नदीत वाहून गेलेल्या त्या ग्रामसेवकाचा मृत्यू, तब्बल बारा तासांनी सापडला मृतदेह

अहमदनगर Live24 टीम,22 सप्टेंबर 2020 :-  मुसळधार पावसाने हंगा नदीला आलेल्या पुरात सोमवारी संध्याकाळी मुंगशी येथील वाहून गेलेले ग्रामसेवक दत्तात्रय दिनकर थोरात (वय ५२) यांचा मृतदेह आज (ता. २२ ) सकाळी सात वाजणेच्या सुमारास तब्बल १२ तासांनतर आढळून आला.  ज्या पुलावरून थोरात दुचाकीसह वाहून गेले तेथून सुमारे एक किलोमिटर अंतरावर त्यांचा मृतदेह आढळून आला. आज … Read more

अरे देवा! आता या ठिकाणचे पोलिसही अडकले कोरोनाच्या विळख्यात

अहमदनगर Live24 टीम,22 सप्टेंबर 2020 :-  जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने फैलावत आहे. सर्वसामान्य नागरिकांसह कोरोना योद्धा देखील या महामारीच्या विळख्यातून सुटलेले नाही. गेल्या काही दिवसांपूर्वीच राहुरी कारागृहातील 37 कैदी कोरोनाबाधित आढळले होते. या घटनेने एकच खळबळ माजली होती. मात्र आता कैद्यांपाठोपाठ तब्बल आठ पोलिस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने, आता पोलिस दलात खळबळ उडाली आहे. सात- … Read more

शिवसेना उपजिल्हाप्रमुखांनी केंद्रीय संरक्षणमंत्र्यांकडे केली ही मागणी

अहमदनगर Live24 टीम,22 सप्टेंबर 2020 :-  सध्या जिल्ह्यातील के.के.रेंज प्रकरण चांगलेच चर्चेत आले आहे. या प्रकरणामध्ये जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसह राज्यातील नेतेमंडळी देखील लक्ष देऊन आहे.याच पार्शवभूमीवर आता शिवसेनेनं देखील याप्रकरणी केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र पाठवले आहे. जिल्ह्यातील राहुरी, पारनेर व नगर तालुक्यातील लष्कराच्या प्रस्तावित के. के. रेंज क्षेत्राच्या अधिग्रहणबाबत केंद्रीय संरक्षण विभागाने भूमिका जाहीर करून या संदर्भात … Read more

कौतुकास्पद! या तालुक्यातील तब्बल एवढी गावे कोरोनापासून दूर

अहमदनगर Live24 टीम,22 सप्टेंबर 2020 :- देशभरात कोरोनानें कहर केला असून कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव महाराष्ट्रात झाला आहे. दरम्यान अहमदनगर जिल्ह्यात देखील कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यांमध्ये कोरोनाचे संक्रमण झाले आहे. मात्र आजही संगमेनर तालुक्यातील काही गावांमध्ये कोरोनाचा शिरकाव झालेला नाही. संगमनेर शहर व आश्वी बुद्रूक या गावापासून संगमनेर तालुक्यात सुरु झालेला कोरोना … Read more

आ.विखे म्हणतात, देशाचा जीडीपी सोडा मोदींनी बलाढ्य चीनलाही नमवलंय ते पहा

अहमदनगर Live24 टीम,22 सप्टेंबर 2020 :- सध्या देश अनेक आर्थिक संकटांशी सामना करत आहे. यात भारताचा जीडीपी दर फारच कमी झाला असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. अनेक तज्ज्ञही यावर चिंता व्यक्त करताना दिसतात. परंतु माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मात्र ‘जीडीपी खाली आला की वर गेला याचा विचार करण्यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील … Read more

 आ. रोहित पवारांचीही राज ठाकरेंसारखीच केली ‘ही’ मागणी; मुख्यमंत्री काय निर्णय घेणार?

अहमदनगर Live24 टीम,22 सप्टेंबर 2020 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच क्षेत्र बंद ठेवण्यात आले. त्यानंतर राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरु केली. परंतु अजूनही काही क्षेत्रे सरकारने बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. यात जिम, हॉटेल, मंदिरे यांचा समावेश आहे. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात जिम पुन्हा सुरु कराव्यात अशी मागणी जीमचालक सरकारकडे करत आहेत. याच प्रश्नांसंदर्भात मनसे अध्यक्ष … Read more

दुर्दैवी घटना! शॉक लागून वीज कर्मचाऱ्याचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,22 सप्टेंबर 2020 :- विजेचा शॉक लागून एका कर्मचाऱ्याला आपला जीव गमवावा लागला आहे. ही खळबळजनक घटना सोमवारी (दि.२१ ) कर्जुले पठार उपकेंद्र (ता. संगमनेर ) या ठिकाणी घडली आहे. याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संगमनेर तालुक्यातील कर्जुले पठार येथे महावितरणचे उपकेंद्र आहे. या उपकेंद्रात सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे येथील कंत्राटी … Read more

आशालता वाबगावकर यांची भंडारदऱ्याला भेट देण्यासह अहमदनगरच्या बाबतीत ‘ही’ इच्छाही राहिली अपूर्णच

अहमदनगर Live24 टीम,22 सप्टेंबर 2020 :- जेष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर अतिशय मृदू व हळव्या स्वभावाच्या होत्या. परंतु त्या तितक्याच स्पष्टवक्त्याही होत्या. आशाताई संगमनेर येथे काही दिवसांपूर्वी रंगकर्मी संगमनेर संस्थेने आयोजित केलेल्या अभिनेत्री जयश्री गडकर यांच्या स्मृतीदिनाच्या कार्यक्रमास उपस्थित होत्या. मुंबई-घोटीमार्गे त्या अकोले येथे आल्या होत्या. तसेच ५ वर्षांपूर्वी अहमदनगर येथे आयोजित स्व. शाहीर दादा कोंडके … Read more

नागवडे कारखान्याने केलाय ‘ह्या’ कायद्याचा भंग; हरित लवादमध्ये तक्रार

अहमदनगर Live24 टीम,22 सप्टेंबर 2020 :-  सामाजिक कार्यकर्ते डॉ.विनय जठार हे (श्रीगोंदा) नागवडे सहकारी साखर कारखाना विरोधात राष्ट्रीय लवादात तक्रार केली असून त्यात त्यांनी अनेक दावे केलेले आहेत. ही जमीन राखीव वन असताना हे कर्ज वाटप करताना वनसंवर्धन अधिनियम 1980 तील तरतूदींचे भंग झाले आहे, असा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. लिंपणगाव येथील सर्वे नंबर … Read more

तब्बल दहा वर्षांनंतर पिंपळगाव माळवीमध्ये झाले ‘असे’ काही; ग्रामस्थांमध्ये आनंद

अहमदनगर Live24 टीम,22 सप्टेंबर 2020 :-   जिल्ह्याच्या काही भागात मागील काही दिवसांत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. काल अहमदनगर तालुक्यातील डोंगरगण, पिंपळगाव माळवी येथे अतिवृष्टी सदृश पाऊस झाला. या पावसामुळे पिंपळगाव माळवी येथील तब्बल सातशे एकरांवर पसरलेला पिंपळगाव तलाव तब्बल दहा वर्षांनंतर तुडुंब भरला . त्यामुळे पंचक्रोशीतील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तलाव कोरडा झाल्यानंतर यातील … Read more

‘एकतर नगर- मनमाड महामार्गाला ‘पायवाट’ नाहीतर माणसांना जनावरे म्हणून घोषित करा’

अहमदनगर Live24 टीम,22 सप्टेंबर 2020 :-   रस्त्यांची दुरवस्था हा अहमदनगर जिल्ह्याला लागलेला शाप आहे. जिल्ह्यातील अनेक महामार्ग खराब झाले आहेत. नगर-मनमाड महामार्गाचीही अशीच दुरवस्था झाली आहे. खड्ड्यांचा महामार्ग म्हणून या महामार्गाची आता ओळख झाली आहे. अनेक अपघातही या महामार्गावर झाले आहेत. नगरपासून ते पुढे राहुरी व शिर्डीपर्यत याची दुरावस्था झाली आहे. अनेक आंदोलने याच्या दुरुस्तीसाठी … Read more

कोविड सेंटरमध्ये महिलांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना राबवा

अहमदनगर Live24 टीम,22 सप्टेंबर 2020 :-   कोरोनाचा कहर सर्वत्र वाढत असल्याने परिस्थिती गंभीर होत चालली आहे. पुरुषांबरोबरच महिला रुग्णही वाढत आहेत. महाराष्ट्रात अनेक कोविड सेंटरमध्ये महिलांवर अत्याचार झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे कोविडमध्ये महिलांचा सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे या गंभीर परिस्थितीचा विचार करुन प्रत्येक कोविड सेंटरमध्ये महिलांसाठी स्वतंत्र कक्ष निर्माण करण्याचे आदेश … Read more

डोंगरगण परिसरात मुसळधार ; पिके पाण्यात

अहमदनगर Live24 टीम,22 सप्टेंबर 2020 :-  जिल्ह्याच्या काही भागात मागील दोन दिवसांत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. काल अहमदनगर तालुक्यातील डोंगरगण येथे झालेल्या अतिवृष्टीमुळे परिसरातील सर्वच पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. परिसरात जोरदार पाऊस पडला. काल झालेल्या पावसामुळे खरीप पिके भुईसपाट झाले आहेत. पिके पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे नुकसानीचे तात्काळ पंचनामे करुन मदत मिळण्याची मागणी … Read more

महामार्गावरील खड्डे दाखवणारे महापौर पालिकेत का झटकतायेत जबाबदारी ?

अहमदनगर Live24 टीम,22 सप्टेंबर 2020 :-  नगर शहरातून जाणाऱ्या महामार्गावरील खड्डे न बुजविल्यास अधिकाऱ्यांना काळे फासण्याची भाषा नगरचे महापौर करीत आहेत.मग नगर शहरातील रस्त्यांच्या अवस्थेचे काय? पालिका आयुक्त , महापौर शहरातील रस्त्ये दुरुस्त करण्याची जबाबदारी का झटकत आहेत अशी टीका शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते यांनी केली आहे. पालिकेच्या दुर्लक्षामुळे पावसाळ्यात शहरातील रस्त्यांची अक्षरशः चाळण … Read more

खड्डे बुजवा अन्यथा मनसे स्टाईल उत्तर देऊ

अहमदनगर Live24 टीम,22 सप्टेंबर 2020 :- कल्याण रोड रेल्वेपूल ते सक्कर चौकापर्यंतचा हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग असून शहरातून जाणारा हा रस्ता आहे. या रस्त्यावर खड्डे पडले असल्याने पावसाचे पाणी खड्ड्यांमध्ये साचल्यामुळे अनेक अपघात होत आहेत. ४८ तासात रस्त्यावरील खड्डे बुजवावे, अन्यथा आम्ही मनसे स्टाईलने रास्ता रोको करण्याचा इशारा उपअभियंता दिलीप तारडे व शाखा अभियंता आदिनाथ … Read more

मंत्र्यांच्या घरासमोरील मराठा महासंघाचे आंदोलन स्थगित

अहमदनगर Live24 टीम,22 सप्टेंबर 2020 :- मराठा महासंघातर्फे अहमदनगर जिल्ह्यातील तीनही मंत्र्यांच्या घरासमोर मराठा आरक्षण प्रश्नावर आंदोलन करण्याची घोषणा करण्यात आली होती. आंदोलकांच्या शिष्टमंडळासह मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संभाजीराव दहातोंडे यांनी आज काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची मुंबईत मंत्रालयामध्ये भेट घेतली. यावेळी झालेल्या समाधानकारक चर्चेनंतर सदर आंदोलन स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा … Read more

पेट्रोल पंपाच्या मॅनेजरला लुटण्याचा प्रयत्न फसला; वाचा थरारक घटना

अहमदनगर Live24 टीम,22 सप्टेंबर 2020 :-  राहाता तालुक्यातील चितळी येथील बी. जे. पेट्रोल पंपावरील मॅनेजरला तिघा लुटारूंनी लुटण्याचा धक्कादायक प्रकार घडला. परंतु ग्रामस्थांसह पोलिसांच्या सर्कतेमुळे हे लुटारू ताब्यात आले आणि हा लुटण्याचा डाव फसला. पोलिसांनी शशिकांत साळुंके, रवीद्र लोखंडे, सलीम पठाण या तिघा जणांविरुध्द भादंवि कलम अन्वये गुन्हा दाखल केला आहे. हे लुटारु कोपरगाव तालुक्यातील … Read more

आ. पवार यांचा राज्यपाल यांना खोचक टोला

अहमदनगर Live24 टीम,22 सप्टेंबर 2020 :-कांदा उत्पादक शेतकर्‍याने व्यथा मांडण्यासाठी राज्यपालांना पत्र लिहून भेटण्याची वेळ मागितली आहे. यावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ट्टिव करून खोचक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील शेतकरी विरेश आंधळकर यांनी राज्यपालांना पत्र पाठविले आहे. कांदा निर्यातबंदी लादल्याने कांद्याचे भाव गडगडणार आहे. त्यामुळे व्यथा मांडण्यासाठी आपणास भेटायचे आहे. … Read more