राहुरी तालुक्यातील हजारो एकरांवरील खरिप पिकांवर पाणी
अहमदनगर Live24 टीम,23 सप्टेंबर 2020 :- सध्या पाऊस सर्वत्र जोरदार हजेरी लावत आहे. त्यामुळे अनेक तालुक्यांतील खरीप पिकांवर पाणी फेरले गेले आहे. मागील काही दिवसांच्या जोरदार पावसामुळे राहुरी तालुक्यातील उंबरे, ब्राम्हणी, चेडगाव, मोकळ ओहळ, पिंप्री अवघड, सडे, कुक्कडवेढे, वांबोरी परिसरात अनेक शेतकर्यांची सोयाबीन, घास, डाळिंब, कपाशी, उसासह सर्वच पिकांची नासाडी झाली आहे. यात खरिपाच्या पिकांसह … Read more