जिल्हाधिकाऱ्यांच्या ‘त्या’ आदेशाने साखर कारखाने अडचणीत
अहमदनगर Live24 टीम,15 सप्टेंबर 2020 :- कोरोनाने देशभर धुमाकूळ घातला आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे संक्रमण जास्त प्रमाणात आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. या वाढत्या आणि जास्त रुग्णसंख्येला ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी राज्याने महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राज्यातील कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजन कमी पडू नये यासाठी … Read more