गरिबांना दरमहा सहा हजार रुपये द्या : सत्यजित तांबे

अहमदनगर Live24 ,23 मे 2020 :-  लॉकडाऊनमुळे रोजगार गेल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली. केंद्र सरकारने पॅकेजची घोषणा केली, परंतु याचा लाभ किती व कधी मिळणार हा प्रश्न आहे. म्हणून राहुल गांधी यांच्या संकल्पनेतील न्याय या योजनेंतर्गत सर्व गरीब कुटुंबांना दरमहा सहा हजार रुपये त्यांच्या खात्यावर किमान पुढील सहा महिने द्यावेत, अशी मागणी महाराष्ट्र युवक काँग्रेसचे … Read more

आमदार बबनराव पाचपुते आक्रमक, म्हणाले अन्याय होणार असेल तर …

अहमदनगर Live24 ,22 मे 2020 :- कुकडी लाभक्षेत्रातील श्रीगोंदा व इतर शेवट च्या भागात उशिरा पाऊस पडतो. ही बाब लक्षात घेऊन पाणी टंचाई दूर करण्यासाठी कुकडी डाव्या कालव्यातुन उन्हाळी हंगामाचे आवर्तन तातडीने सोडावे. कोरोना च्या संकट काळात शांत बसावे लागत आहे म्हणून आम्ही अन्याय सहन करू शकत नाही. आमच्यावर पाण्याच्या बाबतीत पुन्हा अन्याय होणार असेल … Read more

राज्य सरकार करोनाच्या नियंत्रणासाठी उपाययोजना राबवण्यात अपयशी : माजी खासदार दिलीप गांधी

अहमदनगर Live24 ,22 मे 2020 :- कोरोनाची आलेल्या राष्ट्रीय आपत्तीत केंद्र सरकारने प्रभावी उपाय योजनानां बरोबरच मोठ्या प्रमाणात पॅकेज देऊन जनतेला मोठा दिलासा दिला आहे. मात्र राज्यातील आघाडी सरकारला केंद्र सरकारने दिलेल्या योजनांची अमलबजावणी करण्यात अपयशी ठरत आहे. म्हणूनच करोनाच्या बाबतीती आपला महाराष्ट्र आज देशात आघाडीवर आहे. सर्व प्रसाकीय यंत्रणा आज अहोरात्र राबत आहे. मात्र … Read more

कोरोना सारख्या संकट काळात महाविकासआघाडी सरकार अतिशय निष्काळजी

अहमदनगर Live24 ,22 मे 2020 :-महाविकास आघाडी सरकारने दाखवल्याचा आरोप भाजप तालुकाध्यक्ष संदिप नागवडे यांनी करत भाजप च्या वतीने श्रीगोंद्यात महाराष्ट्र बचाव आंदोलन करण्यात आले. माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या नेतृत्वाखाली येथील माऊली निवासस्थाना बाहेर हे आंदोलन करण्यात आले. सरकार कोरोना परिस्थिती हाताळण्यास अपयशी ठरल्याचा आरोप यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी केला. शेतकरी, बाराबलुतेदार व असंघटित कामगारांना … Read more

नाराज माजी मंत्री कुटूंबियांसह आंदोलनात

अहमदनगर Live24 ,22 मे 2020 :- विधानपरिषदेच्या निवडणुकीत संधी न मिळालेल्या माजी मंत्री प्रा . राम शिंदे हे नाराज आहेत. त्यांनी त्यांची पक्षाबद्दलजी नाराजी जाहीरपणे व्यक्त केली होती. मात्र, तरीही आज भाजपने पुकारलेल्या ‘ महाराष्ट्र बचाव ‘ आंदोलनात शिंदे हे कुटुंबियांसह सहभागी झाले होते. त्यामुळे शिंदे यांची भाजपवर असलेली नाराजी दूर झाली का, अशी चर्चा … Read more

आत्मनिर्भर भारत घडवायचाय तर ‘हे’करा ; नितीन गडकरी यांनी दिला कानमंत्र !

पुणे कोरोनामुळे जगभरातील अर्थव्यवस्था अडचणीत आली असून भारत या संकटाकडे एक संधी म्हणून पाहत आहे. भविष्यात सुनियोजन करून स्वदेशी वस्तूंचा अधिकाधिक वापर वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत चा नारा दिला आहे. स्वदेशीचा पुरस्कार हाच विकासाचा मूलमंत्र ठरवून आत्मनिर्भर भारत घडविण्यासाठी पुढाकार घेण्यात येईल,” असे मत केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी … Read more

सरकार जनतेत नाही तर फक्‍त व्‍हीडीओ कॉन्‍फरंसिंगवर दिसते !

अहमदनगर Live24 ,22 मे 2020 :- कोरोना संकटातून महाराष्‍ट्राला वाचविण्‍यात राज्‍य सरकार संपुर्णत: अपयशी ठरले असुन, सरकारच्‍या नाकर्तेपणामुळेच राज्‍यात रुग्‍णांची संख्‍या वाढत आहे. सरकारचे आपत्‍ती व्‍यवस्‍थापन फक्‍त आधिका-यांच्‍या भरवश्‍यावर सुरु असुन, मंत्री फक्‍त मुंबईत बसले आहेत. आघाडी सरकार जनतेत नाही तर फक्‍त व्‍हीडीओ कॉन्‍फरंसिंगवर दिसते अशी टिका माजी मंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केली. लोणी … Read more

शिवसेना मंत्र्यांचे धक्कादायक वक्तव्य !

रत्नागिरी :- रत्नागिरीसह कोकणात कोरोना रुग्णसंख्या वाढण्यासाठी तहसीलदारांची कार्यप्रणाली कारणीभूत असल्याची टीका तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. तहसिलदारांनी मुंबईकरांना थेट गावात सोडल्यामुळेच अशी परिस्थिती ओढावल्याचे ते म्हणाले. त्यामुळे मंडणगड, दापोली संगमेश्वरच्या तहसिलदारांवर कुणाचा होता दबाव? असा सवाल उदय सामंत यांनी उपस्थित केला आहे. उदय सामंत म्हणाले की, तहसिलदारांनी स्वॅब टेस्ट केलेल्या नागरिकांना त्यांचे … Read more

भांडण सोडवण्यास गेलेल्या काकाचा पुतण्यानेच केला खून !

चाळीसगाव :- पिलखोड येथे भांडण सोडवण्यास गेलेल्या काकाचा पुतण्यानेच चाकू खुपसून खून केल्याची घटना घडली आहे. गुरुवारी दुपारी झालेल्या या हल्ल्यात काकाचा मृत्यू झाला तर मुलगाही गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघा सख्या भावांना ताब्यात घेतले आहे. धोंडू सुपडू पाटील (वय ५५) असे मृत काकाचे नाव असून, त्यांचा मुलगा महेश धोंडू पाटील (वय … Read more

महिला पोलिसाचा कोरोनाने दुर्दैवी मृत्यू !

ठाणे: ठाण्यातील श्रीनगर पोलीस ठाण्यात पोलिस शिपाई म्हणून कार्यरत असणाऱ्या ४४ वर्षीय महिला पोलिसाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यांना मूत्रपिंडाचा आजार होता.मृत महिला पोलिस कर्मचाऱ्याचे पती एसआरपीएफ जवान होते. मात्र नक्षलवाद्यांशी लढताना ते शहीद झाले. आता या महिलेलाही कर्तव्यावर असताना मृत्यू झाल्याने ठाण्यात हळहळ पसरली आहे. १९ मे रोजी या महिला पोलीस कर्मचाऱ्यास ज्युपिटर रुग्णालयात … Read more

त्या देशांच्या तुलनेत महाराष्ट्राचा मृत्यूदर कमी !

मुंबई : सध्या महाराष्ट्रात कोरोनाला रोखण्यात व त्याचा मृत्युदर कमी करण्यात चांगले प्रयत्न सुरु आहेत. यूके, इटली आणि जर्मनीच्या तुलनेत महाराष्ट्राचा मृत्यूदर खूपच कमी आहे.अंदाजापेक्षा मुंबईची आकडेवारी कमी असून, मेअखेरीस ७२ हजार जण बाधित होतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. ब्लावतनिक स्कूल ऑफ गव्हर्नमेंटने विकसित केलेल्या कोविड-१९ रिस्पॉन्स ट्रॅकरनुसार देशात लॉकडाउनची कठोर अंमलबजावणी सुरू … Read more

तंबाखूपासून बनविली कोरोना विषाणूवर लस !

कोरोनाची लस तयार करण्यासाठी तंबाखूच्या झाडाचा वापर केल्याचा दावा ब्रिटिश अमेरिकन टोबॅको या कंपनीने केला आहे. लस बनवण्यासाठी कोरोना व्हायरसचा एक भाग कृत्रिम पद्धतीने तयार करण्यात आला, यानंतर व्हायरसची संख्या वाढवण्यासाठी याला तंबाखूच्या पानांवर सोडण्यात आलं.   पण जेव्हा तंबाखूची पानं कापण्यात आली तेव्हा यामध्ये व्हायरस मिळाला नसल्याचा कंपनीचा दावा आहे. टोबॅको ही तंबाखू बनवणारी … Read more

सरकारी मनमानीमुळे खासगी रुग्णालयांची यंत्रणा डळमळीत ?

मुंबई : राज्यातील कोरोना नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारने खासगी रुग्णालयांनाही टाच घालण्याची तयारी चालवली आहे. या रुग्णालयांतील बेड कुठल्या रुग्णांसाठी राखीव ठेवायचे आणि त्यांच्या उपचारांसाठी किती पैसे आकारायचे हेही आता सरकार ठरवणार आहे. परंतु सरकारची सातत्याने बदलणारी धोरणे आणि खासगी रुग्णालयांची होत असलेली फरपट यामुळे अन्य आजारांच्या रुग्णांची राज्यभर परवड सुरू आहे. सरकारने खासगी रुग्णालयांना विश्वासात … Read more

भाजप कार्यकर्त्यांकडून सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा;आमदारासाठी ‘या’ ठिकाणी जमले शेकडो कार्यकर्ते

 राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. त्यासाठी लॉकडाऊन सुरु आहे. या आजाराचा जास्त फैलाव होऊ नये यासाठी सोशल डिस्टंस पाळण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात येत आहे. परंतु काहींना याचे भान नसल्याचं समोर आलं आहे. भाजपचे नवनिर्वाचित आमदार रमेश कराड यांनी लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेतलं. आमदार रमेश कराड गोपीनाथ गडावर आल्याचं पाहून शेकडो कार्यकर्ते जमले … Read more

या भागांमध्ये आजपासून धावणार लालपरी ; ‘या’ आहेत अटी

कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे सर्वच सेवा बंद ठेवण्यात आल्या होत्या. परंतु आता शासनाने एसटी सेवा सुरु करणार आहे. आज (२२ मे) रेड झोन आणि कंटेनमेंट झोन वगळता जिल्हा अंतर्गत एसटी बससेवा सुरू होणार असून यासाठी काही अटी आणि शर्ती यांचे पालन करावे लागेल अशी माहिती परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिली. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात राज्य सरकारने रेड झोन … Read more

धक्कादायक खुलासा : ‘या’ कारणामुळे केलं होत अजित पवारांनी बंड …

 महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर राज्याने खूप मोठं राजकारण अनुभवलं. युतीला बहुमत मिळूनही शिवसेनेला सोबत घेऊन राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाने सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला. परंतु अजित पवारांनी त्यावेळी बंड करुन भाजपसोबत सत्ता स्थापन करण्याचा घाट घातला. परंतु त्यानंतर अजित पवार पुन्हा महाविकास आघाडीमध्ये आले. पण अनेकांच्या मनात एक प्रश्न अजूनही घर करुन आहे की, अजित पवारांनी … Read more

राज्यात ५ हजार ८६४ मद्य विक्री अनुज्ञप्ती सुरू

मुंबई दि. 21 : मद्यविक्रीसाठी सशर्त मंजुरी दिल्यानंतर राज्यात एकूण 10 हजार 791 किरकोळ मद्य विक्री अनुज्ञप्ती पैकी 5 हजार 864 अनुज्ञप्ती सुरू सुरू आहेत. आज दिवसभरात 34 हजार 352 ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात  आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली. राज्य शासनाने 3 मे, 2020 पासून लॉकडाऊन कालावधीत सीलबंद  मद्यविक्री … Read more

कणकवली शहरातील उड्डाणपूल येत्या १५ ऑक्टोबर पर्यंत सुरु करा – पालकमंत्री उदय सामंत यांचे निर्देश

सिंधुदुर्ग – राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ मधील कणकवली ते झाराप या टप्प्यातील बहुतांशी कामे पूर्ण झाली असून त्याअंतर्गत असणारा कणकवली शहरातील उड्डाणपूल येत्या १५ ऑक्टोबर पर्यंत सुरु करा, अशा सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी दिल्या. महामार्ग कामांची आढावा बैठक आमदार वैभव नाईक यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस आमदार वैभव नाईक, जिल्हा … Read more