पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली रोजगार हमी योजनेची आढावा बैठक

चंद्रपूर : जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत प्रत्येक तालुका व ग्रामपंचायत स्तरावर सुरू असलेली कामे,  साप्ताहिक मजूर उपस्थितीची प्रगती पथावरील कामे, वृक्ष लागवड योजनेंतर्गत येणारी कामे, गाळ काढणे, जलसंधारणाची कामे, रोप निर्मिती  आदी कामाचा पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी विविध विभागाकडून आढावा घेतला. नियोजन भवन येथे आयोजित या बैठकीला खासदार बाळू धानोरकर, आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी  डॉ.कुणाल खेमनार, जि.प.मुख्य कार्यकारी … Read more

प्रतिबंधित क्षेत्र व प्रवाशांवर लक्ष केंद्रीत करा – पालकमंत्री बच्चू कडू यांचे निर्देश

अकोला, दि.२१ (जिमाका) :  कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावास आळा घालत असतांना  निर्धारित केलेले प्रतिबंधित क्षेत्रातील ये-जा थांबविणे व मुंबई पुण्यासारख्या ठिकाणाहून गावाकडे आलेल्या प्रवाशांच्या आरोग्य तपासणी करुन त्यांचे अलगीकरण करण्याच्या उपाययोजना करणे यावर लक्ष केंद्रीत करा, असे निर्देश पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू  यांनी आज येथे दिले. यावेळी आमदार नितीन देशमुख यांचीही उपस्थिती होती. अकोला शहरातील … Read more

मोफत होमिओपॅथी औषध वितरणाचा पालकमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते प्रारंभ

अकोला,दि.२१ (जिमाका) : कोरोना विरुद्धच्या लढाईत शक्य त्या सर्व मार्गाचा अवलंब करण्याची गरज असून रेड क्रॉस सोसायटीने होमिओपॅथीच्या माध्यमातून त्यासाठी पुढाकार घेतला ही अभिनंदनीय बाब आहे, अशा शब्दात पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू  यांनी आज रेडक्रॉसच्या उपक्रमाचे कौतुक केले. रेड क्रॉस सोसायटीच्या मार्फत कोरोना प्रतिबंधक परिणामकारक असलेल्या होमिओपॅथी औषधांच्या वितरणाचा प्रारंभ आज श्री. कडू यांच्या हस्ते करण्यात … Read more

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ४१ हजार ६४२ !

अहमदनगर Live24 ,22 मे 2020 :-  राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ४१ हजार ६४२ झाली आहे.आज २३४५ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात १४०८ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ११ हजार ७२६ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या २८ हजार ४५४ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले. आजपर्यंत … Read more

सरकारवर टीका करण्याअगोदर बबनराव पाचपुते यांनी आत्मपरीक्षण करावे

अहमदनगर Live24 ,22 मे 2020 :- कोरोना विषाणू संसर्गाने संपुर्ण जग हैराण झाले असताना आ. बबनराव पाचपुते यांनी राज्यातील सरकार निष्क्रिय असून जनतेला वार्‍यावर सोडले आहे, अशी टीका केली. ही टीका निरर्थक असून अशी टीका करण्याअगोदर अडचणीच्या कालखंडात आपण लोकप्रतिनिधी म्हणून जनतेसाठी काय केलं याच आत्मपरीक्षण करावे असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घनःश्याम शेलार … Read more

भाजप जिल्हाध्यक्षांच मानसिक संतुलन ढासाळलं !

अहमदनगर Live24 ,21 मे 2020 :- अहमदनगर भाजप जिल्हाध्यक्षांनी ना. बाळासाहेब थोरात साहेबांवरती टीका करणं हे त्यांचं मानसिक संतुलन ढासाळल्याच दाखवतं. अरुण मुंडे यांनी ना. थोरात यांच्यावर केलेल्या टीकेला नगर शहर कॉंग्रेसचे नेते किरण काळे यांनी जोरदार प्रत्त्युत्तर दिले आहे. ना. थोरात यांनी भाजप बाबत केलेल वक्तव्य माग घेऊन माफी मागावी अशी मागणी मुंडे यांनी … Read more

एअरटेलचा ‘डेटा’धमाका ; ‘हा’प्लॅन घ्या आणि वापरा दिवसभरात 50 GB डेटा

अहमदनगर Live24 ,21 मे 2020 :-  सध्या टेलिकॉम कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध प्लॅन बाजारात आणत आहेत. सध्या लॉकडाऊनमध्ये अगदी तरुणांपासून ते घरातून काम करणाऱ्यांना खूप इंटरनेट हवे आहे. याचा फायदा घेत एअरटेलनेही एक भन्नाट प्लॅन लाँच केला आहे. यामध्ये तुम्ही ५० जीबी डेटा एका दिवसात वापरू शकता. एअरटेलच्या या खास प्लॅनमुळे जिओच्या वर्क फॉर्म … Read more

माजी सभापतीच्या वडिलांचा अपघातात मृत्यू

अहमदनगर Live24 ,21 मे 2020 :-  करवीर पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी यांचे वडील गुंडोपंत सूर्यवंशी यांचा अपघातात मृत्यू झाला. गुंडोपंत सूर्यवंशी हे सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास स्वत:च चारचाकी गाडी चालवत कोल्हापूरातील कोगे (ता.करवीर) येथील नदीच्या पुलावरून चालले असताना गाडी नदीत कोसळल्याने हा अपघात झाला. वाहनावरील त्यांचा ताबा सुटल्याने गाडी बंधाऱ्याच्या पुलावरून नदीत कोसळली. … Read more

राज्यातील ४२८ पोलिसांची कोरोनावर मात

अहमदनगर Live24 ,21 मे 2020 :-  देशभरात पोलीस प्रशासन कोरोनाशी दोन हात करत आहे. परंतु या युद्धात अनेक पोलिसांनाही कोरोनाची बाधा झाली. राज्य पोलीस दलात कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा १,३८८ वर गेला आहे. मात्र उपचाराअंती ४२८ पोलीस कोरोनमुक्त झाले आहेत. यापैकी काही जण पुन्हा सेवेत रुजू झाले आहेत. चाळीतील नागरिकांचे प्रेम पाहून भारावलेल्या एका महिला पोलिसाने … Read more

धक्कादायक! मुंबईतील ‘त्या’ शवगृहात वेटिंग लिस्ट;मृतदेह बाहेरच..

अहमदनगर Live24 ,21 मे 2020 :- मुंबईतल्या केईएम रुग्णालयाच्या शवगृहाबाबत धक्कादायक माहिती समोर अली आहे. हे शवगृह पूर्णपणे भरले असून त्या बाहेर 25 मृतदेह ठेवण्यात आले आहेत. गेले काही दिवस मुंबईत कोरोना बाधित लोकांना रुग्णालयात बेड उपलब्ध नाही अशी ओरड होत होती. पण आता मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या मृतदेहांनाही वेटिंगवर ठेवावं लागत आहे. कारण रुग्णालयातील शवगृहात … Read more

राज्यपालांच्या बैठकीस मुख्यमंत्र्यांऐवजी खासगी सचिव

अहमदनगर Live24 ,21 मे 2020 :- कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांसह राज्य शासनातल्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. परंतु या बैठकीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आले नाही. ते नसताना सरकारमधला एखादा वरिष्ठ मंत्री उपस्थित राहणे गरजेचे असताना त्यांनी या बैठकीस त्यांचे खासगी सचिव मिलिंद नार्वेकर यांना पाठवल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. राज्यातील कोरोना … Read more

‘फडणवीस यांचा राज्यात अस्थिरता पसरवण्याचा कट’

अहमदनगर Live24 ,21 मे 2020 :-  राज्य कोरोनाच्या संकटात आहे. परंतु भाजपाला याचे सोयरसुतक नाही. भाजपला या कठीण प्रसंगात राजकारण सुचत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासह दिल्ली आणि राज्यातील काही नेते एकत्र मिळून महाराष्ट्रातील सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेत. असा आरोप काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केला. एका वाहिनीला मुलाखत देताना आ.थोरात बोलत होते. यावेळी … Read more

‘त्यांच्या’कडून समस्त कोरोना योध्दांचा, महाराष्ट्रातील जनतेचा अपमान !

अहमदनगर Live24 ,21 मे 2020 :- स्वत:च्या घराच्या अंगणालाच ‘रणांगण’ बनवणं याला शहाणपण म्हणत नाही. आज, महाराष्ट्रातील डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, सफाई कर्मचारी, पोलिस, राज्याचा प्रत्येक नागरिक जोखीम पत्करुन कोरोनाविरुद्ध शर्थीनं लढत असताना त्यांच्या प्रयत्नांना ताकद देण्याऐवजी काळे झेंडे, काळे निषेध फलक फडकवून आंदोलन करणं हा समस्त कोरोना योध्दांचा, महाराष्ट्रातील जनतेचा अपमान आहे. महाराष्ट्र कोरोनाविरुद्धची … Read more

संकटाच्या काळात भाजपच्या नेत्यांना राजकारण सुचतेच कसे?

अहमदनगर Live24 ,21 मे 2020 :- महाराष्ट्र भाजपच्या वतीने सुरू करण्यात आलेले आंदोलन हे महाराष्ट्र बचाओ आंदोलन नसून भाजप बचाओ आंदोलन आहे. कोरोनाच्या अभूतपूर्व संकटात सरकार सोबत महाराष्ट्र विकास आघाडीचे नेते आणि कार्यकर्ते झोकून देऊन काम करत आहेत, या संकटकाळात भाजप कोठेही दिसत नाही, त्यामुळे अस्तित्व दाखविण्यासाठी भाजपकडून ह्या आंदोलनाचा फार्स उभा केला जात आहे, … Read more

कोरोना उपाययोजनांसाठी ग्राम निधीतून खर्च करावा – पालकमंत्री उदय सामंत

सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.) दि. 20 – जिल्ह्याबाहेरुन येणाऱ्या गावातील व्यक्तीसाठी संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात येते त्यासाठी खर्च करण्यात येणार निधी ग्रामपंचायतींनी ग्राम निधीमधून करावा, ग्रामपंचयतींना हा निधी खर्च करताना अडचण निर्माण होऊ नये म्हणून प्रशासनाकडून तसे आदेश निर्गमित करण्यात येतील, असे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज येथे सांगितले.   कणकवली तहसिलदार कार्यालयामध्ये सरपंच आणि प्रशासन यांच्यात समन्वय साधण्याच्या … Read more

ठाणे जिल्ह्यात सेंद्रिय शेतीस प्राधान्य द्यावे – कृषिमंत्री दादाजी भुसे

ठाणे  दि. 20- कोरोनाच्या काळात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे प्रत्येक क्षेत्रात गरज लक्षात घेऊन बदल करणे आवश्यक आहे. ठाणे  जिल्ह्यातील शेतकऱ्यांना  पारंपरिक शेतीबरोबरच सेंद्रिय शेतीस प्रोत्साहन देण्यात यावे व त्यासाठी प्रवृत्त करावे  अशी  सूचना कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केली. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीचे आयोजन करण्यात … Read more

७ लाख ६७ हजार बांधकाम कामगारांच्या खात्यात १५३ कोटी ४० लाख रुपये जमा

मुंबई, दि.२०: कोविड – १९ या विषाणूच्या प्रादुर्भावाच्या काळात नोंदीत सक्रिय बांधकाम कामगारांना प्रत्येकी रू.२०००/- एवढे अर्थसहाय्यत्यांच्या बँक खात्यात थेट DBT पध्दतीने जमा करण्याचा निर्णयराज्य शासनाने घेतला होता. यानुसार ७ लाख ६७ हजार बांधकाम कामगारांच्या खात्यात १५३ कोटी ४० लाख अर्थसहाय्य जमा झाल्याची माहिती कामगार मंत्री दिलीप वळसे- पाटील यांनी दिली. राज्य शासनाच्या निर्णयानुसार दि. २० … Read more

कोविड संदर्भात उत्तम आरोग्य सुविधा देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न – जलसंपदामंत्री जयंत पाटील

मुंबई दि.२०- कोरोना संकटाचा मुकाबला करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात येत आहेत. यात प्रामुख्याने उत्तमोत्तम आरोग्य सुविधा देण्याचा प्रयत्न शासन करत आहे, अशी माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज झूम ॲपद्वारे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मुंबईत असलेल्या खाजगी दवाखान्यातील ८०% बेड नव्वद दिवसासाठी ताब्यात घेतले असून त्याचा कोविड, नॉन … Read more