनोद तावडे हे चांगलेच घाबरले होते. याबाबत अधिक माहिती अशी कि, प्रा. राम शिंदे … Read more

शेतकऱ्यांना हेक्टरी 30 हजार नुकसान भरपाई द्यावी

अहमदनगर Live24 टीम,25 सप्टेंबर 2020 :-  नगर दक्षिण मध्ये मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झाले. अशा शेतकऱ्यांना हेक्टरी किमान 30 हजार नुकसान भरपाई मिळावी तसेच दक्षिण भागातील रस्त्यांची झालेली दुरवस्था याबाबत भाजपच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवदेन देण्यात आले. यावेळी माजी मंत्री राम शिंदे, जिल्हध्यक्ष अरुण मुंडे, संघटन सचिव प्रसाद ढोकरीकर, सरचिटणीस दिलीप भालसिंग, उपाध्यक्ष शाम पिंपळे, … Read more

आता स्वस्थ बसून चालणार नाही; मराठा समाज आक्रमक

अहमदनगर Live24 टीम,25 सप्टेंबर 2020 :-  मराठा आरक्षणांबाबत न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे आता सकल मराठा समाज बांधवांमध्ये एक संतापाची लाट उसळली आहे. आरक्षणाचा निर्णय लवकर व्हावे यासाठी समाज बांधव एकटावू लागले आहे.याच पार्श्वभूमीवर आज कर्जत तहसील कार्यालयाबाहेर मराठा क्रांती मोर्चाचे वतीने ठिय्या आंदोलन केले. मराठा समाजाला आपल्या भावी पिढीला काहीतरी द्यायला हवे आणि ते देणार नसलो … Read more

माजी पालकमंत्र्यांची सत्ताधाऱ्यांवर कडवी टीका

अहमदनगर Live24 टीम,25 सप्टेंबर 2020 :- कोरोनाच्या संकट काळातही राजकीय कुरघूड्या सुरूच आहे. ‘राज्य सरकारला महाराष्ट्रातील जनतेचे घेणेदेणे नाही. राज्य सरकारने कुठलीही जनतेला मदत केली नाही, असे चित्र महाराष्ट्रात पाहण्यास मिळत आहे. अशी कडवी टीका जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राम शिंदे यांनी केली. दिवंगत पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त नगरमध्ये शहर भाजपच्या वतीने वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित … Read more

प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षकांनी उचलले हे पाऊल….

अहमदनगर Live24 टीम,25 सप्टेंबर 2020 :- अनेक प्रलंबित मागण्यांची पूर्तता होत नसल्याने शिक्षणाची धारा घराघरापर्यंत पोहचविणाऱ्या शिक्षकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. या आंदोलनात जिल्ह्यातील पारनेर येथील न्यू आर्ट्स कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कॉलेजच्या शिक्षकांनी देखील आपला सहभाग नोंदवला आहे. महाविद्यालय व विद्यापीठीय कर्मचार्‍यांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत उच्च व तंत्र शिक्षण व वित्त विभागाच्या उदासीनतेच्या भूमिकेचा निषेध म्हणून … Read more

ढोल वाजवत ते बसले आंदोलनला

अहमदनगर Live24 टीम,25 सप्टेंबर 2020 :- राज्यात गेल्या काही दिवसांपासून आरक्षणाच्या मुद्द्याने पेट घेतला आहे. मराठा आरक्षणापाठोपाठ धनगर समाजही आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक झाला आहे. धनगर समाज अनुसूचित जमातीच्या (एस.टी.) आरक्षणाच्या अंमल बजावणीसाठी संघर्ष करत आहे. याच पार्श्वभूमीवर धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी तातडीने करण्यात यावी सरकारला जागे करण्यासाठी आज दुपारी पाथर्डीच्या तहसील कार्यालयासमोर ढोल वाजवत धरणे … Read more

कृषी विधेयकांबाबत महसूल मंत्र्यांचे मोठे विधान

अहमदनगर Live24 टीम,25 सप्टेंबर 2020 :- कृषी विधेयकांच्या मुद्यावरून केंद्र सरकार विरोधात विरोधक एकटावले आहेत. कृषी विधेयकांना विरोध करण्यासाठी देशभरात शेतकरी आंदोलन करत आहेत. याचवेळी महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने या वादग्रस्त कृषी विधेयकांची अंमलबजावणीच न करण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी याविषयी घोषणा केली. कृषि उत्पादन व्यापार आणि वाणिज्य … Read more

बँक अकाऊंटमधून पैसे चोरीला गेल्यास करा ‘हे’ , मिळतील सारे पैसे

अहमदनगर Live24 टीम,25 सप्टेंबर 2020 :- कोरोना महामारी काळात फसवणुकीच्या अनेक घटनात घडत आहेत. आरबीआय लोकांना यापासून वाचण्यासाठी वारंवार सूचना देत आहे. जर तुमच्या खात्यातून पैसे चोरीला गेल्यास तुम्ही काय करायला हवे, याबाबतची माहिती आरबीआयने दिली आहे. आरबीआयनुसार, जर बँक खात्यातून पैसे काढले गेले असतील अथवा फसवणूक झाल्यास तीन दिवसांच्या आत याबाबत बँकेला सुचना द्यावी. … Read more

योग्य उपचाराअभावी ‘त्या’ महिलेचा झाला मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,25 सप्टेंबर 2020 :- आरोग्य विभागाने केवळ कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यावरच लक्ष केंद्रीत केल्याने कोरोनाव्यतीरिक्त आजाराने ग्रासलेल्या रूग्णांची हेळसांड होत आहे. अशाच हेळसांडीमुळे, शासकिय अनास्थेमुळे तालुक्यातील जवळे येथील महिलेला आपला जीव गमवावा लागला. दि. १२ सप्टेबर रोजी जवळे येथील सुनंदा दरेकर या महिलेस श्‍वसनाचा त्रास होउ लागल्याने स्थानिक डॉक्टरांनी त्यांना पारनेर येथील ग्रामिण रूग्णालयात … Read more

माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले हे सर्वसामान्यांचे नेते : माज मंत्री विनोद तावडे

अहमदनगर Live24 टीम,25 सप्टेंबर 2020 :- भाजप सरकारच्या काळामध्ये माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी राहुरी-पाथर्डी-नगर मतदारसंघामध्ये विविध विकास कामे मंजूर करुन आणली. प्रत्येक गावामध्ये शासनाचा निधी घेऊन जाण्याचे काम करत आले. कुठलाही राजकीय वारसा नसताना गेली २५ वर्षे नगर जिल्ह्याच्या राजकारणात सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचे काम त्यांनी केले आहे. सर्वसामान्य जनतेच्या बळावर त्यांनी प्रस्थापितांच्या विरोधात … Read more

कोरोनाला हरवण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज

अहमदनगर Live24 टीम,25 सप्टेंबर 2020 :-  ही मोहीम सर्व नागरिकांच्या उत्तम आरोग्यासाठी आहे. कोणताही नागरिक केवळ दुर्लक्षामुळे उपचारापासून वंचित राहणार नाही याची काळजी कुटुंबातील प्रत्येक सदस्याने घ्यावी. कोरोनाला हरवण्यासाठी सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांची गरज आहे, असे प्रतिपादन स्नेहबंध फाउंडेशनचे अध्यक्ष उद्धव शिंदे यांनी केले. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने जाहीर केलेल्या “माझे कुटुंब-माझी जबाबदारी” मोहिमेस स्नेहबंध … Read more

वंचित बहुजन आघाडीच्या नावाचा गैरवापर करणाऱ्यावर गुन्हे दाखल करणार : प्रतीक बारसे

अहमदनगर Live24 टीम,25 सप्टेंबर 2020 :-  महाराष्ट्रातील बहुजनची शक्ती म्हणून उदयास आलेल्या बहुजन वंचित आघाडीच्या नावाने या आघाडीला बदनाम करण्याच्या हेतूने अनेक हितशत्रूनि बहुजन आघाडीच्या नावाने व्हॉटस अँप ,ट्विटर ,फेसबुक ,इन्स्टाग्राम आदी सोशल मीडिया वरती वंचित बहुजन आघाडीच्या नावाने ग्रुप तयार केले आहेत अकाउंट उघडले आहेत आणि त्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीच्या विचारधारा विरुद्ध पोस्ट … Read more

…म्हणून राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मानले आभार !

अहमदनगर Live24 टीम,25 सप्टेंबर 2020 :-  अहमदनगर महापालिकेत स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आला. भाजपमधून कालच राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या मनोज कोतकर यांची स्थायीच्या सभापतीपदी वर्णी लागली. निवडणुकीत दिलेल्या पाठिंब्याबद्दल राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, मंत्री … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज तब्बल ‘इतक्या’ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज,वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,25 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज तब्बल ८७५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३५ हजार ६४४ इतकी झाली आहे.  रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८९.३२ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (गुरुवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण  संख्येत ४७ ने वाढ … Read more

गिफ्ट मध्ये या गोष्टी कधीही करू नका भेट अन्यथा तुमच्यावरच येऊ शकते संकट

अहमदनगर Live24 टीम,25 सप्टेंबर 2020 :-  आपल्या संस्कृतीमध्ये कोणत्याही मंगल प्रसंगी भेटवस्तू देणे चांगले समजले जाते. मात्र भेटवस्तू देताना अनेक गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहेत. कोणत्याही व्यक्तीला भेटवस्तू देणे म्हणजे त्या व्यक्ती प्रति आपल्या प्रेम भावना व्यक्त करणे होय. भेटवस्तू च्या माध्यमातून आपण आपल्या शुभेच्छा त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवत असतो. कोणत्याही व्यक्तीला भेटवस्तू मध्ये देवाची मूर्ती … Read more

कंगनाच्या भाजप प्रवेशाबाबत देवेंद्र फडणवीसांचे मोठे वक्तव्य, म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम,25 सप्टेंबर 2020 :- अभिनेता सुशांत सिंहच्या आत्महत्येनंतर बॉलीवूड इंडस्ट्रीमधील नेपोटिझम, मुव्ही माफिया, स्टार किड्स आदी वाद चव्हाट्यावर आले. कंगना राणौत खुलेआम नेपोटिजमवर बोलत आहे. कंगना रणौत हिने देखील फिल्म इंडस्ट्रीवर काही गंभीर आरोप केले होते. तिने देखील नेपोटिझम या विषयाला हात घातला होता. परंतु त्यानंतर यावरून राजकारण तापले. यावरून राज्य सरकार आणि … Read more

या तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह कर्मचाऱ्यास वसुलीसाठी नोटीस

अहमदनगर Live24 टीम,24 सप्टेंबर 2020 :-खरवंडी कासार ग्रामपंचायतची कर वसुली करणारा कर्मचारी कोरोनो पॉझीटीव्ह असल्याची माहीती असुनही खरवंडी कासार ग्रामपंचायतचे प्रशासक यांनी कोरोनो पॉझीटिव्ह कर्मचाऱ्याला हाती असलेल्या कर वसुली रकमेचा भरणा करावा. अन्यथा आपणावर फौजदारी गुन्हा दाखल करू अशी नोटीस पाठवत त्रास देण्याची घटना खरवंडी कासार येथे घडली . याबाबत वृत्त असे की खरवंडी कासार … Read more

राहुरी तालुक्यात असेही एक गाव आहे जिथे टॉवर आहे मात्र …

अहमदनगर Live24 टीम,24 सप्टेंबर 2020 :-   जिल्ह्यात आजही असे काही गावे आहे जिथे आजही मोबाईल इंटरनेट टॉवर नाही. ज्यामुळे संपर्क करण्यास अडचण निर्माण होते. मात्र राहुरी तालुक्यात असेही एक गाव आहे जिथे टॉवर आहे मात्र विजेविना ते नेहमीच आऊट ऑफ रेंज राहते. राहुरी तालुक्यातील शेरी चिखलठाण आणि म्हैसगांव ही गावे कायमच बीएसएनएल. च्या रेंजबाहेर आहेत. … Read more