घनकचरामुक्त शहरांमध्ये महाराष्ट्र देशात अव्वल

नवी दिल्ली, 20 : केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत घनकचरामुक्त शहरांमध्ये देशातील 141 शहरांना तारांकित मानांकन मिळाले असून एकट्या महाराष्ट्रातील 76 शहरांचा यात समावेश आहे. नवी मुंबई महानगरपालिकेला पंचतारांकित तर 34 शहरांना तीन आणि 41 शहरांना एक तारांकित शहराचा बहुमान मिळाला आहे. केंद्र शासनाच्या नागरी विकास ,गृहनिर्माण व गरीबी उन्मूलन मंत्रालयाकडून देशभर राबविण्यात येत असलेल्या स्वच्छ भारत … Read more

राजभवन येथील कोरोनाविषयक बैठकीस मुख्यमंत्र्यांच्या वतीने मुख्य सचिव उपस्थित

मुंबई दि २०: कोरोना संदर्भात आढावा घेण्यासाठी राजभवन येथे आयोजित बैठकीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वतीने मुख्य सचिव अजोय मेहता उपस्थित होते. या बैठकीत यावेळी मुंबई मनपा आयुक्त आय एस चहल तसेच अतिरिक्त मुख्य सचिव (आरोग्य) प्रदीप व्यास यांनी सादरीकरण केले. अतिरिक्त मुख्य सचिव संजय कुमार, सीताराम कुंटे, मनोज सौनिक, नितीन करीर व प्रदीप व्यास, पोलीस … Read more

शेतकरी पुन्हा संकटात … कांद्याचे दर घसरले !

अहमदनगर Live24 ,21 मे 2020 :-  राहुरी बाजार समितीत एक नंबर कांद्याला ५०० ते ६५० रुपये क्विंटलचा बाजारभाव मिळाला. शुक्रवारच्या तुलनेत मंगळवारी दुपारी झालेल्या लिलावात कांदा बाजारभाव क्विंटल मागे ७५ रुपयांनी घसरले. दोन नंबर कांद्याला २९० ते ४९५ रुपये, तीन नंबर कांद्याला १०० ते २८५ रुपये, तर गोल्टी कांद्याला २०० ते ४०० रुपये क्विंटलचा मातीमोल … Read more

राज्यात आरोग्य सुविधांचा अभाव, महाराष्ट्र शासन पूर्णत: अपयशी ठरले

अहमदनगर Live24 ,20 मे 2020 :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या संकटात सर्व राज्यांना मोठया प्रमाणात आर्थिक सहकार्य केले. कर्नाटक, हरियाणा,गुजरात,दिल्ली,केरळ आदी राज्यांनी ज्या प्रमाणाने पॅकेज जाहीर केले, त्याच धर्तीवर महाराष्ट्र शासनाने देखील कोविडसाठी पॅकेज जाहीर करावे. यासह विविध मागण्यांचे निवेदन कोपरगाव शहर व तालुका भाजपच्या वतीने माजी आ. स्नेहलता कोल्हे यांनी तहसीलदार योगेश चंद्रे यांना … Read more

कार्यालयांच्या ठिकाणी थुंकल्यास शिक्षेसह आर्थिक दंड !

अहमदनगर Live24 ,20 मे 2020 :-  कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर कार्यालय व सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास शिक्षेसह दंडही ठोठावला जाणार आहे. इतकेच नाही तर सार्वजनिक तसेच कार्यालयांच्या ठिकाणी मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासंदर्भात जारी करण्यात आलेल्या राष्ट्रीय दिशा- निर्देशांचा हवाला देत कार्मिक मंत्रालयाने सर्व विभागांना निर्देशांचे कठोरपणे पालन करण्यास सांगितले आहे. केंद्र सरकारच्या सर्व विभागांना … Read more

सालई खुर्द येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते कापूस संकलन केंद्राचा शुभारंभ

नागपूर, दि.20 :  निर्मल जिनिंग अँड प्रेसिंग सालई खुर्द कोंढाळी येथे आज महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाच्या कापूस संकलन केंद्राचा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. शुभारंभाचा वजनकाटा सावळी खुर्द ता. काटोल येथील शेतकरी सुमन गुलाब परबत यांच्या कापसाचा करण्यात आला. जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, माजी आमदार गिरीश … Read more

मुंबईतील घरपोच वृत्तपत्र वितरणासंदर्भात मुख्यमंत्र्यांची वितरकांशी चर्चा

मुंबई, दि २०: लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात आपण रेड झोन आणि कंटेनमेंट क्षेत्रावर लक्ष केंद्रित केले आहे. राज्यातील उर्वरित भागामध्ये आपण काही प्रमाणात उद्योग-व्यवसाय- तसेच दुकाने व इतर बाबी सुरु केल्या आहेत. वृत्तपत्रे ही आपली दैनंदिन गरज आहे. सध्या कोरोनाच्या भीतीमुळे वृत्तपत्रांची घरोघर वितरण आपण बंद ठेवले असले तरी हे तात्पुरते आहे. यातून आपण परिस्थिती पाहून लवकरच … Read more

राज्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची एकूण संख्या 39 हजार पेक्षा जास्त ! वाचा तुमच्या भागातील स्थिती

अहमदनगर Live24 ,21 मे 2020 :-  राज्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची एकूण संख्या ३९ हजार २९७ झाली आहे. आज २२५० नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ६७९ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात १० हजार ३१८७रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या २६ हजार ५८१ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले. … Read more

लॉकडाऊनच्या नव्या नियमांनुसार प्रशासकीय यंत्रणांनी समन्वयाने प्रभावी उपाययोजना राबवाव्यात – पालकमंत्री

 नागपूर, दि. 20 : कोरोना प्रादुर्भावाचा धोका अद्याप टळलेला नसून बाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. प्रशासनातर्फे कोरोनाबाधित रुग्णांसाठी तसेच त्यांच्या संपर्कातील व्यक्तींसाठी आवश्यक खबरदारी घेण्यात येत आहे. लॉकडाऊनच्या नवीन नियमांनुसार प्रशासकीय यंत्रणांनी पूर्वीप्रमाणेच परस्पर समन्वय ठेवून कार्य करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे नागपूर कोरोनामुक्त करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले आहे. विभागीय … Read more

सायबर गुन्हे करणाऱ्या समाजकंटकांविरुद्ध कडक कारवाई

मुंबई, दि.२० – लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये, काही गुन्हेगार व समाजकंटक गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सायबर विभागाने कठोर पाऊले उचलली असून राज्यात ४०० गुन्हे दाखल केले आहेत, अशी माहिती महाराष्ट्र सायबर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी दिली. टीकटॉक, फेसबुक, ट्विटर व अन्य समाज माध्यमांवर चालणाऱ्या गैरप्रकारांसंदर्भात महाराष्ट्र राज्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये एकूण ४०० गुन्ह्यांची … Read more

महाराष्ट्रातून जवळपास ५ लाख २० हजार कामगारांची मूळ राज्यात पाठवणी – गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई, दि.२०:- लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रात अडकून पडलेल्या परराज्यातील जवळपास ५ लाख २० हजार कामगारांची पाठवणी विशेष श्रमिक ट्रेन द्वारे त्यांच्या मूळ राज्यात करण्यात आली, असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. २२ मार्च पासून राज्यात लॉकडाऊन सुरू आहे.अनेक राज्यातील कुशल, अकुशल कामगार महाराष्ट्रात लॉकडाऊन ने अडकून पडले होते. त्यांच्या विनंतीनुसार लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करून ३२५ ट्रेनने … Read more

जिल्ह्यात ‘कोरोनामुक्त’ रुग्णांचे शतक; ११० रुग्णांची कोरोनावर मात

जळगाव (जिमाका) दि. 20 – कोरोनावर मात करीत जळगाव जिल्ह्यातील आणखी 33 जण काल सायंकाळी (19 मे) आपापल्या घरी परतले. या रुग्णांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच जिल्ह्यातील विविध कोविड सेंटरमधून मान्यवरांच्या उपस्थितीत डिस्चार्ज देण्यात आला. जळगाव जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेदिवस वाढत असताना ही जिल्ह्यासाठी दिलासादायक व समाधानाची बाब आहे. कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी … Read more

कोविडसंदर्भात राज्यात आतापर्यंत १ लाख ११ हजार गुन्हे दाखल – गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई, दि.२०- राज्यात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत कोविड संदर्भातील १ लाख ११ हजार गुन्ह्यांची नोंद झाली. तसेच पोलिसांवर हल्ला होण्याच्या २४४ घटना घडल्या. त्यात ८२३व्यक्तींना ताब्यात घेतले असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. राज्यात लॉकडाऊनच्या म्हणजे दि.२२ मार्च ते १९मे या कालावधीत  कलम १८८ नुसार  १,११,४१२ गुन्हे नोंद झाले असून २२,४९२ व्यक्तींना अटक करण्यात आली … Read more

रोजगार हमीमुळे लॉकडाऊनचा काळात विदर्भातील ४ लाख १० हजार नागरिकांना काम

नागपूर, दि.20 :  लॉकडाऊनमुळे राज्यात श्रमिकांच्या स्थलांतरासोबतच रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला असतानाच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून विदर्भातील सुमारे 4 लाख 10 हजार 457 नागरिकांना हक्काचा रोजगार उपलब्ध झाला आहे. रोजगार हमीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जलसंधारणासह विविध विकास कामांना प्राधान्य देण्यात आले आहे. यासाठी 18 हजार 694 कामे प्रत्यक्ष सुरु झाले आहे. मनरेगा … Read more

तलाठी, ग्रामसेवकांना नेमणुकीच्या गावातच राहणे बंधनकारक करा – पालकमंत्री उदय सामंत यांची सूचना

सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.) दि. 20 – अनेक गावांच्या कृती समितीमध्ये तलाठी हे सह अध्यक्ष आहेत. पण, हे तलाठी गावात उपलब्धच नसतात त्यामुळे तलाठी व ग्रामसेवक यांनी त्यांना नेमणूक दिलेल्या गावांमध्येच वास्तव्यास असावे असे आदेश तहसिलदार यांनी काढावे अशा सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी आज दिल्या. वेंगुर्ला तहसिलदार कार्यालयामध्ये सरपंच आणि प्रशासन यांच्यात समन्वय साधण्याच्या उद्देशाने आयोजित बैठकीवेळी … Read more

विशेष रेल्वेने उत्तर प्रदेशातील दीड हजार कामगार स्वगृही रवाना

अमरावती, दि. 20 : अमरावती विभागातील विविध जिल्ह्यांत अडकलेल्या उत्तर प्रदेशातील 1 हजार 544 कामगार बांधवांना स्वगृही पोहोचविण्यासाठी विशेष श्रमिक एक्स्प्रेस आज सायंकाळी सहाच्या सुमारास अमरावती रेल्वे स्थानकावरून उत्तर प्रदेशकडे रवाना झाली. घरी परतण्याचा आनंद व्यक्त करत व ‘भारतमाता की जय’चा घोष करत कामगार बांधव आपल्या गावाकडे परतले. अमरावती विभागात अडकलेल्या कामगार बांधवांना स्वगृही सोडण्यासाठी … Read more

लॉकडाऊन काळात रोजगार हमीमुळे विदर्भातील ४ लाख १० हजार नागरिकांना काम

नागपूर, दि.20 :  लॉकडाऊनमुळे राज्यात श्रमिकांच्या स्थलांतरासोबतच रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला असतानाच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून विदर्भातील सुमारे 4 लाख 10 हजार 457 नागरिकांना हक्काचा रोजगार उपलब्ध झाला आहे. रोजगार हमीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जलसंधारणासह विविध विकास कामांना प्राधान्य देण्यात आले आहे. यासाठी 18 हजार 694 कामे प्रत्यक्ष सुरु झाले आहे. मनरेगा … Read more

शिधापत्रिका नसलेल्यांना मे व जून महिन्यात मिळणार प्रतिव्यक्ती पाच किलो मोफत तांदूळ

मुंबई, दि.२० मे :- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी केंद्र शासनाच्या आत्मनिर्भर भारत वित्तीय सहाय्य पॅकेजअंतर्गत केंद्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेमध्ये समाविष्ट नसलेल्या विनाशिधापत्रिकाधारकांना मे व जून २०२० या दोन महिन्यांच्या कालावधीकरिता प्रतिव्यक्ती प्रतिमाह पाच किलो मोफत तांदूळ वितरण करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरी … Read more