‘योगींना जनतेच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज’ रोहित पवारांचा योगींना टोला

अहमदनगर Live24 ,26 मे 2020 :-उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यानाथांनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या सरकारवर स्थलांतरित मजुरांचा छळ केल्याचा आरोप केल्यानतंर राजकारण चांगलेच तापू लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी योगींच्या त्या वक्तव्याचा समाचार घेत जनतेच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज तुम्हाला आहे असा टोला लगावला आहे. रोहित पवारांनी यावर ट्विटरच्या माध्यमातून भाष्य करताना, … Read more

आमदार नीलेश राणे यांना अहमदनगर जिल्ह्यात फिरू देणार नाही …

अहमदनगर Live24 ,26 मे 2020 :- गुंडगिरी, दडपशाही, अश्लिल भाषा हिच ओळख असलेले आमदार नीलेश राणे यांनी कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या संदर्भात अत्यंत खालच्या पातळीवर अनुचित अनुद््गार काढले आहेत. आमदार रोहित पवार हे एक अभ्यासू आणि कर्जत-जामखेडचेच नव्हे, तर ते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते आहेत. त्यांच्यावर आमदार नीलेश राणे हे विनाकारण खालच्या पातळीवर जाऊन … Read more

या कारणामुळेच पाचपुते झाले पुन्हा आमदार, विरोधकांनी स्वतःचे सामाजिक योगदान तपासावे !

अहमदनगर Live24 ,26 मे 2020 :-  आमदार बबनराव पाचपुते गेली चार दशकापासून तालुक्याच्या विकासासाठी कष्ट घेत आहेत. त्याचेच फळ म्हणून त्यांना जनतेने वेळोवेळी आमदार म्हणून संधी दिली. राज्यातील सर्वात ज्येष्ठ आमदार म्हणून श्रीगोंद्याच्या लोकप्रतिनिधीची सभागृहात ओळख या जनतेने निर्माण करून दिली.काम करणाऱ्या बबनराव पाचपुते यांच्यावर टीका करण्यापूर्वी घनश्याम शेलार यांनी स्वतःचे सामाजिक योगदान काय, हे … Read more

काय सांगता…..क्वारंटाईन महिलेचे दागिने चोरीला !

अहमदनगर Live24 ,25 मे 2020 :-  क्वारंटाईन करण्यात आलेल्या महिलेचे दागिने विलगीकरण कक्षातून चोरीला गेले. नगर तालुक्यातील राळेगण म्हसोबा येथे घटना घडली.हा गुन्हा काल रात्री साडेदहा ते अडीच वाजण्याच्या दरम्यान घडला आहे.  राज्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू लागल्यामुळे मुंबई, पुणे आदी भागातून नगर जिल्ह्यामध्ये येणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी … Read more

महाराष्ट्र घडवणाऱ्या मजुरांचा छळ; योगी आदित्यनाथ यांची महाराष्ट्रावर टीका

देशभर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन जाहीर केले गेले. त्यानंतर अनेक मजुरांनी आपापल्या राज्यांकडे स्थलांतर केले. परंतु या कठीण काळामध्ये महाराष्ट्रात मजुरांशी विश्वासघात करण्यात आला आहे. मजुरांना वाऱ्यावर सोडून देत त्यांना स्वगृही जाण्यास भाग पाडण्यात आलं आहे, अशी टीका उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर आणि सत्ताधाऱ्यांवर केली आहे. ‘ महाराष्ट्राच्या विकासासाठी घाम … Read more

विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात उष्णतेचा कहर

देशभर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन जाहीर केले गेले. त्यानंतर अनेक मजुरांनी आपापल्या राज्यांकडे स्थलांतर केले. परंतु या कठीण काळामध्ये महाराष्ट्रात मजुरांशी विश्वासघात करण्यात आला आहे. मजुरांना वाऱ्यावर सोडून देत त्यांना स्वगृही जाण्यास भाग पाडण्यात आलं आहे, अशी टीका उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर आणि सत्ताधाऱ्यांवर केली आहे. ‘ महाराष्ट्राच्या विकासासाठी घाम … Read more

एका महिलेची तिच्या दोन मुलांसह निर्घृण हत्या

बीडमध्ये एका महिलेसह दोन मुलांची निर्घृणपणे हत्या झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी मृत महिलेच्या पतीला ताब्यात घेतले आहे. संगीता संतोष कोकणे (वय ३१), संदेश संतोष कोकणे (अंदाजे वय १०), मयूर संतोष कोकणे (वय ७) अशी मृतांची नावे आहेत. बीड शहरात रविवारी दुपारी पेठ भागात आई आणि मुलाचे मृतदेह एका खोलीत रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आले. … Read more

‘या’ दिवसापासून सुरु होऊ शकतात शाळा

देशभरात कोरोनाने हाहाकार उडवला. संबंध देश त्यामुळे बंद करण्यात आला. महाराष्ट्रात कोरोनाने जास्तच रुग्णसंख्या काबीज केली. या दरम्यान सर्व व्यवहारासह शाळा, कॉलेज बंद आहेत. त्यामुळे शाळा कधी उघडणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले असताना राज्य सरकार 15 जूनपासून शाळा पुन्हा सुरू करण्याचा विचार करत असल्याची माहिती समोर आली आहे. माध्यमांशी बोलताना राज्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड … Read more

ठाकरे सरकारची केरळकडे प्रशिक्षित डॉक्टर व नर्सेसची मागणी

नवी दिल्ली राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्रात रुग्ण संख्या  50 हजारांपार गेली आहे. या आजाराचा फैलाव रोखण्यासाठी राज्याला प्रशिक्षित डॉक्टर आणि नर्सेस यांची चणचण भासू लागली आहे. यासाठी राज्य सरकारने आता केरळ सरकारकडे मदतीचा हात मागितला आहे. कोरोनाशी यशस्वी लढा दिलेल्या डॉक्टर आणि नर्सेसना राज्यात पाठविण्याची विनंती राज्य सरकारतर्फे पाठविलेल्या पत्रात करण्यात … Read more

कोरोनारुग्णांची लूटमार ! औषध नसतानाही ‘त्या’ खासगी रुग्णालयाने केले आठ लाखांचे बिल

कोरोनाच्या संकटकाळात मुंबईतील खासगी रुग्णालयांकडून कोरोना रुग्णांची लूटमार केली जात असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अशीच एक घटना मुंबईतील नामांकित दवाखान्यात घडली आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईतील एका नामांकित रुग्णालयात महिलेला दाखल करण्यात आले होते. आठ दिवसांच्या उपचारानंतर शनिवारी या महिलेचा मृत्यू झाला. यानंतर संबंधित रुग्णालयाने या रुग्णाचे आठ लाख रुपयांचे बिल केले. मुळात कोरोनावर … Read more

शरद पवार व राऊतांनी ‘या’ठिकाणी आखला होता ‘तो’प्लॅन

मुंबई: २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर जे काही सत्ता नाट्य झाले ते उभ्या महाराष्ट्राने पहिले आहे. त्या सत्ता नाट्यवेळी ज्या काही गोष्टी पडद्या मागे घडल्या त्या ‘चेकमेट: हाऊ द बीजेपी वोन अँड लॉस्ट महाराष्ट्र’ या पुस्तकात सुधीर सूर्यवंशी यांनी प्रकाशित केल्या आहेत. यात त्यांनी बीजेपीला धक्का देण्याचा प्लॅन कोठे व कसा शिजला हे सांगितले आहे. शरद … Read more

वस्त्रोद्योगमंत्री अस्लम शेख यांच्याकडून रमजान ईदच्या शुभेच्छा

मुंबई, दि. 24 : वस्त्रोद्योगमंत्री तथा मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी पवित्र रमजान ईदच्या शुभेच्छा देताना रमजान ईदचा आनंद घरी राहूनच साजरा करण्याचे आवाहन केले आहे. जग व देश कोरोना नावाच्या महाभयंकर संकटातून जात असताना परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मुस्लिम बांधवांनी संयम पाळून आपले आतापर्यंत सगळे धार्मिक कार्यक्रम घरीच पार पाडले. कोरोनाचे संकट अजूनही टळलेले … Read more

सलोखा आणि बंधुभाव जपत घरच्या घरीच साजरी करा रमजान ईद

परळी (दि. 24) : सोमवारी साजऱ्या होत असलेल्या रमजान ईदनिमित्त सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी मुस्लिम समाजबांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत. सामाजिक सलोखा, बंधुभाव जपत घरच्या घरीच रमजान ईद साजरी करावी असे श्री. मुंडे यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे. गेल्या दोन अधिक महिन्यांपासून राज्यात कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू आहे. याच … Read more

प्रधानमंत्री जन विकास कार्यक्रमांतर्गत द्याने येथे १५ खाटांच्या रुग्णालय बांधकामास प्रशासकीय मान्यता

मालेगाव, दि. 24 :  केंद्र शासनाच्या अल्पसंख्याक कार्य मंत्रालयाच्या प्रधानमंत्री जन विकास कार्यक्रमातंर्गत (MsDP) गठित शक्तिप्रदान समितीने द्याने, महानगरपालिका, मालेगांव येथे अल्पसंख्याक समाजासाठी 15 खाटांच्या रुग्णालय बांधकामासाठी 4 कोटी 15 लाख इतक्या रकमेच्या प्रस्तावास प्रशासकीय  मान्यता मिळाल्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी कळविले आहे. या रुग्णालयाच्या उभारणीसाठी मागील अनेक दिवसांपासून पाठपुरावा सुरू होता, त्याला योग्य वेळी यश … Read more

हलगर्जीपणा करू नका : जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख

अहमदनगर Live24 ,25 मे 2020 :-  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणीही घाबरू नये. हलगर्जीपणा करू नका, दक्षता घ्या, कर्तव्य निष्ठेनं जागरूक रहा. कोरोना विरोधाच्या लढाईत आपल्या सर्वांचं योगदान असलं पाहिजे ,सर्वानी नियम पाळावे. सध्या कोरोना प्रादुर्भाव ग्रामीण भागात सध्या जरी कमी असला तरी काळजी घेतली पाहिजे विनाकारण.घराबाहेर पडू नका, असे आवाहन राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव … Read more

वधूवर पित्याकडून ‘उरकून’ घेण्याचा सपाटा …असे होत आहेत लग्नसोहळे

अहमदनगर Live24 ,24 मे 2020 :- कोरोना संसर्गामुळे संपूर्ण देशात लॉकडाउन सुरू करण्यात आल्यामुळे वधूवरांच्या लग्न सोहळ्याचे देखील गणित बिघडून गेले असे असले तरी लॉकडाऊनच्या काळातही वधूवर पित्याकडून लग्नसोहळे उरकून घेण्याचा सपाटा सुरूच राहिला असून, एरवी दुपारच्या दोन तीन वाजता लागणारे लग्न लॉकडाऊनमुळे सकाळी साडेआठलाच लागून नऊ वाजता नवरी सासरच्या रस्त्याने मार्गस्त होत आहेत. त्यामुळे … Read more

लॉकडाऊन शिथिल होताच अपघात वाढले !

अहमदनगर Live24 ,24 मे 2020 :-  एका बाजूला राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो लोकांना घरी जाण्यासाठी शासनाकडून परवाणीगी मिळाल्याने ते आपापल्या जिल्हयात व राज्यात परतले आहेत. वेगवेगळ्या झोननुसार लॉकडाऊनमध्ये मोकळीक दिली गेल्याने लोकांचा प्रवास वाढला असून त्याचवेळी कोरोना बाधित रुग्णांचा आकडाही गुणाकाराच्या पटीत वाढत आहे, ही खूपच भयंकर अवस्था आहे. परंतु उद्योग धंदे सुरू न झाल्यास कोरोना … Read more

जामखेडकरांना शिवसेनेच्या नेत्याकडून पाणीपुरवठा !

अहमदनगर Live24 ,24 मे 2020 :-  शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशिद यांच्यावतीने जामखेड शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोफत पाण्याचे टँकर सुरू करण्यात आले. यावेळी संजय काशिद म्हाणाले की ,जामखेड शहरातील नागरिकांना गेल्या दोन महिन्यांपासून पिण्याच्या पाण्यासाठी तीव्र टंचाई निर्माण झाली होती. नगरपरिषदेकडून शहरात तब्बल दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे.त्यामुळे जामखेड शहरातील नागरिकांचे पाण्यासाठी होत असलेले हाल पाहावत … Read more