खुशखबर! मुंबईची लाईफलाईन लोकल होणार सुरु?

अहमदनगर Live24 ,24 मे 2020 :-राज्यातील लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर सर्व सेवा बंद आहेत. मुंबईची लाईफलाईन असणारी लोकही बंद आहे. शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यात बैठक पार पडली यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये मुंबईतील लोकल ट्रेन सुरु करण्याबाबत एकमत झाले असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. लवकरच हे दोघे केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याशी चर्चा … Read more

रुग्णालयातचं साजरा केला कोरोनाग्रस्त मुलीचा पहिला वाढदिवस !

अहमदनगर Live24 ,24 मे 2020 :-तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टरमध्ये उपचार सुरु असलेल्या एक वर्षीय कोरोनाग्रस्त मुलीचा वाढदिवस येथील डॉक्टरांच्या मदतीने वैद्यकीय काळजी घेऊन रुग्णालयातच साजरा करण्यात आला. यावेळी केक कापताना तिच्या आईवडिलांनी व डॉक्टरांनी पीपीई किट्स परिधान केले होते. आई वडिलांनी अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्याचे स्वप्न पहिले होते. परंतु मुलीला कोरोनाची लागण … Read more

सायबर गुन्ह्यांना रोखण्यासाठी कठोर कारवाईचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पोलिसांना आदेश

मुंबई, दि.२३: लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये, काही गुन्हेगार व समाजकंटक  गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सायबर विभागने  कडक कारवाई करावी असे आदेश दिले असून लॉकडाऊनच्या काळात राज्यात सायबर संदर्भात ४०९ गुन्हे दाखल झाले. तसेच  २१४ व्यक्तींना अटक केली आहे. अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनच्या काळात राज्यातील, काही गुन्हेगार व समाजकंटक … Read more

ॲपद्वारे घरपोच जीवनावश्यक वस्तू पुरविण्यासाठी चंद्रपूर जिल्हा प्रशासनाचा सामंजस्य करार

चंद्रपूर, दि. 23 : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी तसेच जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करताना इतरांना संसर्ग होऊ नये यासाठी वेबफोरोस कंपनीने तयार केलेले डीलाईव्हआर ॲप जिल्हा प्रशासन लवकरच नागरिकांच्या सेवेत उपलब्ध करून देण्यात येणार आहे,अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी दिली आहे. जिल्हा प्रशासनाने वेबफोरोस कंपनीशी यासंदर्भात सामंजस्य करार केला आहे. जिल्ह्यातील नागरिकांसाठी काही दिवसातच हा ॲप … Read more

पालकमंत्री आदिती तटकरे यांच्याकडून रमजान ईदच्या शुभेच्छा

अलिबाग,जि.रायगड,दि.23 (जिमाका):-  पालकमंत्री आदिती तटकरे यांनी रायगड जिल्ह्यातील सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. याचबरोबर त्यांनी मुस्लिम बांधवांना आवाहन केले आहे की, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आपापल्या घरीच ईद साजरी करावी. घरीच नमाज पठण करावे. करू ईद साजरी घरी राहून, एकजुटीने कोरोनाला हरवू असे आवाहन त्यांनी केले आहे. सध्या जिल्ह्यामध्येही कोरोनाचा प्रादुर्भाव काही … Read more

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत लाभ न मिळालेल्या पात्र शेतकऱ्यांनाही मिळणार खरीप कर्ज

मुंबई, दि.२३ : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांच्या अंतिम यादीत नाव असलेल्या मात्र कोरोनाच्या संकटामुळे कर्जमुक्तीचा लाभ न मिळालेल्या कर्जदार शेतकऱ्यांना खरीप कर्ज मिळणार आहे. याबाबत बँकांना सूचना देण्यात आल्याची माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली. यासंदर्भात राज्य शासनाने शासन निर्णय देखील जाहीर केला आहे. याबाबत अधिक माहिती देताना सहकार मंत्री श्री. … Read more

महत्वाची बातमी : त्या शेतकऱ्यांनाही मिळणार खरीप कर्ज !

अहमदनगर Live24 ,23 मे 2020 :- महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांच्या अंतिम यादीत नाव असलेल्या मात्र कोरोनाच्या संकटामुळे कर्जमुक्तीचा लाभ न मिळालेल्या कर्जदार शेतकऱ्यांना खरीप कर्ज मिळणार आहे. याबाबत बँकांना सूचना देण्यात आल्याची माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली. यासंदर्भात राज्य शासनाने शासन निर्णय देखील जाहीर केला आहे. याबाबत अधिक माहिती … Read more

वैद्यकीय प्रवेशासाठी राष्ट्रीय कोट्यातील २७ टक्के आरक्षण ओबीसींना मिळावे – अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची केंद्राकडे मागणी

मुंबई, दि.२३ :- वैद्यकीय शिक्षणासाठी राष्ट्रीय कोट्यामध्ये ओबीसींना नियमानुसार २७ टक्के आरक्षण मिळणे आवश्यक असुनही केंद्रीय वैद्यकीय प्रवेश समितीने देशभरातील १७७ वैद्यकीय महाविद्यालयांमधील केंद्राच्या राखीव जागांमधील १५ टक्के केंद्रीय कोट्यातून केवळ ३.८ टक्केच आरक्षण ओबीसींना दिले आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणापासून न डावलता त्यांना राष्ट्रीय कोट्यातील वैद्यकीय प्रवेशासाठी हक्काचे २७ टक्के आरक्षण द्यावे अशी मागणी राज्याचे अन्न, … Read more

जिल्ह्यातील महिलांकरिता बांबूपासून रोजगार उपलब्ध करणार – पालकमंत्री संजय राठोड

यवतमाळ, दि. २३ : पूजा करतांना देवासमोर लावण्यात येणारी अगरबत्ती निर्मितीचा हा घरबसल्या व्यवसाय महिलांसाठी उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. सोबतच लाखेपासून बांगड्या निर्मितीच्या व्यवसायाबाबतही विचार सुरू आहे. या माध्यमातून जिल्ह्यातील ५०० महिलांना रोजगार उपलब्ध होईल, असे प्रतिपादन वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केले. विश्रामगृह येथे बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या अधिकाऱ्यांसोबत बांबूपासून … Read more

उपाययोजनांचे सकारात्मक परिणाम दिसताहेत; कोरोनाचा वाढता प्रसार आपण निश्चित थांबवू-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई, दि २३ : मुंबईमध्ये रुग्णसंख्या वाढत असली तरी रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी १४ दिवसांवर गेला आहे तसेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढते आहे. गेल्या दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ आपण सर्व अविरत ही लढाई लढत आहात आणि त्यामुळेच आपण निश्चितपणे कोरोनाचा प्रसार पूर्णपणे थांबवू शकतो असा मला विश्वास आहे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. त्यांनी आज … Read more

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना : पात्र लाभार्थ्यांना नवे कर्ज मिळवून देण्यासाठी शासनाचा निर्णय

अमरावती, दि. 22 : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा अद्यापही लाभ न मिळू शकलेल्या पात्र शेतकरी बांधवांना तो मिळवून देण्यासाठी कर्जाची रक्कम शासन व्याजासह भरणार आहे. आगामी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना तात्काळ कर्ज मिळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून, राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. जिल्ह्यातील सुमारे 1 … Read more

कृषी निविष्ठा थेट बांधावर पोहोचविण्यासाठी नियोजन करा – पालकमंत्री

अमरावती, दि. 23 : कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी  गर्दी टाळण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांसाठी खरीप हंगामात कृषी निविष्ठा थेट बांधावर पोहोचविण्याचे नियोजन आहे. कृषी सेवा केंद्राच्या सहकार्याने कृषी विभागाने समन्वयकाची भूमिका बजावून ही प्रक्रिया गतीने राबवावी, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले. जिल्ह्यातील … Read more

पालकमंत्र्यांच्या हस्ते आत्मभान अभियान लोगोचे अनावरण

चंद्रपूर, दि. 23 : कोरोनाविषयी सर्वांना माहिती व्हावी व प्रतिबंधात्मक उपाय याविषयी नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत आत्मभान अभियान राबविले आहे. या अभियानाचे लोगो अनावरण 21 मे रोजी राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी खासदार सुरेश उर्फ बाळू … Read more

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ‘कोविड केयर सॉफ्टवेअर’ चे प्रकाशन

पुणे,दि.२३ : पुणे विभागातील पुणे, सांगली, सातारा, सोलापूर व कोल्हापूर या पाच जिल्ह्यातील कोरोना उपचार करणाऱ्या हॉस्पिटलचे व्यवस्थापन, रुग्णवाहिका व्यवस्थापन तसेच इतर वैद्यकीय सुविधांचे व्यवस्थापन व इतर आवश्यक माहिती अद्ययावत ठेवण्यासाठी तयार केलेल्या कोविड केयर सॉफ्टवेअरचे प्रकाशन उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. विधान भवनच्या ‘झुंबर हॉल’ मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ‘कोरोना’ … Read more

खरीप हंगाम : ११ लाख शेतकरी खातेदारांसाठी ८ हजार कोटींची शासनाची हमी – सहकारमंत्री बाळासाहेब पाटील

सातारा दि. 23 (जिमाका): खरीप हंगामासाठी राज्यातील सुमारे 11 लाख शेतकरी खातेदारांसाठी  8 हजार कोटींची हमी शासनाने घेतली आहे. राज्य शासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्यामुळे  शेतकऱ्यांना खरीप पेरणीसाठी  कर्ज उपलब्ध होणार असल्याची माहिती सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी आज दिली. ज्या  शेतकऱ्यांनी अल्प मुदतीचे कर्ज घेतले होते, त्यांच्यासाठी राज्य सरकारने महात्मा जोतिराव फुले शेतकरी … Read more

राज्यातील ६६ लाख विद्यार्थ्यांच्या करिअरला दिशा देण्यासाठी ‘महा करिअर पोर्टल’

मुंबई, दि. २३ : करिअर निवडताना आधुनिक अभ्यासक्रमांची अत्यंत उपयुक्त माहिती ‘महा करिअर पोर्टल’च्या माध्यमातून एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्यामुळे विद्यार्थ्यांना याचा अधिक फायदा होईल. या पोर्टलचा अधिकाधिक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी केले आहे. राज्य शासनाचा शालेय शिक्षण विभाग, युनिसेफ व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषेदेच्या एकत्रित सहकार्याने … Read more

महाराष्ट्र रक्षणासाठी सज्ज झालेल्या कोविड योद्ध्यांचे मुख्यमंत्र्यांकडून आभार

मुंबई, दि. २३:  महाराष्ट्र रक्षणासाठी सज्ज झालेल्या कोविड योद्ध्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आभार मानले असून प्रत्येक कोविड योद्ध्याला उद्देशून लिहिलेल्या पत्रात शस्त्राने नाही तर सेवेने आपल्याला हे युद्ध जिंकायचे आहे, असे आवाहन केले आहे. मुख्यमंत्री आपल्या पत्रात म्हणतात, आपल्या सर्वांना वैयक्तिक स्वरूपात पत्र लिहिताना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून माझी छाती अभिमानाने फुलून गेली आहे. हीच आपल्या महाराष्ट्राची … Read more

बायोमेट्रिक पद्धत रद्द करणेबाबत एमसीआयकडे आग्रह धरू – वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख

लातूर दि.२३ : कोविड-१९ विषाणुचा प्रादुर्भाव वैद्यकीय महाविद्यालयांतील अध्यापक (डॉक्टर) आणि अन्य कर्मचाऱ्यांना होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून बायोमेट्रिक हजेरी पद्धत रद्द करून हजेरीपटाद्वारे हजेरी घेण्यात यावी, यासाठी भारतीय आयुर्विज्ञान परिषद अर्थात एमसीआयकडे आग्रह धरू, असे  वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी आज येथे सांगितले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये बायोमेट्रिकद्वारे हजेरी घेण्यात यावी अशा सूचना भारतीय … Read more