मुंबई, पुणे पूर्णपणे बंद करणार? जाणून घ्या सत्य..

अहमदनगर Live24 ,27 मे 2020 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी हॉटस्पॉट घोषित केले गेले. परंतु या काळात अफवांनीही जोर धरला. अशातच आता येत्या शनिवारपासून मुंबई आणि पुणे ही दोन शहरे १० दिवसांसाठी बंद राहणार असल्याची पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे. महाराष्ट्र सरकारची एक बैठक सध्या सुरु असून कोणत्याही क्षणी पूर्णपणे बंदचा निर्णय घेतला जाईल, असे … Read more

कल्याण-डोंबिवली महापालिकेत कोरोनाचा शिरकाव ; मोठा अधिकारी कोरोनाग्रस्त

अहमदनगर Live24 ,27 मे 2020 :- कल्‍याण मुंबई, ठाण्यात कोरोनाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. आता कोरोनाने कल्याण-डोंबिवलीतही वेग घेतले आहे. आता तर कल्याण-डोंबिवलीत आरोग्य विभागातील अधिकारी कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. त्यामुळे चिंताजनक वातावरण झाले आहे. त्यामुळे महापालिका प्रशासकीय इमारत, अल्पबचत भवन व सचिव कार्यालयाची इमारत सॅनेटाईज करण्यात येणार आहे. यासाठी बुधवारी कार्यालयीन कामकाज बंद ठेवण्यात … Read more

या तीन पायांच्या सरकारचा निषेध – माजी आमदार वैभव पिचड

अहमदनगर Live24 ,27 मे 2020 :- तीन पायांच्या या राज्य सरकारचा कोरोना महामारीच्या संकटात नियोजनशून्य काम केल्यामुळे सर्वच पातळीवर ते अयशस्वी ठरले. राज्यातील आदिवासी खावटी वाटपात दुजाभाव केल्याने आज ग्रामीण आदिवासी, शेतकरी, शेतमजूर जनतेला उपासमारी सारख्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. भाजपच्यावतीने आम्ही काळे मास्क व काळे झेंडे दाखवून या तीन पायांच्या सरकारचा निषेध करत … Read more

ऑनलाईन व डिजिटल शिक्षणाचे पर्याय मोठ्या प्रमाणावर वापरा

मुंबई, दि २६ : ऑनलाईन व डिजिटल शिक्षणाच्या पर्यायाचा वापर मोठ्या प्रमाणावर करुन येत्या शैक्षणिक वर्षातील शिक्षणास सुरुवात करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. शालेय शिक्षण विभाग तसेच उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या व्हिडिओ कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले की, सर्वांना शिक्षण ही संकल्पना घेऊन आता आपण पुढे जाऊ. संपूर्ण साक्षरतेचा विचार करू. शिक्षणासाठी मोबाईल … Read more

आतापर्यंत ३ लाख ८३ हजार ३८३ ग्राहकांना घरपोच मद्यविक्री

मुंबई, दि. २६ : 15 मे 2020 पासून ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात येत आहे. 15 मे 2020 ते 26 मे 2020 या काळात 3  लाख 83 हजार 383 ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात आली.  आज दिवसभरात 51 हजार 728 ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात आली. यापैकी मुंबई शहर आणि मुंबई उपनगरात 28 हजार 566 ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात आल्याची माहिती राज्य … Read more

मुंबई, पुणे पूर्णपणे बंद करण्यात येणार असल्याची बातमी खोडसाळ

मुंबई, दि.२६ :  मुंबई आणि पुणे ही दोन शहरे येत्या शनिवार पासून १० दिवसांसाठी पूर्णत: लष्कराच्या लॉकडाऊनमध्ये असणार अशी सावध करणारी एक बातमी सध्या व्हॉटसएप ग्रुप्समध्ये फिरते आहे. यात महाराष्ट्र सरकारची एक बैठक सध्या सुरु असून कोणत्याही क्षणी पूर्णपणे बंदचा निर्णय घेतला जाईल असे या पोस्टमध्ये म्हणले आहे. सदरहू पोस्ट पूर्णपणे खोडसाळ असून अफवा पसरविण्याच्या उद्देशाने ती टाकली आहे असे … Read more

राज्यात कोरोनाच्या ३६ हजार ४ रुग्णांवर उपचार सुरु

मुंबई, दि.२६ : राज्यात आज कोरोनाच्या 2091 नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या 36 हजार 4 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आज 1168 रुग्ण बरे होवून घरी गेले असून आतापर्यंत 16 हजार 954 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. राज्यात आत्तापर्यंतच्या एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 54 हजार 758 एवढी आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज … Read more

रूग्ण दुपटीचा वेग (डबलींग रेट) १४ दिवसांवर आणण्यात यश – मुख्य सचिव अजोय मेहता

मुंबई, दि. २६ : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरु केलेल्या उपाययोजनांमुळे राज्यात कोरोना रुग्ण दुपटीचा वेग (डबलींग रेट) 14 दिवसांवर आणण्यात यश आले आहे. मुंबईमध्ये 75 हजार खाटा तयार असून कॉन्टॅक्ट ट्रेसींगसाठी ‘चेस द व्हायरस’ ही मोहीम राबविली जात आहे. राज्यात कोरोना चाचण्यांची संख्यादेखील दिवसागणिक वाढत असून राज्यात लवकरच 27 नवीन प्रयोगशाळा सुरु होतील. त्यामुळे राज्यातील … Read more

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत आशा स्वयंसेविकांची भरती

पदाचे नाव : आशा स्वंयसेविका – ३६० जागा शैक्षणिक पात्रता : किमान ८ वी उत्तीर्ण आणि अनुभव वयोमर्यादा : वय वर्ष किमान २५ ते कमाल ४५ पेक्षा जास्त नसावे. अधिक माहितीसाठी : https://bit.ly/2ZzWClX अर्ज करण्याची अंतिम तारीख, स्थळ आणि वेळ : महापालिकेचे आकुर्डी रुग्णालय – २९ मे २०२० सकाळी १० ते दुपारी ३ महापालिकेचे यमुनानगर रुग्णालय – २९ मे २०२० सकाळी … Read more

अन्वय नाईक मृत्यू प्रकरणाचा तपास सी.आय.डी.कडे – गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई, दि. २६ : अन्वय नाईक व त्यांच्या आई कुमुद नाईक यांनी मे २०१८ यांनी संशयास्पदरित्या आत्महत्या केली होती. यासंदर्भात अलिबाग पोलीस स्टेशनला गुन्हाची नोंद सुध्दा करण्यात आली. या प्रकरणात योग्य तपास झाला नसून या प्रकरणाचा फेरतपास व्हावा, अशी मागणी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे निवेदन देवून अन्वय नाईक यांची मुलगी आज्ञा नाईक यांनी केली होती. याता … Read more

शाळा सुरु झाल्यानंतर आरोग्य, स्वच्छतेची काळजी आवश्यक ; ऑनलाईन व डिजिटल शिक्षणाचे पर्याय मोठ्या प्रमाणावर वापरा

मुंबई, दि. २६ : शाळा सुरु झाल्यानंतर विद्यार्थी व शिक्षक तसेच अन्य कर्मचारी यांची आरोग्य तपासणी करण्याचे तसेच शाळेत हात धुण्यासाठी जंतूनाशक  व स्वच्छतेच्या तर सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शिक्षण विभागाला दिले. आज एका व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की यापुढील काळात ऑनलाईन व डिजिटल शिक्षणाचे पर्याय सुद्धा मोठ्या प्रमाणावर … Read more

श्रमिक ट्रेनने झारखंडच्या १५ कामगारांना स्वगृही रवानगी

वर्धा, दि. २६ :-  झारखंड येथील पुण्याहून पायी निघालेले 16 मजुरांच्या कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला असून त्यांना हावडाला जाणाऱ्या श्रमिक ट्रेनने आज पाठविण्यात आले.  पुण्याहून 16 मजूर पायी झारखंडला निघाले होते. 23 मे रोजी रात्री ते वर्ध्यात पोहचले रेल्वे स्टेशनला त्यांना काही व्यक्तींनी जेवण दिले. त्यातील एका कामगाराची प्रकृती 24 मे रोजी सकाळी बिघडल्याने त्याला सामान्य रुग्णालायत आणण्यात आले. … Read more

राज्यातील लघु उद्योगांना पॅकेजची तयारी अंतिम टप्प्यात – उद्योगमंत्री सुभाष देसाई

मुंबई, दि. २६ : केंद्र शासनप्रमाणे राज्य शासन देखील लघु-मध्यम-सूक्ष्म उद्योगांना मदत करण्याचे नियोजन करत आहेत. त्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर याबाबतची घोषणा केली जाईल. याद्वारे लघु उद्योगांवरील व्याजाचे ओझे हलके करण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज येथे दिली. नवभारत टाइम्सच्यावतीने आयोजित वेबिनारमध्ये ते बोलत होते. श्री. देसाई … Read more

आपत्ती व्यवस्थापन मंत्रालयामार्फत नव्या ११६ बोटी

चंद्रपूर, दि. २६ : महाराष्ट्र शासनाच्या आपत्तीव्यवस्थापन मंत्रालयाच्या दिमतीला पावसाळ्याच्या सुरुवातीला नव्या 116 बचाव कार्य बोटी उपलब्ध केल्या जाणार आहेत, अशी माहिती राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन तथा इतर मागास ओबीसी कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज दिली. पावसाळ्यापूर्वी राज्याच्या मान्सून पूर्वतयारीची बैठक आपत्ती व्यवस्थापन मंत्रालयामार्फत आयोजित करण्यात आली होती. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या … Read more

पालकमंत्र्यांनी केली कोविड रुग्णालयाची पाहणी

चंद्रपूर दि. 26 मे: कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी अत्यंत अल्प कालावधीत जिल्ह्यात सुसज्ज असे कोविड रुग्णालय स्थापन करण्यात आले असून पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी या रुग्णालयाची पाहणी केली. कोरोना बाधितांची संख्या सातत्याने वाढत असल्यामुळे अशा रुग्णांच्या उपचारासाठी असलेल्या सुविधेमध्ये वाढ करून  अतिदक्षता कक्ष, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर आदी सुविधा या उपचारासाठी आवश्यक आहे. … Read more

जिल्ह्यात एक लाख मजुरांना रोजगार उपलब्ध करून द्या – पालकमंत्री

नंदुरबार दि.26 :  महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यात परतलेल्या व जॉब कार्ड असलेल्या जिल्ह्यातील एक लाख मजूरांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, असे निर्देश पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. पालकमंत्री पाडवी यांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्राद्वारे यासंबंधी सूचना दिल्या आहेत. राज्य व परराज्यात रोजगारासाठी गेलेले … Read more

लॉकडाऊनच्या काळात महाराष्ट्र सायबर विभागाकडून ४२६ गुन्हे दाखल २३३ लोकांना अटक

मुंबई, दि.२६ – लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये,काही गुन्हेगार व समाजकंटक गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सायबर विभागाने कठोर पाऊले उचलली आहेत. राज्यात सायबर संदर्भात ४२६ गुन्हे दाखल झाले असून २३३ व्यक्तींना अटक केली आहे, अशी माहिती महाराष्ट्र सायबर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी दिली. राज्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये एकूण ४२६ गुन्ह्यांची (ज्यापैकी २५ N.C आहेत) … Read more

पुणे विभागातून १ लाख ८८ हजार ५७० प्रवाशांना घेऊन १४१ विशेष रेल्वेगाड्या रवाना

पुणे, दि. 26 – महाराष्ट्रातून देशाच्या विविध राज्यांमध्ये परतणाऱ्या मजूर, कामगार आणि इतर व्यक्तींच्या वाहतूक व्यवस्थेचा आढावा आज विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी घेतला. पुणे विभागात सबंधित जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा, संबंधित तहसील कार्यालय आणि रेल्वे विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी यामध्ये मोलाची भूमिका बजावली असून यापुढेही ज्या मजूर, कामगार यांना आपल्या गावी जाण्याची इच्छा असेल अशा … Read more