आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले राज्यातील मृत्युदर चिंतेची बाब !
अहमदनगर Live24 टीम,7 सप्टेंबर 2020 :-‘करोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी महाराष्ट्राला मास्क, व्हेंटिलेटर, पीपीई किट देणार नाही, असे केंद्र सरकारचे पत्र आले आहे. केंद्राने अशाप्रकारे पूर्णतः पाठिंबा काढून घेणे योग्य नाही’, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रविवारी येथे सांगितले ‘आरोग्य सुविधेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ही काळाची गरज आहे. राज्यातील कोरोनारुग्णांचा मृत्युदर चिंतेची बाब असून मृत्युदर एक … Read more